शहिदांचा गृहमंत्र्यांना विसर

Last Updated: Monday, May 12, 2014, 12:34

गडचिरोलीमध्ये काल नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांचा गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांना विसर पडलाय, असंच दिसतंय.

गडचिरोलीत नक्षली हल्ला; 7 जवान शहीद

Last Updated: Sunday, May 11, 2014, 15:18

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात नक्षलविरोधी दलाच्या कामांडरसह सात जवान शहीद झालेत तर दोन जण गंभीर जखमी झालेत.

शहीद भगत सिंग यांचं `ते` पत्र ८३ वर्षांनी मिळालं

Last Updated: Sunday, March 23, 2014, 13:11

देशासाठी प्राणांची आहुती देणारे शहीद भगत सिंग यांचं ८३ वर्षांपूर्वींचं हरवलेलं पत्र मिळालंय. पत्रात त्यांनी क्रांतिकारक हरिकिशन तलवार यांच्या खटल्यात वकिलांच्या वृत्तीबद्दल लिहिलंय.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २० जवान शहीद

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 17:30

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले आहेत.

दंतेवाड्यात नक्षवादी हल्ल्यात सहा पोलिस शहीद

Last Updated: Friday, February 28, 2014, 19:18

छत्तीसगडमधील दंतेवाड्यात पोलिसांवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सहा पोलिस शहीद झाले आहेत.

बिहारमध्ये रेल्वेवर नक्षली हल्ला, तीन जवान शहीद

Last Updated: Saturday, November 30, 2013, 22:03

बिहारमध्ये नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात जीआरपीचे तीन जवान शहीद झालेत. जमालपूरमध्ये दानापूर-साहेबगंज इंटरसिटी एक्स्प्रेसवर नक्षलींनी हल्ला केला. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात आज संध्याकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात दोन जवान जखमीही झाले आहेत.

अतिरेकी हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद

Last Updated: Thursday, November 7, 2013, 20:47

श्रीनगरमध्ये पुन्हा अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाला टार्गेट केले. अतिरेक्यांनी केलेल्या हल्यात दोन जवान शहीद झाले. गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर हा हल्ला करण्यात आला.

शस्त्रसंधीचं उल्लंघन: उरी सेक्टरवर गोळीबार, १ जवान शहीद

Last Updated: Monday, October 28, 2013, 11:26

पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. श्रीनगरच्या उरीमध्ये पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झालाय.

जम्मूत पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला, ७ जवान शहीद

Last Updated: Thursday, September 26, 2013, 12:06

जम्मूत दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केलाय. इथल्या कटुआ परिसरात दहशतवाद्यांनी हिरानगर पोलीस स्टेशनवर हल्ला केलाय. या हल्ल्यात ७ जवान शहीद झालेत तर तीन जण जखमी झालेत.

भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना ‘शहीद’ सन्मान नाही?

Last Updated: Saturday, August 17, 2013, 21:09

देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना सरकारी दस्तऐवजांमध्ये ‘शहीद’ दर्जा प्रात्प नाही. हा धक्कादायक खुलासा माहितीच्या अधिकारात समोर आला आहे.

शहीदाच्या माता-पित्यांवर उपासमारीची वेळ

Last Updated: Thursday, August 15, 2013, 16:10

गेल्या ६६ वर्षात सांगली जिल्ह्यातील १५७ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलं. यापैकी एका शहीद जवानाच्या माता-पित्यांवर उतारवयात उपासमारीची वेळ आलीय.

हेच का देशसेवेचं फळ?

Last Updated: Monday, August 12, 2013, 23:33

पाकिस्ताननं केलेल्या नापाक हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्यानंतर सैनिकांच्या बलिदानाची भरभरुन चर्चा झाली. पण अशा अनेक सैनिकांना रोज संघर्ष करावा लागतोय. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं झी मीडियानं सैनिकांच्या व्यथा, वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.

शहिदांच्या हौतात्म्याचा हिशोब द्या- नरेंद्र मोदी

Last Updated: Sunday, August 11, 2013, 18:45

हैदराबादच्या लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करत भाजपचे निवडणूक प्रचार प्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी “काँग्रेस फक्त मतांचं राजकारण करतंय”या शब्दात केंद्र सरकार आणि काँग्रेसवर कडाडून टीका केली.

शहीद सैनिकाच्या गावकऱ्यांनी मंत्र्यांना बनवलं बंधक!

Last Updated: Saturday, August 10, 2013, 17:01

मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी पाचारण करावं यासाठी शहीद सैनिक प्रेमनाथ सिंगच्या गावातील लोकांनी शुक्रवारी बिहारमधील एका मंत्र्याला सुमारे दोन तास बंधक बनवून ठेवलं

शहीद मानेंच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री अनुपस्थित

Last Updated: Friday, August 9, 2013, 08:00

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही मानेंच्या अंत्यसंस्कारावरून राजकारण सुरू झालंय.शहीद कुंडलीक माने यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुपस्थित होते. याच मुद्यावर बोट ठेवत राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय.

‘सैनिक हे शहीद होण्यासाठीच असतात’

Last Updated: Thursday, August 8, 2013, 15:57

‘सैनिक हे शहीद होण्यासाठीच असतात’ असं वातावरण प्रक्षोभक करणारं वक्तव्य बिहारचे नगरविकास मंत्री भीम सिंह यांनी गुरुवारी केलं.

शहिदांचा बिहारी मंत्र्यांकडून अपमान!

