दुर्देवी घटना: उष्माघात आणि अन्न-पाण्याविना त्यांनी सोडले प्राण

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 19:12

नागपूरमध्ये उष्माघातानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतल्याचं निष्पन्न झालंय. ६७ वर्षांचे रशीद मोहम्मद आणि त्यांच्या ६३ वर्षांच्या पत्नी बिल्कीस बानो यांचा मृत्यू झालाय. रशीद मोहम्मद यांचा ३ दिवसांपूर्वी उष्माघातानं मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी या नेत्रहीन असून अथंरूणाला खिळल्या होत्या. रशीद यांच्या मृत्यूनंतर उपासमारीनं त्यांचा मृत्यू झाला.

आंबा घेतांना सावधानता बाळगा, कॅन्सरही होऊ शकतो!

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 11:30

आंबा... फळांचा राजा... दरवर्षी प्रत्येकालाच हापूस आंबा खायला मिळेल असं नाही. पण यंदा हापूसवर युरोपात बंदी घातल्यामुळं भारतीय मार्केटमध्ये आंबा भरपूर आहे. मात्र आंबा घेतांना खातांना जरा सावधानता बाळगा, कारण त्यामुळं कॅन्सर होण्याचीही भीती आहे.

माशांना खाऊ घाला आणि आनंदी राहा...

Last Updated: Thursday, January 30, 2014, 07:01

मनुष्याच्या आयुष्याच्या दोन बाजू आहेत एक सुख आणि दुःख. काही लोकांच्या आयुष्यात दु:ख अधिक असतात तर काहींच्या आयुष्यात सुख अधिक असते. शास्त्रानुसार मनुष्याच्या कर्मानुसार त्याला सुख किंवा दुख प्राप्त होते.

माझ्या आईने अश्रू ढाळलेत अन्नसुरक्षेसाठी – राहुल गांधी

Last Updated: Thursday, October 17, 2013, 18:34

देशाच्या जवळ ७० टक्के लोकसंख्येस अतिस्वस्त दरात अन्नपुरवठा करण्याची ग्वाही देणारे अन्नसुरक्षा विधेयक संसदेमध्ये संमत झाले, त्यावेळी प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर असलेल्या माझ्या आईला दु:खावेग आवरता न आल्याने तिने अश्रूच्या सहाय्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, असे ` काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना सांगितले.

भोजन करण्यापूर्वी का करावं स्नान?

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 19:23

हिंदू धर्म शास्त्रात स्नानाशिवाय भोजन करणे वर्ज्य आहे. शास्त्रानुसार स्नानाशिवाय केलेलं भोजन हे मल खाण्यासारखेच आहे. सध्या या बाबींकडे फार गंभीरतेने पाहीलं जात नाही. यामागे फक्त धार्मिक कारणच नसून वैज्ञानिक कारणही आहे

अन्न सुरक्षा विधेयक राज्यसभेत मंजूर

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 08:19

यूपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक राज्यसभेत मंजूर झालंय.राज्यसभेत थोड्याच वेळापूर्वी झालेल्या मतदानात हे विधेयक मंजूर करण्यात आलं.

पोटभर जेवणार लोक, युपीएचा `मास्टरस्ट्रोक`!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 20:34

लोकसभेने संमत केलेले अन्न सुरक्षा विधेयक म्हणजे काँग्रेस मत सुरक्षा विधेयक असल्याची टीका होतेय. पण ही योजना खरोखरच प्रामाणिकपणे राबवण्यात आली तर भारतातील सुमारे 82 कोटी गरीबांची भूक मिटणार आहे.

सोनिया गांधी `एम्स`मधून घरी परतल्या!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 08:43

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ‘एम्स’मधून डिस्चार्ज मिळालाय. सोमवारी अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 07:20

युपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजुर झालंय. अन्न सुरक्षा विधेयकाचा युपीए सरकारचा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या बाजून लागला आहे.

अन्नसुरक्षा विधेयकावरून शिवसेनेत गोंधळ

Last Updated: Monday, August 26, 2013, 20:39

युपीए सरकारच्या अन्नसुरक्षा बिलावरून शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला आहे. या विधेयकाला पाठिंबा नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे, तर शिवसेनेचा या विधेयकाला पाठिंबा असल्याचं शिवसेना खासदार अनंत गिते यांनी म्हटलं आहे.

अन्नसुरक्षेसाठी काँग्रेसचा खासदारांना ‘व्हिप’

Last Updated: Monday, August 26, 2013, 08:22

सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या महत्त्वाकांशी अन्नसुरक्षा विधेयकासाठी आज लोकसभेत चर्चा होणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. अन्नसुरक्षा विधेयकासह आणखीही काही महत्त्वपूर्ण विधेयकं आज, लोकसभेत मांडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या विधेयकांच्या मंजुरीसाठी काँग्रेसनं कंबर कसलीय. अधिवेशन संपेपर्यंत सर्व खासदारांना दररोज हजर राहण्यासाठी काँग्रेस ‘व्हिप’ जारी केलाय.

‘अन्न सुरक्षे’साठी काँग्रेस खासदारांना व्हीप!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 08:37

काँग्रेसचं आणि मुख्य म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं महत्त्वांकाशी विधेयक असलेल्या अन्न सुरक्षा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेतल्या आपल्या खासदारांसाठी काँग्रेसनं व्हीप जारी केलाय. संसदेत हजर राहणं आणि मतदान करण्यासंबंधीचा हा व्हीप आहे.

किश्तवाड हिंसाचार, राबर्ट वडेरा प्रकरणावरुन विरोधक आक्रमक

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 13:02

संसदेत विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय..त्यामुळं गेला आठवडा आणि कालच्या दिवशी संसदेचं कामकाज व्यवस्थित होऊ शकलं नाही. हा तिढा सोडवण्यासाठी आता कमलनाथ यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलीय.

८० करोड लोकांना स्वस्त धान्य?

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 13:43

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. युपीए सरकारनं काल संसदेत मांडलेल्या अन्न सुरक्षा विधेयकावर आज चर्चा होण्याची शक्यताय. अन्न सुरक्षा अध्यादेश मंजूर झाल्यास देशातील ८० करोड लोकांना स्वस्तात धान्य मिळू शकेल.

अन्नसुरक्षा अध्यादेश लोकसभेत

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 08:48

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा महत्त्वाकांशी असलेला अन्नसुरक्षा अध्यादेश लोकसभेत मांडण्यात आलाय.

आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन

Last Updated: Monday, August 5, 2013, 09:41

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होतेय. उत्तर प्रदेशच्या आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनाचे पडसाद आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.

राज्यात डिसेंबरपासून अन्न सुरक्षा योजना

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 09:31

अन्न सुरक्षा योजना राज्यात डिसेंबरपासून लागू होणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केलीय.

निवासी शाळेतल्या ७३ विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा

Last Updated: Monday, July 29, 2013, 09:46

बुलडाणा जिल्ह्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी मुलींच्या शाळेतल्या ७३ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झालीय.

अन्नाच्या किंमतीवरून काँग्रेस नेत्यांची मुक्ताफळं!

Last Updated: Saturday, July 27, 2013, 16:24

अन्नाची सुरक्षा देणा-या काँग्रेसकडून गरीबांची थट्टा सुरूच आहे. आता केंद्रीयमंत्री फाऱूख अब्दुल्ला यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. चक्क एक रुपयात जेवण मिळत असल्याचं सांगत अब्दुलांनी गरीबांच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळलंय.

‘मुंबईत १२ रुपयांत मिळतं पोटभर जेवण’

Last Updated: Thursday, July 25, 2013, 11:23

योजना आयोगानं ग्रामीण भागात २८ रुपये तर शहरी भागात ३२ रुपये खर्च करू शकणाऱ्या व्यक्तींना गरिबी रेषेतून बाहेर काढलंय

अन्न सुरक्षा अध्यादेशाला मंजुरी

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 23:09

अन्न सुरक्षेचा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. या मंजुरीमुळं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय.

पाच वर्षे काही न खाता-पिता तो जिवंत!

Last Updated: Sunday, June 30, 2013, 14:23

तुम्ही साधारण किती दिवस उपाशी राहू शकता? एक, दोन, तीन दिवस किंवा जास्तीत जास्त आठ दिवस... पण यापेक्षा जास्त दिवस जर माणसानं काही खाल्लं नाही तर त्याची प्रकृती ढासळत जाते.

संजय दत्तला घरचा डबा बंद!

