Last Updated: Sunday, March 30, 2014, 15:53
अभिनेत्री कतरीना कैफ आपल्या खाजगी आयुष्याबद्दल न बोलणंच पसंत करतेय. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान कतरीनानं तिच्याबद्दल सध्या सुरू असलेल्या बातम्यांवर उत्तर देणं टाळलं.
Last Updated: Monday, March 3, 2014, 16:31
साखरेच्या साहाय्यानं तुमच्या स्मार्टफोनला तब्बल १० दिवस ऊर्जा देणाऱ्या बॅटरीविषयी ऐकलंत का? नाही ना... पण, अशी बायो-बॅटरी लवकरच अस्तित्वात येणार आहे.
Last Updated: Sunday, February 2, 2014, 16:17
देशातील सध्याचं वातावरण हे द्वेशाचं आहे. मुंबईत कापड गिरण्याबंद पाडल्या, त्याप्रमाणे राज्यात ऊसाचे कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलं आहे, असं शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टी यांचं नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
Last Updated: Wednesday, December 11, 2013, 15:46
अभिनेत्री कतरीना कैफ आणि रमबीर कपूर यांची जोडी जमली, अशा आशयाची चर्चा आता जोर धरू लागलीय. पण, खुद्द कतरीनानं मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय.
Last Updated: Sunday, December 1, 2013, 20:52
शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळं सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघेल अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Last Updated: Saturday, November 30, 2013, 15:09
टीम इंडियाचा बॉलर पियुष चावला लग्नाच्या बेडित अडकला. मेरठ येथील अनुभूती सिंग हिच्याशी त्यांने सात फेरे घेतले. तर दिनेश कार्तिकचा दीपिकाशी साखरपुडा झाला.
Last Updated: Wednesday, November 6, 2013, 21:47
राज्यातील जवळपास सगळ्याचं साखऱ कारखान्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर यंदाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ केला. पण कोणत्याच साखर कारखान्याने उसाला पहिली उचल किती देणार हे अजुन जाहीर केलेलं नाही..त्यामुळं उस दराबाबात राज्यात तिढा निर्माण झालाय. त्यामुळं आता 8 नोव्हेंबरला होणा-या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्याकडे सर्वांच लक्ष लागलंय़.
Last Updated: Tuesday, October 29, 2013, 19:29
राज्यात साखर कारखान्यांच्या मुजोरीमुळे लेव्हीची साखर अद्याप सर्व सामान्यांना मिळू शकलेली नाही. नाशिक जिल्ह्यातील शेकडो घरे आज ऐन दिवाळीत गोडधोड तयार करू शकलेली नाहीत. विशेष म्हणजे राजकीय प्रभाव असलेल्या सत्ताधाऱ्यांचे पुणे बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखाने यामध्ये आढळून आले आहेत.
Last Updated: Thursday, October 24, 2013, 11:20
दिवाळीच्या तोंडावर सरकारनं सामान्य नागरिकांसाठी खरोखरच गुड न्यूज दिली आहे. रेशनिंगवर साखर उपलब्ध करून देण्यासाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, स्वस्त कांदा देण्याचा निर्णय घेतलाय.
Last Updated: Tuesday, October 8, 2013, 18:55
राज्यातल्या साखर कारखान्यांमध्ये १० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय.
Last Updated: Sunday, September 22, 2013, 22:11
शरद पवारांनी कधी नव्हे ते साखर कारखानदारांना पाठिशी न घालता त्यांच्या कारभाराचे वाभाडे राज्य साखर संघाच्या सर्वसाधारण सभेत काढले. तसंच आर्थिक शिस्त पाळण्याचा सल्लाही दिला.
Last Updated: Monday, September 16, 2013, 11:33
उद्योगमंत्री नारायण राणे आणि काँग्रेसचेच आमदार विजय सावंत यांच्यातील साखर कारखाना उभारणीवरून निर्माण झालेला वाद शिगेला पोहोचलाय.
