... तर भारतात काय घडलं असतं

Last Updated: Monday, June 9, 2014, 09:48

कराची एअरपोर्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना विमानाचं अपहरण करण्यात यश आलं असतं तर भारतात हाहाकार माजला असता. कोणकोणती शहरं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली असत पाहूया..

कराची विमानतळावर अतिरेकी हल्ला, 23 जण ठार

Last Updated: Monday, June 9, 2014, 09:11

पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची अतिरेकी हल्ल्यानं हादरलीये. कराचीतील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरेक्यांनी हल्ला केला. पोलिसांच्या वेशात आलेल्या 10 अतिरेक्यांनी अचानक विमानतळावर केलेल्या या हल्ल्यात सुरक्षारक्षकांसह 23 निरपराधांचा बळी गेलाय.

नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार : अजित डोवाल

Last Updated: Saturday, May 31, 2014, 11:12

भारताचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आलीय.

गार्डनं बॉबी देओलच्या कानाखाली दिली ठेऊन...

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 23:05

लाईमलाईटमधून बराच काळापासून गायब असलेला बॉलिवूड अभिनेता आणि धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय... ही चर्चा त्याच्या फिल्मविषयी नाही तर त्याच्या कारनाम्यांमुळे सुरु झालेली ही चर्चा आहे...

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २० जवान शहीद

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 17:30

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले आहेत.

इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं केला तरुणीवर बलात्कार

Last Updated: Sunday, January 26, 2014, 15:36

दारूच्या नशेनं एका तरुणीचा घात केला. तिच्या नशेचा फायदा घेत सुरक्षारक्षकानंच तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पवई इथं घडलीय. ही तरुणी इतक्या नशेत होती की तिला इमारतीत परतल्यानंतर पुढं काय घडलं यातलं काहीच आठवत नाही. ज्यानं अत्याचार केला तो सुरक्षारक्षकच होता हेही ती ठामपणे सांगू शकत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत, सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 09:45

मुंबई कधी धावणार मोनो, असा प्रश्न आता विचारला जाणार नाही. कारण ही मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मोनरेलचे आवश्यक असणारे एमएमआरडीला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे मोनोरेल धावण्यासाठी सज्ज झाली आहे. मोनोचा पहिला प्रवास हा चेंबूर-वडाळा असणार आहे.

मुख्याध्यापकांनी झिडकारली स्कूलबसची जबाबदारी

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 15:28

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारच्या कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुख्याध्यापकांनाच जबाबदार ठरवले आहे. याबाबतचे परिपत्रक लागू करण्यात आलं आहे. दरम्यान वाहतुकीची जबाबदारी खासगी कंत्राटदारांवर असल्यानं याबाबतची सर्व जबाबदारी स्विकारण्यास मुख्याध्यापकांनी नकार दिलाय.

अमेरिकेकडून याहू, गुगलचा डाटा होतोय हॅक...

Last Updated: Friday, November 1, 2013, 22:35

जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या याहू आणि गुगल या कंपन्यांचा डाटा सध्या चोरला जातोय आणि ही चोरी केली जातेय ती चक्क अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडून...

पुण्यात मोदी नमो नम:, गुजरात पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा

Last Updated: Friday, November 1, 2013, 11:23

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौ-याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. पाटण्यातल्या बॉम्बस्फोटांच्या घटनेनंतर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, गुजरात पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा घेतला आहे.

राजकीय हिशेब...व्हीआयपी सुरक्षेचं गौडबंगाल

Last Updated: Friday, October 11, 2013, 10:32

राजकीय नेते आणि मंत्र्यांना दिलेल्या व्हीआयपी सुरक्षेला कात्री लावण्यात आली असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं वाढ केली आहे. याउलट आघाडीशी काडीमोड घेऊन महायुतीत सामील झालेले रामदास आठवले यांची सुरक्षा मात्र कमी करण्यात आली आहे. यामागे काही राजकीय हिशेब आहेत का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

अन्न सुरक्षा विधेयक राज्यसभेत मंजूर

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 08:19

यूपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक राज्यसभेत मंजूर झालंय.राज्यसभेत थोड्याच वेळापूर्वी झालेल्या मतदानात हे विधेयक मंजूर करण्यात आलं.

