खूर्चीचा किस्सा: जिथे-जिथे जयललिता तिथे त्यांची खूर्ची

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 15:30

राजकारणात नेत्यांचं आपल्या खूर्चीवर किती प्रेम असतं हे आपल्याला माहितीय. अनेक नेते असे आहेत की जे एकदा खूर्चीवर बसले की उठायचं नाव घेत नाहीत. मात्र आम्ही अशा राजकीय खूर्चीबद्दल सांगतोय, ज्यात थोडा ट्वीस्ट आहे.

तिकीट मागितले तर कंडक्टरला जिवंत जाळले

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 18:31

तामिळनाडूच्या तिरूनेलवेली जिल्ह्यात तझयुतू मध्ये चार गुंडांनी तिकीट मागणाऱ्या एका कंडक्टरला जीवंत जाळण्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी कंडक्टरला जीवंत जाळल्याच्या आरोपावरून दोघांना अटक करण्यात आले आहे. भाजलेल्या अवस्थेत कंडक्टरला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राजीव गांधी मारेकऱ्यांच्या सुटकेला स्थगिती कायम

Last Updated: Friday, April 25, 2014, 11:39

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेक-यांच्या सुटकेचं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून संविधान पिठाकडे वर्ग करण्यात आले आहे. संविधान पिठाच्या निर्णयापर्यंत मारेकरी तुरुंगातच राहणार आहेत.

तामिळनाडू : सत्तापालट होणार?

Last Updated: Friday, April 4, 2014, 23:10

स्वतंत्र द्रविड नाडुची मागणी, हिंदीला विरोध, प्रत्येक निवडणुकीत सत्तापालट अशी काही तामिळनाडूच्या राजकारणाच्या वैशिष्ट्य राहिलीत. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास नेमका कसा आहे, हे सांगणारा हा एक लेखाजोखा...

राजीव गांधी हत्या : मारेकऱ्यांच्या सुटकेला स्थगिती

Last Updated: Thursday, February 27, 2014, 13:19

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या चार मारेकऱ्यांच्या सुटकेला आज सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती दिली. या स्थगितीमुळे जयललिता सरकारला मोठी चपराक बसली आहे.

राजीव गांधींचे मारेकरी तीन दिवसांत मुक्त होणार?

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 17:56

सुप्रीम कोर्टानं फाशी रद्द केल्यानंतर आता राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेवरून जोरदार राजकारण सुरु झालंय. राजीव गांधी हत्याप्रकरणातील सात मारेकऱ्यांची सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा काल सुनावली होती. हा निर्णय झाल्यानंतर आज तामिळनाडू सरकारने सात मारेकऱ्यांची मुक्तता करण्याचा निर्णय घेतलाय.

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याचे आदेश

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 11:18

तामिळनाडू सरकारने भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत.

`स्कायडायव्हिंग` करताना पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा मृत्यू

Last Updated: Friday, January 31, 2014, 11:07

`स्कायडायव्हिंग` करताना पुरेशी काळजी न घेतल्यानं एका २६ वर्षीय विवाहीत तरुणीला आपल्या प्राणांना मुकावं लागलंय. तामिळनाडूच्या सालेम भागात गुरुवारी ही घटना घडलीय.

श्रीदेवीची मुलगी लवकरच दिसणार सिनेमात?

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 18:09

गेल्या वर्षी ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमातून पुनःपदार्पण करणाऱ्या श्रीदेवीने आपण सुपरस्टार असल्याचं सिद्ध केलं आहे. आता श्रीदेवीची थोरली कन्याही सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

प्राण सोडता सोडता `त्या`ने वाचवला ४० जणांचा जीव!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 11:20

तामिळनाडूमधल्या उधगमंडलममध्ये अनेकांना चकीत करणारी एक घटना घडलीय. आपला जीव गमावणाऱ्या बस ड्रायव्हरनं प्राण सोडता सोडता बसमधल्या ४० प्रवाशांचे जीव मात्र वाचवले.