Last Updated: Thursday, September 5, 2013, 10:15
रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्या साखरपुड्याच्या चर्च्यांना उधाण आलंय. साहजिकच, यावर रणबीरची पूर्व गर्लफ्रेंड दीपिका पादूकोन हिची प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्न या तारे-तारकांच्या अभिष्टचिंतकांना पडणं साहजिकच आहे... दीपिकानं तुमच्या या प्रश्नाला स्वत:हूनच उत्तर दिलंय.
Last Updated: Thursday, August 29, 2013, 17:01
बॉलिवू़डचा दबंग सलमान खानचा साखरपुडा झाला होता. हे कोणाला खरं वाटेल का? पण हे खरं आहे. सात वर्षे प्रेमप्रकरण केल्यानंतर सल्लूने साखरपुडा केला. लग्नाची पाहिलेली स्वप्न मात्र, अधुरी राहिलीत. आज बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या सलमानला २५ वर्षे पूर्णही झालीत. त्यानिमित्ताने त्याच्या गॉसिपची चर्चा सुरू झाली.
Last Updated: Thursday, August 29, 2013, 15:16
बॉलिवूडचं हॉट कपल असलेल्या रणबीर कपूर आणि कतरीना कैफ लवकरच साखरपूडा करणार असल्याची चर्चा आहे. या जोडीचे बीचवरचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत बॉलिवूड आणि बॉलिवूड फॅन्समध्ये प्रचंड चर्चा सुरू होती. आपल्या नात्याबद्दल ते गंभीर असल्याचं समजतंय.
Last Updated: Sunday, May 26, 2013, 19:14
राज्यात पडलेल्या भयाण दुष्काळाचा परिणाम साखर उत्पादनावरही दिसून आलाय. 2012-13 या संपलेल्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात 10 लाख मेट्रिक टनाने घट झालीय.
Last Updated: Friday, March 1, 2013, 19:05
बारामतीमधल्या बारामती अॅग्रो शुगर कारखान्य़ावर सरकारी विभागांची मोठी कृपा झाली आहे. खाजगी कारखाना असूनही हा कारखाना नगरपालिकेच्या पाइपलाईनचा वापर करतोय. त्यासाठी भाडंही कमीच दिलं जातं.
Last Updated: Wednesday, February 27, 2013, 23:13
हापूसच्या अवीट गोडीनं कोकणचे नाव अगदी सातासमुद्रापार पोहोचलंय. या हापूसच्या जोडीला आता कोकणच्या याच पट्ट्यात पहिला साखर कारखाना मंजूर झालाय. साहजिकच कोकणच्या अर्थकारणाला अधिक मजबुती मिळण्याची शक्यता आहे.
Last Updated: Friday, January 18, 2013, 16:34
दुष्काळग्रस्त गावांसाठी सोडलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावर सहकारमंत्र्यांच्याच साखर कारखान्यानं डल्ला मारल्याचं समोर आलंय.
Last Updated: Thursday, November 29, 2012, 09:51
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळ निवारणाच्या कामात गोलमाल सुरू असल्याबाबतचं वृत्त `झी २४ तास`नं प्रसारित केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे.
Last Updated: Monday, October 22, 2012, 20:32
साहित्य - २५० ग्रॅम कोको पावडर, १ वाटी गूळ, १ चमचा वेलची पूड, ३-४ मोठे चमचे तूप, १ वाटी भाजलेला रवा, १/२ वाटी स्किम्ड मिल्क, १ वाटी ओले खोबरे, सजावटीसाठी १/२ वाटी काजू आणि बदाम .
Last Updated: Monday, October 22, 2012, 20:17
साहित्य – एक किलो चण्याच्या डाळीचे पीठ, दीड किलो तूप, दीड किलो साखर
Last Updated: Monday, October 22, 2012, 19:56
साहित्य -१० रसगुल्ले, १/४ चमचा वेलची पूड, थोड्या केसरच्या कांड्या( १/४ वाटी गरम दूधात बुडवलेल्या), ४ वाटी दूध , १/४ वाटी साखर.
