Last Updated: Thursday, January 16, 2014, 15:40
अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन मागे घेण्यावरून विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळत असताना आता राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. जर तुम्हाला मुंबई विद्यापीठाचा कारभार व्यवस्थित चालवता येत नसेल तर चालते व्हा, असा थेट हल्ला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला.