Last Updated: Wednesday, April 25, 2012, 15:55
राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ आहे.. मात्र मुबलक पाणी असतानाही काही ठिकाणी टंचाईसदृश परिस्थिती असेल तर.. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात ही परिस्थिती आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे तीन वर्षांपासून हे पाणी उन्हाळ्याच्या शेवटी गुजरातच्या शेतकऱ्यांना मिळत आहे.