धक्कादायक... ८० वर्षीय महिलेवर बलात्कार!

Last Updated: Saturday, May 11, 2013, 19:32

तामिळनाडूमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. ४१ वर्षीय व्यक्तीनं ८० वर्षाच्या महिलेवर बलात्कार केलाय. या महिलेला गंभीर अवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलंय.

कुडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला हिरवा कंदील

Last Updated: Monday, May 6, 2013, 13:37

तामिळनाडूतल्या कुडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला सुप्रीम कोर्टानं परवनागी दिलीये. कुडणकुलम प्रकल्प सुरक्षित असून अशा प्रकारचा प्रकल्प देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे, देशाची वर्तमान आणि भविष्यातील ऊर्जा गरज भागवण्यासाठी हा प्रकल्प महत्तवाचा असल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलंय.

मनसे पदाधिकाऱ्याने उकळली मराठी माणसाकडूनच खंडणी

Last Updated: Saturday, May 4, 2013, 21:45

पुण्यात एका तमीळ चित्रपटाच्यार शुटींग दरम्यान एका सहाय्यक निर्मात्या‍कडुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेच्या‍ पदाधिकाऱ्यांनी 51 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आलाय.

एक्सप्रेस घसरली; चार ठार, ५० जखमी

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 10:26

तामिळनाडूत मुजफ्फरपूर - यशवंतपूर एक्स्प्रेस रुळांवरुन घसरली. या दुर्घटनेत चार जण ठार तर २४ जण जखमी झालेत. तामिळनाडूतील आराकोरमच्या चितेरी स्थानकात ही दुर्घटना घडलीय.

`श्रीलंकाविरोधी प्रस्तावास मान्यता देण्याचा ठराव `

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 16:29

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या श्रीलंकाविरोधी प्रस्तावास मान्यता द्या आणि श्रीलंकेला मित्रराष्ट्र मानू नका, अशा मागण्या तामिळनाडू विधानसभेनं केंद्र सरकारकडे केल्यात. विधानसभेनं आज एकमतानं हा ठराव मंजूर केला.

आयपीएल : श्रीलंकन खेळाडूंना तामिळनाडूत बंदी

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 07:31

चेन्नईत खेळल्या जाणा-या आयपील मॅचेसमध्ये श्रीलंकन खेळाडू खेळू शकणार नाहीत. तसचं चेन्नईतल्या मॅचेसमध्ये श्रीलंकन अंपायरही असणार नाहीत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या विरोधानंतर बीसीसीआयनं हा निर्णय घेतलाय.

श्रीलंकन खेळाडूंना आयपीएलमध्ये जयललितांचा विरोध!

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 17:37

चेन्नईतील आयपीएल सामन्यांमध्ये श्रीलंकन खेळाडू आणि अंपायर सहभाग घेणार असतील तर या ठिकाणी एकही सामना होऊ देणार नाही, अशी कठोर भूमिका तामिळनाडूतील मुख्यमंत्री जयललिता यांनी आज घेतली आहे. त्यामुळे आता तामिळनाडूत आयपीएल सामन्यांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाल आहे.

पाठिंबा काढला; स्टॅलिनच्या घरावर छापे

Last Updated: Thursday, March 21, 2013, 10:24

केंद्रातील यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर २४ तासांच्या आत डीएमकेचे नेते करुणानिधी यांचा मुलगा एम. के. स्टॅलिन यांच्या घरावर सीबीआयचे छापे पडलेत.

सोनाक्षीचा भाव वधारला, हवे ५ कोटी

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 18:08

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीने एका तमिळ चित्रपटासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केल्याची सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

तामिळनाडूत `विश्‍वरूपम`वरील बंदी हटविली

Last Updated: Sunday, February 3, 2013, 18:18

प्रसिद्ध अभिनेता कमल हसन याचा विश्‍वरूपम हा चित्रपट आज (रविवार) अखेर तमिळनाडूमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कथित वादग्रस्त दृश्‍ये काढून टाकण्याची तयारी दाखविल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी विश्वरूपमवरील बंदी आज हटविली.

ग्लॅमरस 'ज्वाला'चा जलवा!

Last Updated: Friday, February 1, 2013, 13:14

बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा टॉलीवूडमध्ये एन्ट्री करतेय. टॉलीवूडच्या एका चित्रपटात ज्वाला आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे.

विश्वरुपमच्या वादानंतर... ‘सिनेमेटोग्राफी’ कायद्यात बदल?

Last Updated: Thursday, January 31, 2013, 12:57

‘विश्वरुपम’या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्र सरकार कायद्यांत बदल करण्याचा विचार करतंय. याविषयीचे संकेत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी कायद्यात बदल करण्याचे संकेत दिलेत.

हताश कमल हसननं दिली देश सोडण्याची धमकी...

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 13:31

अभिनेता कमल हसननं ‘मला न्याय मिळाला नाही तर मी देश सोडून निघून जाईन’ असा धमकीवजा इशाराच कमल हसननं दिलाय.

महिला अत्याचारविरोधात तामिळनाडूत `गुंडा अॅक्ट`

Last Updated: Wednesday, January 2, 2013, 11:04

तामिळनाडूत महिला अत्याचारविरोधात मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी कडक पावले उचलण्यास सुरूवात केलीय. राज्यातील ‘गुंडा अॅक्ट’ या कायद्यात बदल करण्याचा निर्णय जयललिता यांनी घेतलाय. तर राज्यात महिलांना तक्रार नोंदविण्यासाठी महिला हेल्पलाईन सुरू करण्यात आलेय.

आंध्र,तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 20:54

जग सध्या वादळांच्या दहशतीच्या छायेत आहे. अमेरिकेत `सँडी` वादळानं थैमान घातलय. तर भारतातली आंध्र आणि तामिळनाडू ही राज्य नीलम या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडण्याची चिन्ह आहेत.

विनीलची धूम; अवघ्या ३६ तासांत 'पुणे ते तामिळनाडू'

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 13:03

तुफान वेगाशी सामना करत विनील खारगे या बाईकरनं फक्त ३६ तासांत पुणे ते तामिळनाडू असा तब्बल चोवीसशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय. त्याच्या या विक्रमाची नोंद अमेरिकेच्या ‘आर्यन बट या बायकिंग असोसिएशन’नं घेतलीय.

फटाक्यांच्या कारखान्यात आग; ३० ठार, ७० जखमी

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 17:07

तामिळनाडूच्या शिवकाशीमध्ये बुधवारी फटाक्यांच्या एका खाजगी कारखान्यात लागलेल्या आगीत ३० जणांचा मृत्यू झालाय तर जवळजवळ ७० जण गंभीर जखमी झालेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

रेल्वे अपघात : मृतांच्या नातेवाईकांनी ५ लाख

Last Updated: Monday, July 30, 2012, 18:45

तामिळनाडू एक्स्प्रेस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेमंत्रालयाने पाच लाख रूपये तर जखमींना एक लाख रूपये देण्याचे जाहीर केले आहे. रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या अपघाताची चौकशीही करण्यात येणार आहे.

तामिळनाडू एक्सप्रेसला भीषण आग, ३२ ठार

Last Updated: Monday, July 30, 2012, 13:23

आंध्रप्रदेशमधील नेल्लोरमध्ये तामिळनाडू एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. त्यामुळे पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडू एक्सप्रेसच्या एस-११ डब्याला लागलेल्या आगीत ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

आंध्र, तामिळनाडूला वादळाचा धोका

Last Updated: Thursday, December 29, 2011, 12:37

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत जोरदार वादळ घुसण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात तुफानी वादळाचा सामना करावा लागेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.