Last Updated: Wednesday, May 14, 2014, 21:19
कोलकता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खानवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येण्यास बंदी आहे. मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) शाहरुखवर ही बंदी घातली आहे. पण आता मात्र आयपीएलचे कमिश्नर रणजीब बिस्वाल यांनी शाहरूख खानवरील ही बंदी हटवावी अशी मागणी केली आहे.
Last Updated: Saturday, May 3, 2014, 22:29
इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हळवणकर आणि त्याचे भाऊ महादेव हळवणकर यांना वीज चोरी केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आलाय.
Last Updated: Saturday, February 8, 2014, 15:33
केंद्रीय अन्वेषण विभागानं गुरूवारी इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि त्यांचे उजवे हात मानले जाणारेअमित शहा यांच्यावर आरोप केले असते तर युपीए सरकारला आनंद झाला असता, असं खळबळजनक वक्तव्य सीबीआय प्रमुख रणजीत सिन्हा यांनी केलंय.
Last Updated: Thursday, January 30, 2014, 17:20
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शेवटचे पाच बळी अवघ्या 33 धावांत गमाविल्याने कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव 305 धावांतच आटोपला.
Last Updated: Monday, January 20, 2014, 18:44
रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रने धडक मारली आहे. महाराष्ट्राने बंगालचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवून अंतिम सामन्यापर्यंत मजल गाठली आहे, महाराष्ट्राने यापूर्वी दोनदा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय. तर अंतिम फेरी गाठण्याची महाराष्ट्राची ही अवघी पाचवी वेळ आहे.
Last Updated: Saturday, January 11, 2014, 18:15
रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राकडून मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राने मुंबईला ८विकेट्सने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारली. रणजी इतिहासातील महाराष्ट्राकडून मुंबईचा हा तिसरा पराभव ठरलाय.
Last Updated: Thursday, January 2, 2014, 21:45
भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचा पराक्रम करणारे मराठमोळे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तरही ‘पद्म’ पुरस्कार द्यावासा शासनाला वाटत नाही. हा नागरी सन्मान देण्याचा विचारही सरकारच्या मनात येऊ नये यामुळं जाधवांचं पुत्र रंजीत जाधव निराश झाले आहेत. माझ्या पदकवीर वडिलांच्या कामगिरीचा सरकारला विसर पडल्यामुळं त्यांनी जिंकलेलं ऑलिम्पिक पदक अरबी समुद्रात फेकून द्यावं का?, अशा शब्दांत रंजीत जाधव यांनी सरकारप्रती आपला राग व्यक्त केला.
Last Updated: Saturday, December 7, 2013, 08:37
झारखंडच्या सौरभ तिवारीने शुक्रवारी नाबाद १७५ धावांची संस्मरणीय खेळी करीत चॅम्पियन मुंबई क्रिकेट संघाला चांगलेच रडवले. सौरभ तिवारी आयपीएलच्या काही सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. त्यामुळे त्याला वानखेडेच्या खेळपट्टीचा अंदाज होता.
Last Updated: Tuesday, December 3, 2013, 20:28
मुंबईच्या रणजी क्रिकेट संघाटी निवड करण्यात आली असून ४२ वर्षीय प्रवीण तांबे याला संघात स्थान देण्यात आले आहे. झारखंडविरुद्धच्या रणजी लढतीत अभिषेक नायर मुंबईचे नेतृत्व करणार आहे.
Last Updated: Tuesday, December 3, 2013, 13:10
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी मारेक-यांनी वापरलेलं पिस्तुल इचलकरंजीच्या मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या याच्याकडून विकत घेतलं असल्याचा संशय व्यक्त होतोय.
Last Updated: Wednesday, November 13, 2013, 13:11
‘सीबीआय’चे संचालक रंजीत सिन्हा यांनी ‘बलात्कारा’वर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सगळीकडून टीका झाली. त्यानंतर मात्र त्यांना यावर स्पष्टीकरण देण्याची उपरती सुचलीय.
Last Updated: Wednesday, November 13, 2013, 09:58
सीबीआयचे संचालक रंजीत सिन्हा यांच्या ‘बलात्कार’ विषयीच्या मतांनी चांगलाच वादंग निर्माण केलाय. ‘बलात्कार रोखू शकत नसाल तर त्याचा आनंद घ्या’ असं वक्तव्य रंजीत सिन्हा यांनी एका पत्रकार परिषदेत केलंय.
Last Updated: Monday, November 4, 2013, 09:44
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं रणजी निवृत्तीचा पुनर्विचार करावा अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून करण्यात येणार आहे. एमसीए उपाध्यक्ष रवि सावंत यांनी ही माहिती दिली. एमसीए सचिनकडे ही मागणी करणार आहे.
Last Updated: Wednesday, October 30, 2013, 13:38
मुंबई विरूद्ध हरयाणा रणजीचा सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शानदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या जोरावर मुबंईने आपला विजय साकार केला. तर सचिनचा हा शेवटचा रणजी सामना असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सचिनने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही तर आपल्या कामगिरीचा शेवटही चांगला केला. धवल कुलकर्णी यांने विजयी फटका मारल्यानंतर सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर उटलून घेऊन मैदानाला फेरी मारून सचिनचे कौतुक केले.
Last Updated: Tuesday, October 29, 2013, 10:23
सचिन तेंडुलकर आज रणजी मॅचमध्ये बॅटिंगसाठी मैदानात उतरू शकतो. हरियाणाविरुद्ध मॅचच्या तिसऱ्या दिवशी मुंबईला दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करावी लागू शकते.
