२ जूनला बारावीचा निकाल `ऑनलाईन`!

Last Updated: Thursday, May 29, 2014, 17:02

सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता ‘एचएससी’ बोर्डाच्या निकालाचीही घोषणा करण्यात आलीय.

बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी काय कराल?

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 17:32

राज्यभर 20 तारखेपासून 12 वीची परीक्षा सुरु होतेय. परीक्षेला यंदा 11`99`531 नियमीत विद्यार्थी तर 1`37`783 पुर्नपरिक्षार्थी बसणार आहेत.

दहावी-बारावी परीक्षेचा आज निकाल

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 09:41

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

पाहा... बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक (मार्च २०१४)

Last Updated: Tuesday, July 2, 2013, 13:08

बारावीचं पुढच्या वर्षाचं म्हणजेच मार्च २०१४ चं परिक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.

बारावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी

Last Updated: Thursday, May 30, 2013, 12:26

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

आज बारावीचा निकाल, पहा ऑनलाईन

Last Updated: Thursday, May 30, 2013, 10:17

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईनजाहीर होणार आहे.

बारावीचा ३० मे रोजी निकाल, कोठे पाहाल?

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 13:31

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा बारावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर होणार आहे. तशी माहीती शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली.

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

Last Updated: Sunday, February 24, 2013, 23:36

सध्या बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बोर्डाच्या घोडचुकीमुळं इंग्रजीचा बी प्रश्नसंच सोडवलेल्या विद्यार्थ्यांना सात मार्क बहाल करण्यात येणार आहेत. HSC बोर्डानं आज हा निर्णय जाहीर केला.

बारावीची परीक्षा, लोडशेडिंगची शिक्षा

Last Updated: Thursday, February 21, 2013, 16:30

बारावीच्या परिक्षांवेळी रात्रीचं लोडशेडींग केलं जाणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली होती. मात्र काँग्रेसचाच बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या या घोषणेचे तीनतेरा वाजलेत.

बहिष्कार मागे; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 09:21

विविध मागण्यांसाठी खाजगी शिक्षण संस्थांनी 12 वीच्या परीक्षेवर टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षांवरील संकट कायम

Last Updated: Thursday, February 14, 2013, 20:54

दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरील संकट अजूनही कायम आहे. कारण खासगी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीत कुठलाच तोडगा निघू शकलेला नाही. दहावी आणि बारावी परिक्षेसाठी केंद्र न देण्याच्या निर्णयावर संस्थाचालक ठाम आहेत.

`बोर्डाच्या परीक्षेसाठी खाजगी शाळांचे वर्ग मिळणार नाही`

Last Updated: Thursday, February 14, 2013, 08:49

आत्तापर्यंत पालक आणि मुलांना कोंडीत पकडणाऱ्या खाजगी शाळांनी आता तर चक्क राज्य सरकारलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

Last Updated: Thursday, January 17, 2013, 17:58

21 फेब्रुवारी ते 27 मार्च या काळात बारावीची परीक्षा होणार आहे. बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

दहावी-बारावीचे परीक्षा अर्ज ऑनलाइन

Last Updated: Wednesday, January 2, 2013, 20:10

दहावी आणि बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला

दहावी पास... करिअरच्या अनेक वाटा मोकळ्या

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 17:07

दहावीला कमी मार्क्स मिळाले तर पुढे काय? असा प्रश्न अनेक विद्याथीर्-पालकांसमोर उभा ठाकतो. काही विद्यार्थ्यांना अभ्यासात फारशी रुची नसते. पण ते एखाद्या कलाकौशल्यात निपुण असतात. त्यांच्यातील कौशल्याचा उपयोग करून त्यांना योग्य ते व्यवसाय प्रशिक्षण देणं शक्य असते.

मार्कशीट बारावीचे

Last Updated: Friday, May 25, 2012, 17:29

राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली . बारावीचा निकाल ६७.९४ टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल. हा निकाल मोबाइलवरही पाहाण्याची सोय आहे.

लागला बारावीचा निकाल, टेन्शन घेऊ नका!

Last Updated: Friday, May 25, 2012, 12:57

बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अपयश आलेल्या विद्यार्थ्यांवरील दडपण वेळीच कमी करून त्यांनाही पुढील यशासाठी नव्या उमेदीने तयार करण्याची गरज असते. हा समतोल साधण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय मंडळ उद्यापासून हेल्पलाइन सुरू करत आहे.

बारावीचा निकाल जाहीर, मुलींची सरशी

Last Updated: Friday, May 25, 2012, 13:32

राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली . बारावीचा निकाल ६७.९४ टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल. हा निकाल मोबाइलवरही पाहाण्याची सोय आहे.

१२ वीचा निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा

Last Updated: Friday, May 25, 2012, 14:20

विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल. हा निकाल मोबाइलवरही पाहाण्याची सोय आहे.या वर्षी बारावीला एकूण १३,४६,३०५ विद्यार्थी बसले असून मुंबईमध्ये ७,७८,२७८ विद्यार्थी आहेत.

बारावीचा निकाल २५ मे रोजी

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 12:36

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. हा निकाल २५ मे रोजी लागणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल.

नगरसेविका देताहेत १२वीची परीक्षा

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 21:36

निवडणुकीच्या परीक्षेत पास झाल्यानंतर आता सोलापुरातल्या एक नगरसेविका बारावीची परीक्षा देत आहेत. सोलापूरच्या प्रभाग क्रमांक १६ मधून त्या विजयी झाल्या आहेत. मंगळवारी त्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.

सीबीएसई १२वी परीक्षा वेळापत्रात बदल

Last Updated: Friday, January 13, 2012, 11:37

सीबीएसई या केंद्रीय बोर्डाच्या बारावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र, निवडणुकांमुळे बारावीच्या अंतिम परीक्षेत दोन विषयांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे, अशी घोषणा 'सीबीएसई'ने आज केली.

दहावी, बारावी साठी ९ बोर्ड

Last Updated: Wednesday, October 19, 2011, 09:57

दहावी आणि बारावीसाठी महाराष्ट्रात आता ८ ऐवजी ९ बोर्ड असणार आहे. कोकण विभागासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापण्यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढून कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब केलं आहे.