Last Updated: Sunday, December 30, 2012, 12:02
तिची झुंज संपली... आता सुरू होणार आहे तो अत्याचारांविरुद्धचा लढा. हा लढा अनेक पातळ्यांवर असणार आहे. तो कायद्याच्या पातळीवर महत्त्वाचा आहेच, पण समाजाची मानसिकताही बदलावी लागणार आहे. तिच्या मृत्यूनं एक नवा लढा सुरू केलाय.