लोकसभेत जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसन विधेयक मंजूर

Last Updated: Friday, August 30, 2013, 09:01

लोकसभेत मंजुरीसाठी ठेवलेल्या `जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसन विधेयक २०११` ला मंजुरी मिळाली आहे. अन्न सुरक्षा विधेयकानंतर यूपीए सरकारचं आणखी एक महत्वाचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे.

पोटभर जेवणार लोक, युपीएचा `मास्टरस्ट्रोक`!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 20:34

लोकसभेने संमत केलेले अन्न सुरक्षा विधेयक म्हणजे काँग्रेस मत सुरक्षा विधेयक असल्याची टीका होतेय. पण ही योजना खरोखरच प्रामाणिकपणे राबवण्यात आली तर भारतातील सुमारे 82 कोटी गरीबांची भूक मिटणार आहे.

सोनिया गांधी `एम्स`मधून घरी परतल्या!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 08:43

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ‘एम्स’मधून डिस्चार्ज मिळालाय. सोमवारी अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 07:20

युपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजुर झालंय. अन्न सुरक्षा विधेयकाचा युपीए सरकारचा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या बाजून लागला आहे.

अन्नसुरक्षा विधेयकावरून शिवसेनेत गोंधळ

Last Updated: Monday, August 26, 2013, 20:39

युपीए सरकारच्या अन्नसुरक्षा बिलावरून शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला आहे. या विधेयकाला पाठिंबा नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे, तर शिवसेनेचा या विधेयकाला पाठिंबा असल्याचं शिवसेना खासदार अनंत गिते यांनी म्हटलं आहे.

सीरियात रासायनिक हल्ला; १३०० पेक्षा जास्त बळी

Last Updated: Thursday, August 22, 2013, 09:21

दमिश्कमध्ये विरोधकांवर अगदी जवळून करण्यात आलेल्या रासायनिक हत्यारांच्या साहाय्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात १,३०० जणांचा बळी गेलाय

किश्तवाड हिंसाचार, राबर्ट वडेरा प्रकरणावरुन विरोधक आक्रमक

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 13:02

संसदेत विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय..त्यामुळं गेला आठवडा आणि कालच्या दिवशी संसदेचं कामकाज व्यवस्थित होऊ शकलं नाही. हा तिढा सोडवण्यासाठी आता कमलनाथ यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलीय.

८० करोड लोकांना स्वस्त धान्य?

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 13:43

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. युपीए सरकारनं काल संसदेत मांडलेल्या अन्न सुरक्षा विधेयकावर आज चर्चा होण्याची शक्यताय. अन्न सुरक्षा अध्यादेश मंजूर झाल्यास देशातील ८० करोड लोकांना स्वस्तात धान्य मिळू शकेल.

अन्नसुरक्षा अध्यादेश लोकसभेत

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 08:48

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा महत्त्वाकांशी असलेला अन्नसुरक्षा अध्यादेश लोकसभेत मांडण्यात आलाय.

राज्यात डिसेंबरपासून अन्न सुरक्षा योजना

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 09:31

अन्न सुरक्षा योजना राज्यात डिसेंबरपासून लागू होणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केलीय.

सुरक्षा गार्ड एटीएम मशीन फोडतो तेव्हा...

Last Updated: Thursday, July 18, 2013, 11:35

कुंपनाचे शेत खात तर असेल तर करायचं काय? अशी म्हण प्रचलित आहे. हीच बाब भारतीय स्टेट बॅंकेच्याबाबतीत घडलेय. या बॅंकेच्या एटीएम मशीनसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. याच सुरक्षा रक्षकाने एटीएम मशीन तोडून २३ लाखांवर डल्ला मारला.

अन्न सुरक्षा अध्यादेशाला मंजुरी

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 23:09

अन्न सुरक्षेचा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. या मंजुरीमुळं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय.

मुंबई पालिकेत ९६८ सुरक्षा रक्षकांची भरती

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 13:46

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा खात्यात सुरक्षा रक्षकाच्या 968 जागा रिक्त आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

सामान्य माणसांच्या सुरक्षेचं काय?

