Last Updated: Wednesday, July 18, 2012, 14:21
चेतन आनंद यांच्या ‘आखरी खत’ या चित्रपटापासून त्यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी ‘आनंद’, आरधना, कटी पतंग,
रोटी, अमरप्रेम, सफर, सच्चा झूठा यासारखे सुपरहिट चित्रपट दिले. ‘दो दिलो के खेल मे’ हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट त्यांचा अखेरचा ठरला.