Last Updated: Wednesday, May 9, 2012, 12:03
आजच्या विवाहित स्त्रियांनी रामायणातील सीतेचा आदर्श ठेवला पाहिजे. सर्व सुख मागे ठेवून पतीसोबत १४ वर्षे सीता वनवासाला गेली. प्रभू रामचंद्रांसोबत वनवास काढला. हा सीतेचा आदर्श विवाहित स्त्रियांनी ठेवला पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले.