उधार पैशांवरून सतत अडीच वर्ष बलात्कार

Last Updated: Monday, April 21, 2014, 10:57

पैसे उधार घेतल्याने एका महिलेवर सतत बलात्कार करण्याची घटना उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमध्ये घडली आहे.

दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू, ३ जखमी

Last Updated: Friday, March 28, 2014, 09:02

जम्मू जवळ कथुआमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झालेत. सैनिकांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बोलेरो गाडीवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-पाठणकोट महामार्गावर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

बीएसएफ जवानाचा संसदेसमोरच जाळून घेण्याचा प्रयत्न

Last Updated: Friday, February 21, 2014, 16:24

शुक्रवारी दुपारी दिल्ली संसद भवनाच्या बाहेर एका व्यक्तीनं स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करू पाहणारा ही व्यक्ती एक `बॉर्डर सिक्युरिटी फोर्स` बीएसएफ जवान असल्याचं सांगितलं जातंय.

दक्षिण सुदानमधील हल्ल्यात तीन भारतीय जवानांचा मृत्यू

Last Updated: Friday, December 20, 2013, 21:52

दक्षिण सुदानमध्ये झालेल्या हल्यात संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेतील तीन भारतीय जवानांचा शुक्रवारी मृत्यू झाला. शांती सेनेच्या तळावर बंडखोरांच्या टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात तीन भारतीय जवान मृत्यूमुखी पडले.

तब्बल १५२ सैनिकांना फाशीची शिक्षा

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 17:39

बांग्लादेशात तब्बल १५२ सैनिकांना न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना बंड करणे आणि लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केल्याच्या आरोपावरून दोषी ठरविण्यात आले होते.

५२ वर्षांच्या मुलानं २८ वर्षांच्या पित्याला दिला मुखाग्नि!

Last Updated: Monday, September 2, 2013, 16:17

एक ५२ वर्षीय मुलगा आपल्या २८ वर्षीय पित्याला अग्नी देतोय... भारतात कदाचित अशी घटना पहिल्यांदाच घडत असेल...

एका सैनिकाच्या लग्नाची गोष्ट

Last Updated: Thursday, August 15, 2013, 21:10

लग्न करायचं झालं तर पंचांग काढा, मुहूर्त शोधा, अशी लगीनघाई सुरू होते... पण ही झाली सर्वसामान्यांच्या लग्नाची गोष्ट... नवरदेव हा देशासाठी सीमेवर लढणारा सैनिक असेल तर... त्याच्या आयुष्यात 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनापेक्षा आणखी चांगला मुहूर्त असूच शकत नाही...

हेच का देशसेवेचं फळ?

Last Updated: Monday, August 12, 2013, 23:33

पाकिस्ताननं केलेल्या नापाक हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्यानंतर सैनिकांच्या बलिदानाची भरभरुन चर्चा झाली. पण अशा अनेक सैनिकांना रोज संघर्ष करावा लागतोय. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं झी मीडियानं सैनिकांच्या व्यथा, वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.

शहीद सैनिकाच्या गावकऱ्यांनी मंत्र्यांना बनवलं बंधक!

Last Updated: Saturday, August 10, 2013, 17:01

मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी पाचारण करावं यासाठी शहीद सैनिक प्रेमनाथ सिंगच्या गावातील लोकांनी शुक्रवारी बिहारमधील एका मंत्र्याला सुमारे दोन तास बंधक बनवून ठेवलं

शहीद मानेंच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री अनुपस्थित

Last Updated: Friday, August 9, 2013, 08:00

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही मानेंच्या अंत्यसंस्कारावरून राजकारण सुरू झालंय.शहीद कुंडलीक माने यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुपस्थित होते. याच मुद्यावर बोट ठेवत राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय.

शहीद कुंडलिक माने यांचं पार्थिव पिंपळगावमध्ये

Last Updated: Thursday, August 8, 2013, 09:23

पाकिसतान सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या कुंडलिक माने यांचं पार्थिव पिंपळगावमध्ये दाखल झालंय. काल विशेष विमानानं मानेंचं पार्थीव दिल्लीहून पुण्यात आणण्यात आलं त्यानंतर पहाटे पार्थीव कोल्हापूरातील मराठा लाईट इन्फेन्ट्रीमध्ये दाखल झालं. आणि तिथून त्यांना पिंपळगावकडे रवाना करण्यात आलं.

शहीद कुंडलिक मानेंची इच्छा अपूर्ण...

Last Updated: Thursday, August 8, 2013, 13:49

भारतीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्हयातील पिंपळगांव बुद्रुक इथले जवान कुंडलीक माने शहीद झाले. या घटनेमुळं पिंपळगावसह कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरलीय. लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची इच्छा मनाशी बाळगलेले कुंडलीक हे निवृत्तीनंतर गावातील मुलांसाठी बसची सोय करणार होते. पण त्यांची ही इच्छा अपूरीच राहिली.

पाकिस्तान हल्ला, संसदेत पडसाद

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 14:14

पाकिस्तान एकीकडे मैत्रीचा हात पुढे करण्याची भाषा करते मात्र, दुसरीकडे भारतीय लष्कर चौकीवर गोळीबार करते. आठवड्यात दुसऱ्यांदा गोळीबार केला. आजच्या हल्ल्यात ५ जवान शहीत झालेत. मात्र, भारताकडून कठोर पावलं उचलली गेली नसल्याने आज संसदेत विरोधी खासदारांनी हंगामा केला. सुरक्षेबाबत काय पावले उचलली गेलीत, याची माहिती देण्याची मागणी केली.

जम्मू: पाक सैन्याचा हल्ला, ५ जवान शहीद

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 11:18

जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातील सीमारेषेजवळील परिसरात पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केलाय. सीमारेषेजवळ असलेल्या भारतीय सैन्याच्या चौकीवर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्याची माहिती मिळतेय.

दिलासा देण्याच्या नावाखाली बलात्कार पीडितेवर पुन्हा बलात्कार!

Last Updated: Saturday, July 6, 2013, 18:45

गुडगाव येथे एका महिलेवर एकाच रात्री दोन वेळा बलात्कार झाले. लोन मिळवून देण्याच्या नावाखाली तिच्याच गावातील एका रिक्षा चालकाने तिच्यावर बलात्कार केला. याहून भीषण गोष्ट म्हणजे या घटनेनंतर तिला धीर देण्याच्या नावाखाली एका आयआरबीच्या सैनिकाने तिला आपल्या क्वार्टरमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

अपहरण करून चार महिलांनी केला सैनिकावर बलात्कार

Last Updated: Tuesday, April 30, 2013, 20:00

बलात्कार हा बलात्कार असतो.... त्याला कोणत्याही प्रकारात माफ करता कामा नये.... जगभरात आपल्याला महिलांवर बलात्कार झाल्याचा घटना घडलेल्या दिसतात. पण इथे एका पुरूषाचे तेही सैनिकाचे अपहरण करून चार महिलांनी त्यावर सुमारे आठवडाभर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शहीद हेमराजचं शिर कापणाऱ्याला दिले पाक सैन्याने ५ लाख

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 16:21

पाकिस्तानच्या नीच कारवायांचं सत्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. भारतीय सैनिक हेमराज याचं शिर कापून नेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला पाकिस्तानी सैन्याने ५ लाख रुपये इनाम दिले आहेत.

पाक नरमले, चर्चेच्या तयारीचे स्पष्टीकरण

Last Updated: Thursday, January 17, 2013, 13:08

दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करूनही उलट्या बोंबा मारणाऱ्या पाकिस्तानची भूमिका आता बदलली आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने बोलणी करण्यास तयार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. दरम्यान, पाक लष्कराने सीमारेषवरील गोळीबार तत्काळ बंद करण्याचे आदेश आपल्या सैनिकांना दिलेत.

`... तर भारत - पाक संबंध स्थिर राहणार नाहीत`

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 17:23

पाकिस्ताननं पूँछ भागात केलेल्या क्रूर हल्ल्यात दोन भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिलीय. परिस्थिती अशीच राहिली तर भारत पाक संबंध स्थिर राहणार नाहीत, असं मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलंय.

पाक सैनिकांचं मुंडकं छाटून आणणाऱ्याला १ करोड!

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 14:03

पुँछ भागात पाकिस्तान सेनेकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करून दोन भारतीय जवानांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आल्यानंतर पंजाब शिवसेना उसळलीय. पाकिस्तानी सैनिकांचं मुंडकं छाटून आणणाऱ्या व्यक्तिला एक करोड रुपयांचं बक्षीसचं त्यांनी जाहीर केलंय.

भारत- पाक तणाव : सुरक्षा सल्लागारांची विरोधकांशी भेट

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 12:14

भारत- पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली.

हिंसेसाठी तयार राहा; हाफीजची भारताला चिथावणी

Last Updated: Friday, January 11, 2013, 23:55

‘जम्मू आणि काश्मीर भागात आणखी हिंसेसाठी तयार राहा’ असा धमकीवजा संदेश हाफीजनं नवी दिल्लीला धाडलाय.

अण्णा ७५व्या वर्षीही सीमेवर लढण्यास तयार

Last Updated: Thursday, January 10, 2013, 17:54

पाकिस्तानच्या सैन्याकडून भारतीय जवानांची हत्या झाल्यानं अण्णा हजारे संतापले आहेत. पाकिस्तानला 1965च्या युध्दाचा विसर पडल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. वयाच्या 75व्या वर्षीही आपण सीमेवर लढण्यास तयार असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन भारतीय सैनिक शहीद

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 23:29

पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय हद्दीत प्रवेश करुन पेट्रोलिंग करणा-या भारतीय सैनिकांवर हल्ला केला. यामध्ये दोन भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. तर दोन सैनिक जखमी झाले आहेत.

महिलेची चालत्या ट्रेनमध्ये जवानाकडून छेडछाड

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 19:41

देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना.. सुरक्षेसाठी ज्यांच्याकडे आपण आशेने पाहतो तेच जवान महिलांवर वाईट नजर टाकत आहेत.

`जो बोले सो निहाल`, सैनिक म्हणतो `पगडीसाठी कायपण`

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 09:32

ब्रिटिश आर्मीतील अनेक भारतीय शीख तरूण कार्यरत आहे. मात्र तरीही त्यांच्या धर्माविषयी वाटणारी आस्था त्यांनी सोडलेली नाही.

फाटकेबूट घालून सिमेवर जवानांचा पाहारा

Last Updated: Thursday, September 27, 2012, 10:09

केंद्रातील यूपीए सरकारचा टू-जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळा देशभर गाजत असतानाच भारतीय लष्कराचे जवान फाटके बूट घालून सिमेवर पाहारा देत आहेत. लढण्यासाठी जवानांसाठी अत्याधुनिक बूट घेण्यास केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.