Last Updated: Friday, April 13, 2012, 11:51
शिर्डीतील साईबाबा संस्थानचा कारभार चोख व पारदर्शी व्हावा यासाठी राज्य सरकारनं २००४ मध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली खरी, मात्र कारभार पारदर्शी होण्याऐवजी त्याभोवती संशयाचं जाळंच निर्माण झालं. या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी या दानाचा वापर स्वत:ची मोबाईलची हौस भागवण्यासाठी केल्याचं समोर आले आहे.