Last Updated: Monday, August 12, 2013, 23:33
पाकिस्ताननं केलेल्या नापाक हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्यानंतर सैनिकांच्या बलिदानाची भरभरुन चर्चा झाली. पण अशा अनेक सैनिकांना रोज संघर्ष करावा लागतोय. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं झी मीडियानं सैनिकांच्या व्यथा, वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.