१६ वर्षीय विद्यार्थिनीला रस्त्यात विष पाजले

Last Updated: Sunday, June 1, 2014, 21:08

संगणक शिकवणी आटोपून घरी जाणा-या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीला एका माथेफिरू युवकाने भर रस्त्यात विष पाजल्याची घटना घडली. चंद्रपुरातील ही घटना आहे. या विद्यार्थिनीवर पाळत ठेऊन या युवकाने हे कृत्य केलंय.

सत्तासुंदरी ते विषकन्या

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 19:10

कडक उन्हात एक-एक घराचा उंबरा झिजवल्यावर, कर्तृत्वाने आणि नशीबाने कुठेतरी सत्तेपर्यंत पोहोचता येते, ही सत्ता म्हणजे सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी त्यांचं दु:ख कमी करण्यासाठी.

सिमेंटच्या जंगलात जिवंत झाडांवर विषप्रयोग!

Last Updated: Friday, April 11, 2014, 10:29

मुंबईतील मोक्याच्या आणि धंद्यासाठी सोयीच्या जागांवरील झाडांचा अडसर दूर करण्यासाठी दिवसाढवळ्या या वृक्षांवर विषप्रयोग करण्याचे षड्यंत्र राबवलं जातंय.

प्रेमाचा विरोध केला म्हणून आईला पाजला विषारी चहा

Last Updated: Friday, March 14, 2014, 18:19

मुरादाबादच्या मझोला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाहपूर इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. प्रेमाला विरोध करणाऱ्या आईला मुलीनं विषारी चहा पाजला. गुरूवारी सकाळी हा प्रकार घडल्यानंतर महिलेच्या शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केलंय. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

जहरी सापांच्या विषाची दिवसाढवळ्या विक्री

Last Updated: Saturday, February 22, 2014, 10:19

सापाचं विष किती धोकादायक असतं, हे वेगळं सांगायला नको... या विषाचा एक थेंब आणि जीवनाचा खेळ खल्लास... परंतु पाटण्यामध्ये या जहरी सापांचं विष अगदी दिवसाढवळ्या विकलंय जातंय... नशेसाठी या विषाचा सर्रास वापर होतोय... पण पोलिसांना त्याची साधी खबरही नाही... झी मिडियानं छुप्या कॅमेरातून केलेलं हे स्टिंग ऑपरेशन...

काँग्रेस सर्वात जास्त विषारी - नरेंद्र मोदी

Last Updated: Sunday, February 2, 2014, 16:22

काँग्रेस पक्ष सर्वात जास्त विषारी असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. सोनिया गांधी यांनी यापूर्वी काही लोक विषाची शेती करतात अशी टीका केली होती. या टीकेला नरेंद्र मोदी यांनी आज मेरठच्या सभेत उत्तर दिलं आहे.

महिलांनो सावधान... गोरं करणाऱ्या क्रीममध्ये विषारी धातू

Last Updated: Thursday, January 16, 2014, 16:09

सध्या बाजारात अशा अनेक सौंदर्य क्रीम आहेत की ज्या लवकरात लवकर गोरं बनविण्याचा दावा करतात. मात्र अशा क्रीममुळं आपल्याला त्वचेचे गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळं महिलांनो सावध राहा...

‘पोलोनियम’ देवून केली गेली अराफात यांची हत्या

Last Updated: Thursday, November 7, 2013, 12:16

२००४मध्ये पॅलेस्टाईन नेते यासिर अराफत यांची ‘पोलोनियम’ विष देवून हत्या केली गेली होती, असा गौप्यस्फोट अराफात यांच्या पत्नी सुहा अराफात यांनी आज पॅरिसमध्ये केलाय.