Last Updated: Monday, May 27, 2013, 17:24

संजय दत्तला घरचा डबा दिला जाऊ नये, यासाठी येरवडा तुरुंग प्रशासनानं टाडा कोर्टात धाव घेतली आहे.

अन्न नागरी पुरवठा विभागात भरती

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 14:39

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय विस्तार मुंबई याकरिता शिपाई या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

सोनियांचा `ड्रीम प्रोजेक्ट` पूर्ण होणार?

Last Updated: Thursday, March 7, 2013, 16:13

‘यूपीए-टू’च्या कार्यकालातली सर्वात अवाढाव्य आणि महत्त्वकांक्षी योजना म्हणजे अन्न सुरक्षा विधेयक. प्रत्येक भुकेल्या तोंडाला खायला घालण्याची जबाबादारी या योजनेनुसार सरकार आपल्या अंगावर घेणार आहे.

अन्नपचनास कोण मदत करते ?

Last Updated: Wednesday, January 16, 2013, 11:46

आपण जे खातो, ते आपल्याला पचले नाही तर? असा प्रश्न तुमच्या मनात घोळत असेल तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्ही एवढेच करा. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी व्यायाम करावा.

`६०० रुपयांचं रेशन ५ जणांच्या कुटुंबासाठी महिनाभरासाठी पुरेसं!`

Last Updated: Sunday, December 16, 2012, 17:36

६०० रुपयांमध्ये पाचजणांच्या कुटुंबाचं आरामात पोट भरू शकतं, असा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केला आहे. दिल्लीमधील यूपीए-२ सरकारच्या कॅश फॉर फूड योजनेच्या उद्घाटन प्रसंगी शीला दीक्षित यांनी हे वक्तव्य केलं आहे.

घ्या आहार थंडगार, कमी करा शरीराचा भार

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 17:31

वजन कमी करण्याचा एक सोपा उपाय डॉक्टरांनी शोधून काढला आहे. आणि हा उपाय तुमच्या फ्रिजमध्ये आहे. होय. फ्रिजमध्ये ठेवलेलं थंडगार फ्रोझन आहार खाल्ल्यास जाडेपणा कमी होतो, असं डॉक्टरांनी एका संशोधनातून सिद्ध केलं आहे.

जेवताना लक्षात ठेवा हे नियम

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 15:46

जेवताना एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवावी की अन्नाचा आपल्या शरीराला पूर्ण फायदा मिळेल. आरोग्य बिघडवणारी कुठलीही गोष्ट खाऊ नये. पण यांचबरोबर जेवताना आपल्या आसपासचं वातावरणही शुद्ध असावं.

अण्णा म्हणाले, 'टीम अण्णा संपली'

Last Updated: Monday, August 6, 2012, 14:42

टीम अण्णांची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. कोअर कमिटीचा कार्यकाळ संपल्याची घोषणा अण्णांनी आपल्या ब्लॉगवर केली आहे. आपण राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचंही अण्णांनी आपल्या ब्लॉगवर स्पष्ट केलं आहे.

मिठाई खा; हॉस्पटलमध्ये जा!

Last Updated: Thursday, August 2, 2012, 19:22

घाणीच्या साम्राज्यात गल्लीबोळात असलेल्या या झोपड्यांमध्ये भेसळयुक्त पदार्थांपासून मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थ तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आलाय.

अण्णा काढणार 'पक्ष', म्हणे द्या माझ्याकडे 'लक्ष'

Last Updated: Thursday, August 2, 2012, 17:43

अण्णा हजारे यांनी राजकीय पक्ष काढण्यात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. मात्र, स्वतः निवडणूकीला उभे राहण्यास त्यांनी नकार दिला आहे. ते म्हणाले, राजकीय पक्ष सुरु करण्यास काहीही हरकत नाही. देशाला एका धर्मनिरपेक्ष पक्षाची गरज आहे.

औषध विक्रेते पाळणार तीन दिवसांचा बंद

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 12:14

अन्न व औषध प्रशासनानं ११ जुलैपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच मेडिकल स्टोअर सुरू ठेवता येईल, असं फर्मान काढलंय. मात्र, प्रशासनाच्या या भूमिकेचा औषध विक्रेत्यांनी मात्र जोरदार निषेध केलाय. यासाठी राज्यातील ५० हजार औषध विक्रेत्यांनी तीन दिवसांच्या बंदची घोषणाही केलीय.

124 कोटींचा बेकायदेशीर धान्यसाठा जप्त

Last Updated: Friday, July 6, 2012, 13:12

उरणजवळच्या चिरनेरमधील खारपाटील गोडाऊनमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागनं गुरुवारी धाड टाकली. यामध्ये बेकायदेशीरपणे साठवणूक केलेला सुमारे 124 कोटी 35 लाख रुपयांचा कडधान्याचा साठा जप्त करण्यात आलाय.

गुटखाबंदीचा निर्णय पक्का

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 16:15

राज्यात दोन दिवसांत गुटखाबंदी होणार आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांनी ही माहिती दिलीय. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता. दोन दिवसांत याबाबत औपचारिक घोषणा होणार आहे.

अन्नाची नासाडी हा गुन्हा ठरणार?

Last Updated: Thursday, June 7, 2012, 21:30

देशभरात दरवर्षी मोठ्या थाटात आणि जल्लोषात लग्न-समारंभ पार पडतात. दरवर्षी अशा समारंभात ५८ हजार कोटी अन्नधान्याची नासाडी होतेय. एकीकडे गरिब जनतेला एकवेळचं अन्न मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला अन्नाची अशा प्रकारे होणारी नासाडी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. म्हणूनच, आता हा सामाजिक गुन्हा ठरण्याची शक्यता आहे.

दुषित दूध देतेय हृदय रोगाला निमंत्रण

Last Updated: Friday, May 11, 2012, 17:10

नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई करून ऑक्सिटॉजीनच्या साठ्यासह एकाला अटक केलीय. गायी - म्हशींनी जास्त दूध द्यावं यासाठी हे रसायन इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं. मात्र यामुळे दुधाचं सेवन करणा-यांच्या शरिरावर घातक परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात

Last Updated: Thursday, April 26, 2012, 21:20

देशात उत्पादित होणाऱ्या अन्नधानाची गोदामांमध्ये नासाडी होतेय. यात अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात होत असल्याचा धक्कादायक अहवाल केंद्र सरकारनं दिलाय. आशिया खंडातील दुस-या क्रमांकाच्या मनमाडमधल्या गोडाऊनमध्ये अशीच नासाडी होत असल्याचं उघड झालं असून साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक धान्य उघड्यावर पडून आहे.

ठाण्यात २२ विद्यार्थ्यांना विषबाधा

Last Updated: Saturday, March 17, 2012, 11:09

ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये २२ जणांना विषबाधा झालीय. हे २२ जण वसतीगृहातील विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कल्याणच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

जेवणापूर्वी मंत्र का म्हणावेत?

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 17:52

अन्न मनुष्याला जगवतं, जगण्यची ऊर्जा देतं. आपलं शरीर जगतं तेच अन्नावर. मात्र हेच अन्न चांगलं नसेल, तर त्याचा आपल्या शरीरावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. शरीरावर वाईट प्रभाव पडू नये, यासाठी कुठल्या प्रकारचं अन्न कशा पद्धतीने जेवावं, याचे काहे संकेत पाळावे लागतात.

भेसळखोरांवर कारवाईसाठी कर्मचारीच नहीत!

Last Updated: Saturday, January 14, 2012, 19:13

महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि भेसळ विभाग म्हणजेच FDA मध्ये कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे भेसळखोरांवर कारवाईसाठी कर्मचारीच कमी पडत आहेत. FDA मध्ये तब्बल १७२ पदं रिकामी असल्याचं समोर आलं आहे.

अन्न सुरक्षा विधेयक संसदेत मांडण्यात येणार

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 13:01

सर्वांना जेवण मिळेल याची गॅरंटी देणारं सरकारचं महत्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर उद्या संसदेत ते सादर केलं जाण्याची शक्यता आहे. खाद्य मंत्री के.वी.थॉमस यांनी याबाबतीत माहिती दिली.

अन्न सुरक्षा विधेयकाला मंजूरी

Last Updated: Thursday, December 22, 2011, 19:47

रोजगार हमीनंतर आता गरीबांना अन्न सुरक्षेची हमी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातल्या ६७ टक्के लोकांना म्हणजचे ८० कोटी जनतेला दोनवेळच्या जेवणाची खात्री देणारे अन्न सुरक्षा विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं आहे.