Last Updated: Thursday, December 27, 2012, 22:58

महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. त्यातच राजकारणी आणि व्हिआयपींना मोठ्या प्रमाणावर दिल्या जाणाऱ्या सुरक्षेमुळे सामान्य माणसांच्या सुरक्षेचे काय असा सवाल समाजातून उपस्थित केला जातोय.

दहशतवाद्यांना `ट्रेनिंग` देतेय एक महिला!

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 14:02

पुण्यातील येरवडा कारागृहात झालेल्या कातील सिद्दीकीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटनांचा प्रयत्न जोरात सुरू असल्याची माहिती मिळतेय. यासाठीच ‘इंडियन मुजाहिद्दीन’ आणि ‘लष्कर ए तय्यबा’ या संघटनांनी नवीन तरुणांना ट्रेन करण्यासाठी एका महिलेची नेमणूक केलीय.

मुंबईच्या धमन्यांवर तिसऱ्या डोळ्याचा वॉच...

Last Updated: Thursday, November 29, 2012, 11:10

अतिरेक्याच्या हिटलिस्टवर असलेल्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर थर्मल सिक्युरिटी कॅमेरे बसविण्याचा निर्णय मुंबई महापालिकेन घेतलाय. हे कॅमेरे संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणार आहेत.

‘आर्थर जेल’ची विशेष सुरक्षा काढणार

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 13:32

मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याच्या देखरेखीसाठी तैनात केलेली ‘आयटीबीपी’च्या तुकडीनं अखेर मोकळा श्वास घेतलाय.

गणेशोत्सवासाठी कडक बंदोबस्त

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 08:24

मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सवासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. उत्सवात कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मिरवणुकी दरम्यान प्राण्यांचा वापर आणि वाद्य वाजवण्याबाबतही पोलिसांनी काही निर्बंध घातलेत. तलाव, नदी आणि समुद्राच्या ठिकाणी लाईफ गार्ड तैनात कण्यात आले आहेत.

श्रीमंत ‘बीसीसीआय’ची गंडवागंडवी; कोर्टाने फटकारले

Last Updated: Thursday, August 23, 2012, 10:11

सुरक्षा घेऊनही त्याचे पैसे देण्यास बीसीसीआयने टाळाटाळ केली. याविरोधात धाव घेणाऱ्या सुरक्षा कंपनीला दिलासा देताना न्यायालयाने बीसीसीआय आणि राज्य सरकारला चांगलेच फटकारले.

पाकने केली ३१ भारतीय मच्छिमारांना अटक

Last Updated: Monday, January 23, 2012, 00:48

पाकिस्तानी सामुद्रिक सुरक्षा एजन्सीने ३१ भारतीय मच्छिमारांना अटक केली तसंच १४ बोटीही जप्त केल्या. पाकिस्तानच्या सामुद्रिक हद्दीचा भंग केल्याच्या कारणावरुन ही कारवाई केल्याचं पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितलं.

अन्न सुरक्षा विधेयक संसदेत मांडण्यात येणार

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 13:01

सर्वांना जेवण मिळेल याची गॅरंटी देणारं सरकारचं महत्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर उद्या संसदेत ते सादर केलं जाण्याची शक्यता आहे. खाद्य मंत्री के.वी.थॉमस यांनी याबाबतीत माहिती दिली.

अन्न सुरक्षा विधेयकाला मंजूरी

Last Updated: Thursday, December 22, 2011, 19:47

रोजगार हमीनंतर आता गरीबांना अन्न सुरक्षेची हमी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातल्या ६७ टक्के लोकांना म्हणजचे ८० कोटी जनतेला दोनवेळच्या जेवणाची खात्री देणारे अन्न सुरक्षा विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं आहे.

ऐतिहासिक अन्न सुरक्षितता विधेयकाला मंजुरी

Last Updated: Sunday, December 18, 2011, 16:52

सरकारने अन्न सुरक्षितता विधेयकला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने राष्ट्रीय अन्न सुरक्षितता विधेयकाच्या मसुद्याला हिरवा कंदिल दाखवला आहे. देशातील गरिबांना अन्न सुरक्षितता पुरवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण विधेयकाचा मार्ग सूकर झाला आहे.