Last Updated: Saturday, June 16, 2012, 12:20
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्गजवळ एका खासगी बसला भीषण अपघात झालाय. नळदुर्गजवळच्या कुर्टा गावाजवळ एका पुलावरून ही बस २० फूट खाली नदीत कोसळली. या भीषण अपघातात ३२ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी झालेत. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.