Last Updated: Sunday, October 27, 2013, 16:05
हरयाणाविरूद्ध रणजी मॅचमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पहिल्या इनिंगमध्ये आपली छाप पाडण्यात अपयश आलं. हरियाणाला पहिल्या इनिंगमध्ये १३४ रन्सवर गुंडाळल्यानंतर. मुंबईच्या इनिंगचीही अडखळती सुरूवात झाली.
Last Updated: Sunday, October 27, 2013, 11:03
लाहलीत मुंबई विरुद्ध हरयाणा रणजी मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकलाय. टॉस जिंकत मुंबईचा कॅप्टन झहीर खाननं पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे सचिनची ही शेवटची रणजी मॅच आहे. शेवटच्या वेळी रणजीचं मैदान गाजवण्यासाठी विक्रमादित्य सचिन तेंडुलकर सज्ज आहे.
Last Updated: Wednesday, October 16, 2013, 13:29
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्यापूर्वी सचिन रणजी क्रिकेट सामना खेळणार आहे.
Last Updated: Tuesday, September 17, 2013, 11:32
अतिरीक्त पोलिस महासंचालक रणजीतकुमार सहाय यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मुंबईतल्या मलबार हिल येथील निवासस्थानी सहाय यांनी स्वत:ला पेटवून घेतलंय.
Last Updated: Thursday, September 5, 2013, 14:41
पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटसाठी गुलाबी चेंडू वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं परदेशी कंपनीकडून तब्बल चार डझन गुलाबी चेंडूही मागविलेत. या चार डझन चेंडूंसाठी असोसिएशन ३.१२ लाख रुपये मोजणार आहे.
Last Updated: Saturday, August 10, 2013, 20:02
ऑफ स्पिनर रमेश पोवार आगामी रणजी ट्रॉफी क्रिकेट सत्रात मुंबईकडून नव्हे तर राजस्थानकडून खेळणार आहे. पोवारनं राजस्थान क्रिकेट संघाबरोबर दोन वर्षांचा करार पक्का केलाय.
Last Updated: Wednesday, June 26, 2013, 20:09
2013-14 रणजी सीझनकरता घोषित करण्यात आलेल्या संभाव्य 30 क्रिकेटर्सच्या लिस्टमध्ये... वासिम जाफरसह त्याचा 14 वर्षीय पुतण्या अरमान जाफरचीही निवड करण्यात आली आहे... त्यामुळे भविष्यात काका-पुतणे एकत्र खेळताना दिसण्याची शक्यता आहे...
Last Updated: Saturday, April 20, 2013, 09:38
मुंबईमध्ये वरळीच्या शुभदा हाऊसिंग सोसायटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्यांच्या नावावर फ्लॅट घेतल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री रणजीत देशमुख यांनी केलाय.
Last Updated: Monday, January 21, 2013, 14:06
मुंबई टीमने ४४ व्या वेळी रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारलीय. सेमी फायनलमध्ये सर्विसेसविरूद्ध इनिंगच्या आघाडीने विजय मिळवत मुंबईने फायनल गाठली.
Last Updated: Monday, January 7, 2013, 06:52
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर रणजी सामन्यात शानदार शतक करून टीकाकारांची बोलती बंद केली आहे.आपल्यामध्ये किती क्रिकेट शिल्लक आहे, हे दाखवून दिलंय.
Last Updated: Friday, November 2, 2012, 20:38
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कित्येक महिन्यांनंतर झालेल्या रणजी स्पर्धेत खेळलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वानखेडे स्टेडिअमवर ७९ शतक पूर्ण केलं आहे.
Last Updated: Monday, October 22, 2012, 17:07
साहित्य : मैदा, मैदा भिजवण्या साठी दूध, तळण्यासाठी साजूक तूप सारणाची सामग्री – खिसलेलं खोबरं, पिठी साखर, मावा, काजू, किसमिैस, बदाम, खसखस, चारोळे, वेलची पूड, जायफळ पूड.
Last Updated: Thursday, June 14, 2012, 11:20
खासदार आणि तेलगू सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण तेजा आणि त्याची बालपणीची मैत्रीण उपासना यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटमाटात पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक केंद्रीय मंत्री तसंच बॉलीवूड आणि टॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली.
Last Updated: Thursday, June 14, 2012, 12:44
इचलकरंजीत काविळीच्या साथीनं थैमान घातले आहे. उपमुख्याधिकारी ए.वाय.चव्हाण यांचा काविळीने मृत्यू झाल्यानं प्रशासन खडबडून जागं झाले आहे. त्यामुळे शाळाबंद ठेवण्यात येणार आहेत.
Last Updated: Tuesday, January 24, 2012, 08:48
राजस्थाननं सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या इनिंगच्या आघाडीवर राजस्थानच्या टीमनं रणजी सीरीजमध्ये बाजी मारली आहे. विनित सक्सेना राजस्थानच्या विजयाचा खऱ्या अर्थानं हिरो ठरला. त्याची २५७ रन्सची इनिंग राजस्थानच्या विजयात निर्णायक ठरली.
Last Updated: Wednesday, November 30, 2011, 14:40
मुंबईच्या रणजी टीममध्ये नविन वाद उफाळून आला आहे. ओरिसाविरुद्धच्या मॅचमध्ये फास्ट बॉलर अजित आगरकरला वगळ्यात आलं. प्लेंईग इलेव्हेनमध्ये समावेश न केल्यानं अजित आगरकर मुंबईमध्ये परत आला आहे.
आणखी >>