तोंडातील विषाणूही सांगतात तुमची वांशिक ओळख

Last Updated: Thursday, October 31, 2013, 16:14

मनुष्याच्या तोंडातील खासकरून हिरड्यांखाली असणारे विषाणू मानवी बोटाच्या ठशाप्रमाणेच प्रभावी असतात. या विषाणूंच्या साहाय्यानंही मनुष्याची ओळख पटवली जाऊ शकते, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आलंय.

मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर पुन्हा विषारी मासे

Last Updated: Saturday, October 26, 2013, 15:45

मुंबईतील बीचवर फिरायला जाऊ नका, नाहीतर तुम्हाला धोक्याचा सामना करावा लागेल. जुहू समुद्र किनाऱ्यावर विषारी मासे दाखल झाले आहेत. त्यामुळे या माशांचा चावा तुमच्या जीवावर बेतला जाऊ शकतो.

विषारी दारूचे ३७ बळी

Last Updated: Saturday, October 19, 2013, 21:46

विषारी दारू प्यायल्यामुळे ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मुबारकपूर परिसरात घडली आहे.

वसतीगृहात विद्यार्थिनीचा मृत्यू!

Last Updated: Sunday, August 18, 2013, 22:16

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विषबाधेने विद्यार्थ्याचा बळी जाण्याचे प्रकार याआधी घडले होते. आता असाच प्रकार समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेतही घडलाय. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाण्याच्या एका वसतीगृहातल्या पाचवीतल्या मुलीचा बळी गेलाय.

आता `एनसीसी`मध्येही मिळवा पदवी!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 10:29

महाविद्यालयीन जीवनात संरक्षण दलाची ओळख करुन देणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच ‘एनसीसी’चा समावेश आता महाविद्यालयीन अभ्यासक्रमात केला जाणार आहे.

कल्याणमध्ये सामोसे खाऊन अनेकांना विषबाधा

Last Updated: Saturday, August 3, 2013, 22:21

फेरीवाल्याकडून समोसे खातांना आता जरा सावधान...कारण कल्याण डोंबिवली मधल्या फेरीवाल्याकडील सामोसे खावून कल्याण मधील अनेकांना बाधा झाली आहे.

बेडकाचं सूप प्यायल्याने पती-पत्नीचा मृत्यू!

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 15:57

हृदयरोग आणि कँसरमुळे आजारी असणाऱ्या एका चीनी दाम्पत्याने आजारांवरील इलाज म्हणून बेडकाचं सूप प्यायलं. मात्र दुर्दैवाने तो बेडूक विषारी निघाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

निवासी शाळेतल्या ७३ विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा

Last Updated: Monday, July 29, 2013, 09:46

बुलडाणा जिल्ह्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी मुलींच्या शाळेतल्या ७३ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झालीय.

मुदत संपलेल्या औषधांमुळे शाळकरी मुलांना विषबाधा

Last Updated: Saturday, July 27, 2013, 22:43

डोंबिवलीत महापालिका शाळांमध्ये शिक्षण मंडळातर्फे मुदत संपलेली आयर्न आणि प्रोटीनची औषधं देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

बीडमध्ये तांदूळ खाल्यानं दहा गाई दगावल्यात

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 10:33

बीडमध्ये तांदूळ खाल्यानं दहा गाईंचा मृत्यू झालाय. रस्त्यावर पडलेला युरिया खाल्ल्याने रविवारी दुपारी २७ गायींना विषबाधा झाली. त्यातील दहा गायी दगावल्या उर्वरित १७ गायींवर नारायणगडावर उपचार सुरू आहेत.

पाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅस गळती

Last Updated: Friday, July 19, 2013, 15:36

बिहारची राजधानी पाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅसगळती झाल्याने तेथे उपचार घेणाऱ्या बिषबाधा विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर हलविण्यात आलेय. या ठिकाणी २५ विद्यार्थी दाखल करण्यात आले होते.

माध्यान्ह भोजन खाल्याने २० विद्यार्थ्यांचा मृत्यू

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 09:58

बिहारमधल्या सारन जिल्ह्यात माध्यान्ह भोजन खाल्यामुळे 20विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 43 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यातील 27 जणांना पटना येथे उपचारासाठी पाठविण्यात आलंय.

ओबामांना आलं विषारी पत्र!

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 23:45

अमेरिकेतलं बोस्टन बॉम्बस्फोटानं हादरलं असताना आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पाठवण्यात आलेल्या एका पत्रामध्ये रिसिन हा विषारी पदार्थ सापडलाय.

आंबा की विष ?

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 23:23

गोड आंबा का बनलाय विषारी ? रसाळ आंब्यावर कुणाची पडलीय वक्रदृष्टी ? आंब्यामुळे का मिळतंय गंभीर आजारांना निमंत्रण ? बाजारात आला फळांचा राजा! सर्वत्र होतेय आंब्याची विक्री !

राज-उद्धव एकत्र येऊ की नये घरगुती विषय- राणे

Last Updated: Thursday, February 14, 2013, 13:37

उद्धव आणि राज एकत्र यावेत की न यावेत, याबाबत आपल्याला काही वाटत नसल्याचं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

सोनियांचा अडीच तासांचा पालघर दौरा नेमका कशासाठी?

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 08:05

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आज पालघर दौऱ्यावर येत आहेत. आरोग्यविषयक सुविधांच्या एका नव्या योजनेचा शुभारंभ आज पालघरमध्ये होणार आहे.

हार्वर्डमध्ये महाकुंभ अभ्यासाचा विषय

Last Updated: Monday, January 21, 2013, 15:18

भारतात होणारा महाकुंभ मेळा आता हार्वर्ड युनिवर्सिटीत अभ्यासाचा विषय बनला आहे. या कुंभ मेळ्याच्या आयोजनातील आर्थिक बाजूचा तसेच संगमनगरी अलाहबादच्या इतर धार्मिक आयोजनाचा यात सविस्तरपणे अभ्यास करण्यात येणार आहे.

गोपिका आजी... एक आश्चर्य!

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 16:44

जळगावमधील एक आजीबाई सध्या सर्वांच्याच आश्चर्याचा विषय ठरत आहेत.

सुगंधी दूध की विष?

Last Updated: Saturday, October 13, 2012, 18:02

मुंबई महापालिकेचं सुंगधी दूध पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यांत सापडलयं. मालवणी महापालिका शाळेत ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं सुंगधी दूध बंद करण्यात आलंय. यापूर्वीही काही शाळांमध्ये असा विषबाधेचा प्रकार घडला होता. पालिका शिक्षक सभेनं या सर्व प्रकाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केलीये.

लतादीदींवर झाला होता विषप्रयोग!

Last Updated: Saturday, September 29, 2012, 16:04

तब्बल सहा दशके ५० हजारांहून अधिक गाणी आपल्या जादुई स्वरात गाऊन जागतिक विक्रम करणार्या् गानसम्राज्ञी लतादीदी यांच्यावर पन्नास वर्षांपूर्वी ‘विषप्रयोग’ झाला होता. त्याचा खळबळजनक गौप्यस्फोट प्रख्यात डोगरा कवयित्री पद्मा सचदेव यांच्या ‘ऐसा कहां से लाऊ’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात गानसरस्वती लता मंगेशकर यांच्याबद्दल एक खळबळजनक घटना लिहिली आहे आणि ही घटना खुद्द लतादीदींनीच आपल्याला सांगितल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

अमरावतीत विषाणुजन्य आजाराचा कहर

Last Updated: Monday, September 10, 2012, 19:51

अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही विषाणुजन्य आजारानं कहर केलाय. वेगवेगळ्या आजारानं मागील अडीच महिन्यात सतरा जणांचा मृत्यू झालाय. तर अद्याप शेकडो नागरिक खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

उपमुख्यमंत्र्यांची पत्नी फिजाला विष देऊन मारलं?

Last Updated: Saturday, September 8, 2012, 20:13

हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री चांद मोहम्‍मद ऊर्फ चंद्रमोहन यांची माजी पत्नी अनुराधा बाली ऊर्फ फिजा यांच्या शरीरात कीटकनाशक आणि दारु आढळून आली आहे.

धक्कादायक : बायको-मुलांना ठार करून घेतलं जाळून

Last Updated: Thursday, September 6, 2012, 08:21

आपल्या तीन लहान मुलांना आणि बायकोला विष पाजून कुटुंबप्रमुखानं स्वतः जाळून घेतल्याची घटना पुण्यात घडली आहे. या क्रूर अशा दुर्दैवी घटनेमुळे अनेकांना धक्का बसलाय.

नातेसंबंध झाले क्षीण, घटस्फोटांना घाबरलं चीन!

Last Updated: Thursday, July 26, 2012, 21:24

अनेक जोडपी लग्नानंतर काही काळात घटस्फोटाशी येऊन पोहोचतात. परंतु या घटस्फोटाचे प्रमाण दिवसें-दिवस वाढताना दिसत आहे. मात्र जागतिक पातळीवर या घटस्फोट कायद्याला सुलभ बनवणारं चीन आता मात्र आपली भूमिका बदलू लागला आहे.

तालिबानमध्ये मुलींना विष देऊन मारले

Last Updated: Monday, July 9, 2012, 23:08

तालिबाननं आत्तापर्यंत एक हजार शाळकरी मुलींना विष देऊन मारल्याचं सांगण्यात येतंय. तर अनैतिक संबंधाचा आरोप ठेवून एका महिलेला क्रूरपणे मारलंय. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा हिंसाचार पुन्हा एकदा जगासमोर आलाय.

पुरूषांपेक्षा महिला पाहतात जास्त 'पॉर्न फिल्म'

Last Updated: Thursday, July 5, 2012, 16:33

ब्ल्यू फिल्म पाहण्याने फक्त पुरूषच उत्तेजित होत नाहीत. तर महिलाही बेडरूममध्ये आपल्या पार्टनरसोबत सेक्समध्ये आनंद प्राप्त होण्यासाठी पॉर्न फिल्म पाहतात. एका सर्वेक्षणानुसार ९० टक्के महिलाचं मानणं आहे की, त्या पॉर्न फिल्म पाहून उत्तेजित होतात.

रेव्ह पार्टीत मनिषा कोईरालाही सहभागी

Last Updated: Monday, May 21, 2012, 09:50

मुंबईतल्या रेव्ह पार्टीत बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाही आढळल्याचं पुढं आलंय. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी मनिषादेखील पार्टीत उपस्थित होती. पोलिसांनी मनिषाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. तसंच रेव्ह पार्टीचा आयोजक विषय हांडा याला पोलिसांनी अटक केलीय. हांडा हा ओक वूड हॉटेलचा डायरेक्टर आहे.

कुटुंबाला डाकिण ठरवून विष पाजलं

Last Updated: Saturday, May 12, 2012, 16:40

नंदूरबार जिल्ह्यात एका कुटुंबाला गावक-यांनी डाकिण ठरवलं. गावात झालेल्या तीन मृत्यूसाठीही वसावे कुटुंबाला जबाबदार ठरवत त्यांच्या मुलावर विष प्रयोग करण्याचा धक्कादायक प्रकारही करण्यात आला. मागील सहा महिन्यांपासून वेरी गावातल्या वेसावे कुटुंबाला डाकिण ठरवून अत्याचार सुरू आहेत.

