Last Updated: Tuesday, July 10, 2012, 22:29
मोबाईल कधी काळी चैनीची असणारी ही वस्तु आज प्रत्येक घराघरात नाही तर प्रत्येक हातात दिसू लागली.. नवं नवे मोबाईल आणि मोबाईलमधलं नव नव तंत्रज्ञान यामुळे प्रत्येकाला नव्या मोबाईलचा हव्यास वाढू लागलाय.. त्या मोबाईलच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक मर्यादा जाणीव होते आणि अशावेळी सर्वसामान्य ग्राहकांची नजर जाते ती चायना मोबाईलवर.. पण स्वस्ताईच्या नादात घेतले जाणारे हे चायना मोबाईल आज बॉम्ब ठरत आहेत.