Last Updated: Thursday, August 8, 2013, 12:49

पाकच्या नापाक हल्ल्याला बळी पडलेल्या जवानांचं शव पटना विमातळावरून त्यांच्या मूळ गावी हलवण्यात आले. पण, याच विमानतळावर मात्र या शहीद जवानांचा घोर अपमान आपल्याला ‘नेता’ म्हणविणाऱ्या व्यक्तींनी केलाय.

शहीद कुंडलिक माने अनंतात विलीन

Last Updated: Thursday, August 8, 2013, 12:00

जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तान सैन्यानं केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले जवान कुंडलिक माने यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव खुर्द इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद कुंडलिक मानेंची इच्छा अपूर्ण...

Last Updated: Thursday, August 8, 2013, 13:49

भारतीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्हयातील पिंपळगांव बुद्रुक इथले जवान कुंडलीक माने शहीद झाले. या घटनेमुळं पिंपळगावसह कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरलीय. लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची इच्छा मनाशी बाळगलेले कुंडलीक हे निवृत्तीनंतर गावातील मुलांसाठी बसची सोय करणार होते. पण त्यांची ही इच्छा अपूरीच राहिली.

ना`पाक` हल्ल्यात मराठी जवान धारातीर्थी

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 08:10

एलओसीजवळील चौकीवर पाकिस्तान सैन्यानं केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंडलिक केरबा माने या ३६ वर्षीय जवानाचा समावेश आहे.

पाचच्या बदल्यात पाकचे ५० मारा – शिवसेना

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 14:07

पाकिस्तानची नांगी मोडण्यासाठी त्यांचे ५० जवान ठार केले पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. पाकिस्तानची मस्ती काही उतरलेली नाही. पाकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यांच्या हल्ल्यात ५ भारतीय जवानांना शहीत व्हावे लागले. यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

जम्मू: पाक सैन्याचा हल्ला, ५ जवान शहीद

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 11:18

जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातील सीमारेषेजवळील परिसरात पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केलाय. सीमारेषेजवळ असलेल्या भारतीय सैन्याच्या चौकीवर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्याची माहिती मिळतेय.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद

Last Updated: Monday, June 24, 2013, 18:14

श्रीनगरच्या हैदरपुरा भागात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची वृत्त आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात चार जवान शहीद तर सात जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हिजबुल मुज्जाहिद्दीन यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 13:01

श्रीनगरमध्ये दहशदवाद्यांनी हल्ला केला आहे. बिमना परिसरातल्या शाळेबाहेर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले आहेत.

शहीद हेमराजचं शिर कापणाऱ्याला दिले पाक सैन्याने ५ लाख

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 16:21

पाकिस्तानच्या नीच कारवायांचं सत्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. भारतीय सैनिक हेमराज याचं शिर कापून नेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला पाकिस्तानी सैन्याने ५ लाख रुपये इनाम दिले आहेत.

जवान शहीद होत असताना, पाकशी क्रिकेट सामने कशासाठी? - राज

Last Updated: Wednesday, January 16, 2013, 10:49

`केंद्रातील सरकार आणि भाजपचा चर्चेचा खेळ सुरू आहे. समझोता एक्सप्रेस कोणी सुरू केली?`

हेमराजच्या शिरासाठी कुटुंबासोबत संपूर्ण गावाचं उपोषण

Last Updated: Sunday, January 13, 2013, 09:06

शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय सैनिकांचे प्राण घेतले. एवढंच नाही, तर त्यांच्या प्रेतांची विटंबना करत लांस नाईक हेमराजचं शीर पाकिस्तानी सैनिक घेऊनही गेले. या घटनेमुळे हेमराजच्या कुटुंबासोबतच संपूर्ण देश संतप्त झाला आहे.

माझ्या मुलाचं शिर परत घेऊन या; दुर्दैवी मातेचा टाहो

Last Updated: Thursday, January 10, 2013, 16:31

भारत-पाक सीमेवर नियंत्रण रेषेच्याजवळ दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला दोन भारतीय जवान बळी पडले. या हल्ल्यात शहिद झालेल्या हेमराज सिंग याच्या आईनं आपल्या मुलाचं धडावेगळं झालं असलं तरी शिर पाहायची इच्छा व्यक्त केलीय.

मतांसाठी... दहशतवादी बनले हुतात्मा, शहीद

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 13:40

जन. अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणार्या मारेकऱ्यांचा सतत निषेध आणि निषेधच झाला पाहिजे. मात्र, काही मंडळी संकुचित अस्मितांना फुंकर घालत या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रयत्नांना शत्रूची फूस आहे. हे उदात्तीकरण धोकादायक आहे. मानवतेला आणि देशभक्तीला कलंक लावणारं आहे. दहशतवादाच्या अशा उदात्तीकरणाचा सतत निषेधच केला पाहिजे.

`शहीद भगत सिंग`शेजारी `आचार्य बाळकृष्ण`!

Last Updated: Friday, August 10, 2012, 15:13

आता जनलोकपालसाठी बाबा रामदेव यांचे आंदोलन सुरु झाले आहे. पण या आंदोलनाची सुरुवातच अतिशय वादग्रस्तप ठरली आहे. याला कारणीभूत ठरलं ते व्याआसपीठावरच लावलेलं एक पोस्टर.

शहिदाच्या मात्या-पित्याची वणवण

Last Updated: Friday, May 18, 2012, 16:24

एकुलता एक मुलगा शहीद झाला, तेव्हा वीरमरण आलेल्या मुलाचं स्मारक बांधण्यापासून घरापर्यंत पक्का रस्ता बांधण्याची मोठ-मोठी आश्वासनं नेत्यांकडून देण्यात आली. प्रत्यक्षात वृद्ध माता-पित्यांना घरी जाण्यासाठी पायवाटही उरलेली नाही.