Last Updated: Monday, November 7, 2011, 12:55
राणे यांच्या ठोकशाहीचा भास्कर जाधवांना चांगलाच प्रत्यय आला आहे. राणे यांच्यावर टिका केल्यानंतर भास्कर जाधवांचे कार्यालय फोडण्यात आले. यानंतर या वादाला हिंसक वळण लागले. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेसुद्धा रस्त्यावर उतरले, आणि चिपळूणमध्ये मुंबई-गोवा महामार्ग रोखण्यात आला.