Last Updated: Wednesday, July 11, 2012, 16:06
याबद्दल ट्विटरवर माहिती देताना कबीर खान यांनी मात्र या गोष्टीचा दोष पाकिस्तान सरकारला न देता काही प्रसिद्ध भारतीय सिनेमांना दिला आहे. बॉर्डर, गदर यांसारख्या चित्रपटांचं नाव न घेता कबीर खान म्हणाला, “पाकिस्तानबद्दल आम्ही काहीच वाईट दाखवत नाही. पाकिस्तानचा असा गैरसमज होण्याचं कारण म्हणजे यापूर्वी बनवले गेलेले काही वाह्यात हिंदी सिनेमे हेच होय.