वर्ध्यात प्रसादातून १८५ भाव़िकांना विषबाधा

Last Updated: Saturday, April 14, 2012, 14:07

वर्धा जिल्ह्यातील आंजी गावात अनुसुया माता मंदिरातमहाप्रसादातून १८५ भाव़िकांना विषबाधा झालीय. वार्षिक कार्यक्रमाच्या निमीत्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. जेवणातील बासुंदी मधून विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांची स्थिती सध्या स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कर्जामुळे ६ महिन्याचा मुलीलाही पाजले विष

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 17:07

डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा बोजा आणि त्यातच कुटुंबात उडणारे खटके याला कंटाळून सांगलीच्या माळवाडीतल्या कुंभार कुटुंबानं सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कुटुंबातल्या नवरा बायकोनं स्वःत विष पिऊन तीन मुलींनाही विष पाजलं आहे.

विद्यार्थ्यांच्या विषबाधेवरही राजकारण

Last Updated: Monday, April 9, 2012, 21:58

महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शनिवारी माध्यान्ह भोजनातून झालेल्या विषबाधेच्या घटनेवरही पुण्यात राजकारण सुरु झालं आहे. शिक्षण मंडळानं ही जबाबदारी झटकत माध्यान्ह भोजनाचं कंत्राट बचत गटांना देणाऱ्या नागर वस्ती विभागावर खापर फोडलं आहे.

पुण्यात इडलीतून २८ विद्यार्थ्यांना विषबाधा

Last Updated: Saturday, April 7, 2012, 18:31

पुण्यात इटली खाल्ल्याने शाळेतील २८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. याप्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शाळा प्रशासन हादरून गेले आहे.

ठाण्यात २२ विद्यार्थ्यांना विषबाधा

Last Updated: Saturday, March 17, 2012, 11:09

ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये २२ जणांना विषबाधा झालीय. हे २२ जण वसतीगृहातील विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कल्याणच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

रंगबाधा प्रकरणी दोन जणांना अटक

Last Updated: Saturday, March 10, 2012, 15:33

धारावीतल्या विषारी रंगबाधाप्रकरणी दोन कारखाना मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुश्ताक सत्तार सिद्दीकी आणि जाफर सत्तार सिद्दीकी अशी त्यांची नावं आहेत. धारावी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलंय. मात्र अजूनही चार मालक अद्यापही फरार आहेत.

चंद्रपूर जनतेच्या संतापाला सामोरे गेले पालकमंत्री

Last Updated: Sunday, January 8, 2012, 17:14

चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा वाद आता पेटू लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत डावलण्यात आल्यानं शहरात संताप व्यक्त केला जातो आहे.

दारूने घेतला 'जीव' सरकारची फक्त 'चिव-चिव'

Last Updated: Thursday, December 15, 2011, 10:21

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात विषारी दारुमुळं १२६ जणांचे मृत्यू झाले आहेत. याचा बाबतीत गुरवारी सात लोकांना अटक करण्यात आली आहे. या विषारी दारूमुळे आज तब्बल ४० लोकांनी आपला जीव गमावला आहे.

पश्चिम बंगालमध्ये विषारी दारु प्यायल्याने २० जण मृत्युमुखी

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 14:26

पश्चिम बंगाल राज्याच्या मागे बहुधा शुक्लकाष्ठ लागलं असं दिसतंय. आधी सरकारी रुग्णालयात हलगर्जीपणमुळे नवजात बालकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले मृत्यु नंतर खाजगी हॉस्पिटलला लागेल्या आगीत जवळपास ९० जणांना आपले प्राण गमवावे लागले. आणि आता विषारी दारु प्यायाल्याने ३० लोकांचा मृत्यू ओढावला आहे

सापाचे विष कोटींच्या घरात

Last Updated: Sunday, October 2, 2011, 14:00

ठाण्यात सापाचे विष विक्री करणारे त्रिकुट येणार असल्याचे माहिती क्राइम ब्रँचचे एसीपी रमेश शिवदास आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती . त्यानुसार सापळा रचून अॅण्टी नार्कोटीक्स सेलच्या अधिकाऱ्यांनी विजय तिवारी ( ४० ), पंकज कुमार ( ३६ ) आणि मदनमोहन पांडे ( ३४) या तिघांना अटक केली .