Last Updated: Monday, October 22, 2012, 19:39
साहित्य : १२ बदामाचे तुकडे, ४ चमचे चांगल्या प्रतिचे तांदूळ, अडीच २ वाटी दूध, ५ चमचे साखर, ८ केशरच्या काड्या, १ चमचा वेलची पूड.
Last Updated: Monday, October 22, 2012, 17:06
साहित्य – २ वाट्या बेसनाचं पीठ, १ वाटी पिठी साखर, पाव वाटी दूध, १/२ वाटी तूप, १/२ चमचा वेलची पावडर, ५० ग्रॅम बेदाणे, ५० ग्रॅम काजू .
साहित्य : १ वाटी पातळ तूप, १ वाटी पाणी, सव्वा वाटी साखर, ५ वाट्या मैदा, चिमुटभर मीठ, तळण्याकरता तेल.
Last Updated: Tuesday, June 12, 2012, 12:55
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याची आज निवडणूक होतेय. या पार्श्वभूमीवर सदाशिव मंडलिक गट आणि हसन मुश्रीफ गटामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.
Last Updated: Tuesday, May 22, 2012, 19:13
राज्यातील १८ सहकारी साखर कारखाने मोडीत काढून राजकारण्यांनी तेच कारखाने कवडीमोल भावात खरेदी केले असा आरोप करत अण्णा हजारे यांनी सहकारमंत्री हर्षवर्धन पाठील यांच्यावर जळगावात निशाणा साधला.
Last Updated: Thursday, March 22, 2012, 18:02
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक नागनाथअण्णा नायकवडी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. गेली काही दिवस त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Last Updated: Wednesday, January 25, 2012, 22:34
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आत्ता बॉडीगार्डही उतरणार आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना ट्रेन करणारा मास्टर बॉडीगार्ड अमित साखरकर शिवसेनेकडून इच्छुक आहे.
Last Updated: Thursday, January 12, 2012, 21:44
राष्ट्रपतींच्या सहकारी साखर कारखान्याला नुकतंच लिलावाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं. अशीच वेळ आता पुणे जिल्ह्यातल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावर आली आहे. अशा वेळी कारखान्याला मदत करण्याऐवजी नेत्यांनी कानावरच हात ठेवले आहेत.
Last Updated: Wednesday, November 9, 2011, 05:48
सोलापूरमधल्या पंढरपूर इथं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मारुती जाधव या कार्यकर्त्याला ही मारहाण केली आहे. याप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated: Monday, November 7, 2011, 05:33
बहारिनचा अलहदाद सामी हा मुंबईत झालेल्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत 'चॅम्पियन ऑफ चॅम्पयिन्स' ठरला आहे. अंधेरीच्या शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात पार पडलेल्या 'मिस्टर युनिव्हर्स' स्पर्धेत एकूण ९ वजनी गटातील विजेंत्यामधून 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'ची निवड करण्यात आली.
Last Updated: Sunday, November 6, 2011, 07:29
ऊस दरवाढीसाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळं साखर उद्योगाची अवस्था मुंबईतल्या कापड गिरण्यांसाऱखी होईल, अशी भविष्यवाणी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली आहे.
Last Updated: Tuesday, November 1, 2011, 16:07
यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने आर्थिक आरिष्ट कोसळ्याची चिन्हं दिसत आहेत. सहकारी साखर कारखान्यांकडे मागील वर्षीचा ३.५ दशलक्ष टनांचा शिल्लक साठा पडून आहे.
Last Updated: Tuesday, November 1, 2011, 12:54
ऊस तोडणी बंद करण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना सांगली जिल्ह्यात वाळव्यात घडली आहे. 'हुतात्मा' साखर कारखान्याच्या काही जणांनी ही मारहाण केल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
Last Updated: Sunday, October 30, 2011, 10:16
सांगलीत उस दर निश्चिती संदर्भात शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या तीन नोव्हेंबर पर्यंतच्या बैठकीपर्यंत सांगलीतील सर्व साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
आणखी >>