सावरकरांचा संदेश फलक अंदमानात पुन्हा झळकणार

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 20:50

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी नरेंद्र मोदी सरकारनं अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. अंदमान इथल्या सेल्युलर कारागृहात उभारण्यात आलेल्या `स्वातंत्र्य ज्योत` स्मारकावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदेशफलक पुन्हा बसवण्यास केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मान्यता दिलीय.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे यांचं निधन

Last Updated: Monday, April 7, 2014, 16:31

जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. मुलुंडच्या साईधन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रात्री अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रेसच्या स्वातंत्र्याबाबत भारत १४० व्या स्थानावर

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 18:45

वृत्तपत्र आणि प्रसिद्धी माध्यमांना देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्याबाबत जागतिक क्रमवारीत भारत १४०व्या क्रमांक आहे. भारताचे शेजारी राष्ट्र असणारे चीन आणि पाकिस्तान हे प्रेसच्या अधिकाराबाबत भारतापेक्षा पिछाडीवर आहे. चीनचा या क्रमवारीत १७५ व्या आणि पाकिस्तानचा १५८ व्या क्रमांकावर आहे.

पंतप्रधानांसमोर तोंड दाबून `त्याला` बाहेर काढलं...

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 16:07

नवी दिल्लीत विज्ञान भवनात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमात एका व्यक्तीने गोंधळ घातला. म्हणून `त्याचं` तोंड दाबून त्याला बाहेर काढण्यात आलं.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहन धारिया यांचं निधन

Last Updated: Monday, October 14, 2013, 10:46

ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक आणि माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचं आज पूना हॉस्पीटलमध्ये निधन झालं. ते 89 वर्षांचे होते.

नातं... बापुंचं आणि पुण्याचं!

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 09:59

सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याच अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या शहराशी अतिशय जवळचा संबंध आला, तो राष्ट्रपिता महात्मा गांधींचा…

भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना ‘शहीद’ सन्मान नाही?

Last Updated: Saturday, August 17, 2013, 21:09

देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना सरकारी दस्तऐवजांमध्ये ‘शहीद’ दर्जा प्रात्प नाही. हा धक्कादायक खुलासा माहितीच्या अधिकारात समोर आला आहे.

मणिपूरमध्ये स्वातंत्र्यदिनी स्फोट

Last Updated: Thursday, August 15, 2013, 15:52

मणिपूरमधील रायफल्स परेडच्या मैदानापासून ४०० मीटर अंतरावर आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या काही मिनिटे अगोदरच एक प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटात कोणालाही इजा पोहचली नाही.

स्वातंत्र्यदिन : ब्रिटिश पंतप्रधानांच्या भारतीयांना शुभेच्छा

Last Updated: Thursday, August 15, 2013, 12:32

देशात ठिकठिकाणी भारताचा ६७ व्या स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातोय... एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातायत. भारतीयांना याच दिवसाच्या शुभेच्छा ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनीही दिल्यात.

मुंबईत ‘हाय अलर्ट’ जारी!

Last Updated: Thursday, August 15, 2013, 10:49

स्वातंत्र्यदिन आणि येऊ घातलेल्या सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलाय. पोलिसांनी शहरात सुरक्षाव्यवस्था कडक केलीय.

देशात सास-बहू-दामादचा खेळ : नरेंद्र मोदी

Last Updated: Thursday, August 15, 2013, 10:47

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशात सास-बहू-दामाद असं चित्र दिसत आहे. सिमेवर लढणाऱ्या जवानांना लाल किल्ल्यावरून धीर देण्यात आलेला नाही, येथेच त्यांनी जनतेचा विश्वास गमावलाय, अशी टीका मोदी यांनी भूजमधील महाविद्यालयातील भाषणात केली.

'दिल्ली, गुजरातचा मुकाबला होऊन जाऊ द्या...'

Last Updated: Thursday, August 15, 2013, 10:25

गुजरातच्या भूजमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे आहेत. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करतील तेव्हा त्यांच्या आणि माझ्या भुज इथल्या भाषणाची नक्कीच तुलना होईल, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्या भाषणाची उत्सुकता वाढलीय...

संयमाचा अंत पाहू नका, पाकला राष्ट्रपतींचा इशारा

Last Updated: Thursday, August 15, 2013, 08:45

पाकिस्तानकडून भारताला त्रास देने सुरू आहे. सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात दम भरला आहे. संयमालाही काही मर्यादा असतात. आमच्या संयमाचा कुणीही अंत पाहू नये, असा स्पष्ट इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानला दिला आहे.

लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण

Last Updated: Thursday, August 15, 2013, 08:54

आज भारताचा स्वातंत्र्यदिन... देशाचा ६७ वा स्वातंत्र्यदिन लाल किल्ल्यावर होतोय साजरा झाला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहन झालं यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं.

गुगलचं भारतीयांना आव्हान...

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 12:09

गुगलनं चक्क भारतीयांना एक आव्हानच दिलंय. हे आव्हान पेलण्याची जबाबदारी सोपवलीय भारतात कोणत्याही ठिकाणी कार्यरत असणाऱ्या `ना नफा` तत्वावर चालणाऱ्या संस्थांकडे...

अण्णांचा स्वातंत्र्यदिन... न्यूयॉर्कमध्ये होणार साजरा!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 08:34

भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आपला यंदाचा स्वातंत्र्यदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा करणार आहेत.

सोलापुरात उभारणार स्वा. सावरकरांचं स्मारक

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 16:26

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती सोलापूरात साजरी झाली. यावेळी सोलापूरात सावरकरांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे यांनी दिलीय.

सावरकरांवरून शिवसेना-मनसेत जुंपली!

Last Updated: Sunday, May 19, 2013, 23:21

स्वातंत्र्य संग्रामाचे साक्षीदार असणा-या अभिनव भारत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नाशिक महापालिकेनं 50 लाख रुपयांची तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकात केलीय. मात्र या घोषणेवरूनही राजकारण सुरु झालंय.

यालाच म्हणतात `झी २४ तास`चा दणका...

Last Updated: Friday, April 19, 2013, 21:50

`झी २४ तास`चा पुन्हा एकदा दणका काय असतो ते पहायला मिळालं आहे. मुंबईतल्या अंधेरीमध्ये राहणार्‍या स्वातंत्र्य सैनिकाच्या ८५ वर्षीय विधवा पत्नी मंगला दिघे यांना बाहेर कढण्याचा अमानुषपणा महापालिकेनं केला होता.

स्वातंत्र्यसैनिकाची पत्नी म्हातारपणी बेघर!

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 16:42

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांची वारंवार उपेक्षा होत असल्याचं समोर आलंय.

सुनीताने भारतीयांना दिल्या अंतराळातून शुभेच्छा

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 13:06

भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने आंतराळात भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर भारतीय ध्वज फडकावून सुनीताने भारतीयांना ६६व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अंतराळात अशा पद्धतीने पहिल्यांदाच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे.

तहसील कार्यालयाच्या अकलेचे धिंडवडे

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 09:41

नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तहसील कार्यालयानं स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर अकलेचे धिंडवडे काढले आहेत. तहसील कार्यालयानं शासकीय ध्वजारोहणाच्या निमंत्रण पत्रिकेवर हा घोळ घातलाय.

पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 08:07

आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण करण्याची ही नववी वेळ आहे. यानंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं.

१५ ऑगस्टला पुन्हा `सत्यमेव जयते`

Last Updated: Sunday, August 12, 2012, 20:02

आमिर खानने ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाद्वारे छोट्य पडद्यावर एंट्री केली होती. या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला. हा कर्यक्रम १५ ऑगस्टला पुन्हा पाहायला मिळणार आहे.

कायदा आणि धर्माच्या पलीकडचं...

Last Updated: Monday, July 30, 2012, 23:50

शुभांगी पालवे
कुठलाही धर्म कोणत्याही व्यक्तीला बांधून ठेवण्यातल्या विचारसरणीचा कधीच नव्हता. इतकंच काय तर इस्लाम धर्मातही मुलींना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीची आपला जोडीदार म्हणून निवडण्याचा हक्कही त्यात सामील आहे. दिल्ली हायकोर्टानंही याच आशयाचा संदर्भ, खटल्याचा निर्णय देताना जोडला होता.

स्वातंत्र्यसेनानी मोहाडीकर यांचे निधन

Last Updated: Saturday, May 19, 2012, 09:46

स्वातंत्र्यसेनानी प्रकाश मोहाडीकर यांचे आज शनिवारी दादर येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.

'बेटी बी'ला स्वातंत्र्य द्यायचं आहे - बच्चन

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 11:55

नो क्लिक्स प्लीज. असं म्हणतोय अभिषेक बच्चन. तीन महिने झाले तरी बेटी बीचा एकही फोटो रिलीज करण्यात आला नाही. कारण प्रसिद्धीमाध्यमांपासून बेटी बीला दूर ठेवायचं असाच निर्णय अभिषेक-ऐश्वर्याने घेतला आहे.

पुण्याच्या महापौरांकडून निधीचा गैरवापर ?

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 22:52

पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी महापौर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा प्रतिष्ठान'नं या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. तर महापौरांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत.