मंदिरातील फूल आणि माळांनी तयार होणार वीज!

Last Updated: Monday, June 23, 2014, 21:18

अयोध्या मंदिरात लाखो श्रद्धाळू फूल आणि बेलपत्र वाहून आपली आस्था व्यक्त करतात. भक्तांच्या श्रद्धेची ही भेट वस्तू बनतो पण दुसऱ्या दिवशी ही सामुग्री मंदिराच्या गल्ली बाहेर डंप करण्यात येते.

यशवंत सिन्हा यांना न्यायालयीन कोठडी

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 17:17

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना स्थानिक न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आज न्यायालयीन कोठडी सुनावली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे.

एक बादली पाण्यात गावाला मिळते पाच तास वीज

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 16:11

दररोज एक बादली पाणी टाका आणि पाच तास पुरेल एव्हढी वीज मिळवा... काय ऐकून थोडं अजब-गजब वाटतंय का? पण, राजस्थानमधील बासवाडामध्ये जीएसएसशी जोडले गेलेली जवळजवळ आठ गाव गेल्या दोन वर्षांपासून एक-एक करून बादलीभर पाणी टाकून वीज मिळवत आहेत.

`एअरबस`ने तयार केले विजेवर चालणारे विमान

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 19:34

विज्ञान युगात नवीन शोध लागणं हे आता काही नवीन नाही

रत्नागिरी : २५१ प्राथमिक शाळांचं वीज कनेक्शन तोडलं

Last Updated: Thursday, March 20, 2014, 23:48

रत्नागिरी जिल्ह्यात वीज बिल न भरणाऱ्रयांवर वीज कनेक्शन तोडण्याची महावितरणने अवलंबिलेल्या कारवाईमध्ये जिल्हा परिषदेच्या २५१ प्राथमिक शाळांना फटका बसला आहे.

ऊर्जा खात्यातील घोटाळा, आरोप अजित पवारांनी फेटाळले

Last Updated: Friday, February 21, 2014, 13:55

ऊर्जा खात्यातील २२ हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप ऊर्जामंत्री अजित पवारांनी फेटाळून लावले आहेत.

कपड्यांमध्ये आला करंट आणि `तो` भाजला

Last Updated: Thursday, January 23, 2014, 14:55

कपड्यांमध्ये आलेल्या स्टॅटिक विद्युतमुळं एका घरात चक्क गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामुळं घरात आग लागली आणि ७० वर्षीय चुंग हे पूर्णपणे भाजल्या गेले.

`बेस्ट`च्या भ्रष्टाचारामुळे ग्राहकांना वीजेचा शॉक

Last Updated: Thursday, January 23, 2014, 16:22

वीज दरांवरुन सध्या देशात रान पेटलं असून बेस्टनं मात्र वीज दर कमी करण्यास नकार दिलाय. बेस्ट सध्या घाट्यात असून बेस्टची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय. हे सत्य असताना बेस्ट नफ्यात यावी यासाठी बेस्टकडून काहीच प्रयत्न होत नसल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलंय.

वीजदरावरुन निरुपम आक्रमक, आज रिलायन्स कार्यालवर मोर्चा

Last Updated: Monday, January 13, 2014, 10:07

मुंबईतल्या वीज दरासंदर्भात काँग्रेस खासदार संजय निरुपम आज रिलायन्सच्या कार्यालवर मोर्चा काढणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढे आलीये.

राज्यात वीज दरात सवलत देणार - नारायण राणे

Last Updated: Thursday, December 19, 2013, 23:07

राज्यातील उद्योजकांना दिलासा देण्यासाठी उद्योगांना पुरवण्यात येणाऱ्या वीज दरात सवलत देण्याचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधानसभेत दिली.

खुशखबर... वीज दर कमी होणार!

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 19:02

राज्यातल्या जनतेसाठी एक खूषखबर आहे. राज्यात वीजेचे दर कमी करणार असल्याचं आश्वासन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलंय.

पृथ्वीला मिळणार चंद्रावरून वीज!

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 17:07

पृथ्वीवरील दिवसेंदिवस ऊर्जेचा वापर वाढत आहे त्यामुळं रोजच्यारोज ऊर्जेच्या समस्या वेगानं वाढत आहे. हा ऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेऊन जपानच्या एका कंपनीनं यावर तोडगा शोधूव काढला आहे. या कंपनीनं ऊर्जेच्या समस्येवर उपाय म्हणून चंद्राच्या विषुववृत्तावर ऊर्जेच्या सौर पट्टयांचा संच लावून त्यात सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करून ती पृथ्वीवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

वीज दरवाढीचे संकट, मिनी मॅचेस्टरमधील कोट्यवधीची उलाढाल ठप्प

Last Updated: Friday, November 8, 2013, 23:19

राज्यातल्या यंत्रमागधारकांसमोर वीज दरवाढीचे मोठे संकट उभं राहिलय. वीज वितरण कंपनीकडं अनेकदा मागणी करुनही दरवाढ रद्द करण्यात न आल्याने इचलकरंजी शहरातील संतापलेल्या यंत्रमागधारकांनी गुरुवारपासून पाच दिवसांचा बंद पुकारलाय. त्यामुळं इचलकरंजीतील (मिनी मॅचेस्टर) कोट्यवधीची उलाढाल ठप्प झालीय.

स्वातंत्र्यांनंतर प्रथमच 'त्यांची' दिवाळी!

Last Updated: Saturday, November 2, 2013, 20:57

मुंबईतल्या आदिवास्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज कनेक्शन मिळालयं. दिवाळीच्या दिवशी वीज आल्यानं आदिवासींनी दिपोत्सवाचा खरा आनंद साजरा केलाय.

नाईट कॉलेजची बत्ती गुल, मनसेनं घेतली दखल!

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 15:55

संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या वादात शिक्षणाचे तीनतेरा कसे वाजतात याचं उदाहरण सांताक्रूझच्या अनुदानित पब्लिक नाईट डिग्री कॉलेजमध्ये पाहायला मिळतंय. कॉलेजमध्ये वीज नसल्यामुळं एमकॉमची परीक्षा पुढं ढकलावी लागलीय.

वीज वितरण कंपनीचा ग्राहकांना शॉक

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 08:03

वीज वितरण कंपनीच्या माध्यामातून भरमसाठ वीज बिलांची आकारणी केली जात असून गळतीच प्रमाण कमी दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप उद्योजक संघटना करत आहेत.

लालबागच्या राजाच्या मुजोर मंडळाने केली सर्वाधिक वीजचोरी

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 18:56

गणेश भक्तांशी मुजोरी करणा-या आणि पोलिसांनाही मारहाण करण्यापर्यंत मजल मारणाऱ्या `लालबागचा राजा` गणेशोत्सव मंडळाने सर्वाधिक वीजचोरी केल्याचे उघड झालं आहे.

सणासुदीच्या मुहूर्तावर वीज ग्राहकांना शॉक

Last Updated: Friday, September 6, 2013, 12:13

सणासुदीच्या मुहूर्तावर राज्यातल्या वीज ग्राहकांना महावितरणनं शॉक दिला आहे. महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीच्या थकीत रकमेसाठी वीज नियामक आयोगानं तब्बल ३ हजार ६८६ कोटी रुपये गुरुवारी मंजूर केलेत.

चंद्रपूरमध्ये पावसाचे संकट, ४ बळी

Last Updated: Saturday, July 20, 2013, 10:22

चंद्रपुरात मुसळधार पावसाचे चार बळी गेलेत. दिवसभर सुरु असलेल्या पावसाचा फटका औष्णिक विद्युत केंद्रालाही बसला असून या केंद्रात सर्वत्र पाणी शिरल्यानं वीज निर्मिती ठप्प झालीय. इतिहासात पहिल्यांदात वीज निर्मिती बंद होण्याची घटना घडलीय. तर मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

गिझरचा शॉक लागून चिमुरड्याचा मृत्यू

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 22:24

नागपूरमध्ये इलेक्ट्रिक गिझरच्या धक्क्यानं एका १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. कार्तिक पाठक असं या मुलाचं नाव आहे.

सचिन तेंडुलकर देणार विदर्भाला वीज

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 15:51

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाच्या पीजवरून थेट राजकीय मैदानात उतरला. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कशाला राजकारणात जातोय, सचिन! अशा प्रतिक्रिया आल्यात. मात्र, सचिनने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काम करायचे ठरविले आहे. त्यासाठी सुरूवातीला ज्या गावात वीज नाही तेथे विजेची सुविधा देण्याचा संकल्प सोडला आहे.

ट्रॅकवरून वीज निर्मिती, अनोखा प्रयोग

Last Updated: Sunday, March 3, 2013, 12:58

विनायक बंडबे. वीज निर्मितीचा अनोखा प्रयोग यशस्वी केलाय. पाण्याअभावी राज्यातले वीज निर्मिती संच बंद पडत असताना त्याला पर्याय म्हणून त्यांनी अनोखी शक्कल लढवलीय. रेल्वे ट्रॅकसारख्या ट्रॅकवरून वीज निर्मितीचा त्यांनी यशस्वी प्रयोग केलाय.

महाराष्ट्रात लोडशेडींग अटळ

Last Updated: Thursday, December 13, 2012, 21:23

महाराष्ट्र 2012 पर्यंत लोडशेडींग मुक्त होणार नाही यावर आता महावितरणनंही शिक्कामोर्तब केलंय. ज्या भागातील वित्तीय हानी मोठी आहे त्यांना लोडशेडींग न करता विज देणं महावितरणला परवडणारं नाही. त्यामुळे लोडशेडींग अटळ आहे. त्यामुळे राज्य लोड शेडींग मुक्त होणार हा राज्य सरकारचा दावा फोल ठरलाय

कचऱ्यापासून वीजनिर्मिती की पैसानिर्मिती?

Last Updated: Thursday, October 18, 2012, 09:25

डम्पिंग ग्राऊंड हटवण्यासाठी नुकतंच विक्रोळीतल्या रहिवाशांनी आंदोलन केलं होतं. या डम्पिंगवर उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय.

स्वतःहून चालणारी स्मार्ट कार

Last Updated: Sunday, October 7, 2012, 15:50

रोजच्या बदलणाऱ्या जीवनात कुठली ना कुठली तरी नवीन यांत्रिक उपकरणं तयार होत असतात. आता संशोधकांनी अशाच एका नव्या उपकरणाचा... एका इलेक्ट्रिक कारचा शोध लावलाय... या कारचं वैशिष्ट्य म्हणजे ही कार चालवण्याचे कष्ट तुम्हाला घ्यावे लागणार नाही.

धुळेकरांना वीजबिलाचे `धक्के`

Last Updated: Friday, August 17, 2012, 07:58

धुळेकर नागरिक महावितरणच्या वीज बिलांमुळे वैतागले आहेत. वाढत्या महागाईत महावितरणकडून येणारी अव्वाच्या सव्वा बिलांमुळे धुळेकर मेटाकुटीला आलेत. याबाबत स्थानिकांनी महावितरणाला जाब विचारला. मात्र बिलांमध्ये काहीच दोष नसल्याचं सांगत अधिकारी तक्रारदारांना आल्या पायानं माघारी पाठवत आहेत.

अखिलेशचा आदेश अन् 'पॉवर ब्लॅक आऊट'

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 23:31

देशात ‘पॉवर ब्लॅक आऊट’ का झालं… दोन दिवसांत पावर ग्रीडमध्ये बिघाडानंतर हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. ३१ जुलैला यामुळं अर्ध्याहून अधिक भारताची बत्ती गूल झाली होती. तर ४० जुलैला आठ राज्यांत या संकटानं जनता हवालदिल झाली होती.

६०कोटी जनता अंधारात, ५०० ट्रेन ठप्प

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 15:11

उत्तर भारतात पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ६० कोटी जनता अंधारात आहे तर जवळपास ५०० रेल्वे गाड्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नॉर्दन ग्रीडचा फटका दिल्ली मेट्रोलाही बसला आहे. मेट्रोसेवा ठप्प झाली आहे.

उत्तर भारतातला वीजपुरवठा सुरळीत

Last Updated: Monday, July 30, 2012, 21:54

उत्तर भारतातला वीजपुरवठा सुरळीत होत असून झाल्या प्रकाराची तीन सदस्यीय समिती चौकशी करेल, अशी माहिती ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीये. वीजपुरवठा केंद्रातला बिघाड, जास्त फ्रिक्वेन्सी आणि कोट्यापेक्षा जास्त वीज घेतल्यामुळं नऊ राज्यांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.

एकाच वेळी नऊ राज्यांची वीज गेली...

Last Updated: Monday, July 30, 2012, 08:14

दिल्लीसह उत्तर भारतातली वीज पहाटे दोन वाजल्यापासून गायब झाली आहे. आग्र्याजवळ नॉदर्न ग्रीड फेल झाल्यामुळं वीज गेली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, चंदिगड, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यासह ९ राज्यातली वीज गेली आहे.

'महा'राष्ट्रावर अंधारात जाण्याची नामुष्की?

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:34

पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.

पाणीटंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्र पडणार बंद!

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:43

पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.

महावितरणचा ग्राहकांना शॉक

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 10:07

मुंबई महावितरणच्या ग्राहकांचे या महिन्यापासून आगामी सहा महिने वीज बिल प्रति युनिट २२ पैसे ते ६८ पैशांनी महागणार आहे. इंधन समायोजन आकारापोटी ही दरवाढ होत आहे.

विदर्भात १३२ औष्णिक वीज प्रकल्प

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 09:56

विदर्भात राज्य सरकार 132 नव्या औष्णिक वीज प्रकल्पांच्या प्रस्तावावर विचार करत आहे. परंतु या प्रकल्पामुळं विदर्भात प्रदूषण वाढणार असल्यानं सरकारच्या या धोरणाला विरोध वाढू लागलाय

मुंबईकरांना 'बेस्ट' शॉक

Last Updated: Friday, May 18, 2012, 13:26

मुंबईकरांसाठी एक वाईट बातमी. मुंबईकरांना 'बेस्ट' शॉक! बेस्ट बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांना महिनाभरापूर्वी बसलेला भाडेवाढीचा चटका अजूनही गरम असतानाच आता मुंबई शहराच्या कुलाबा ते माहीम-वांद्रे या पट्टय़ातील बेस्टच्या १० लाख वीज ग्राहकांनाही दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हा मुंबईकरांना शॉक आहे.

शेतकऱ्यांना आता विजबिलाचा शॉक

Last Updated: Friday, May 18, 2012, 12:49

जळगावमध्ये ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांची थट्टा चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. कृषीपंपांच्या विजेच्या मोटारी त्याच आणि विजेचा वापरही नगन्यच असतांना शेतक-यांना अव्वाच्या सव्वा बिलं आली आहेत.

नाशिकमध्ये विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 19:39

नाशिक शहरात विजेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झालाय. जया अमन शर्मा असं मरण पावलेल्या महिलेचं नाव आहे. दिंडोरी रस्त्यावरील खान्देश गल्लीत ही घटना घडली.

कोयना लेक टॅपिंग पुन्हा सरू

Last Updated: Thursday, April 19, 2012, 20:18

कोयनेचं पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चौथ्या टप्प्यातील लेक टॅपिंगची तयारी पूर्ण झालीय. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहेत.

कोकणात वीजेचे खांब, पण वीज त्यापासून लांब!

Last Updated: Saturday, April 14, 2012, 17:19

कोकणातल्या ग्रामीण भागातील अनेक वस्त्या आजही विजेपासून वंचित आहेत. चिपळूण तालुक्यातल्या पाच गावांमध्ये हीच स्थिती आहे. अंधाराशी सामना करावा लागणाऱ्या ग्रामस्थांना गावात अडीच वर्षापूर्वी पोचलेले विजेचे खांब वाकुल्या दाखवत आहेत.

महावितरणचा पुण्यातला गैरकारभार

Last Updated: Thursday, January 5, 2012, 23:35

महावितरणचा पुण्यातला गैरकारभार समोर आला आहे. पुण्यातल्या वीज ग्राहकांकडे महावितरणचे ४५ कोटी थकलेत. माहितीच्या अधिकारातून ही गोष्ट उघड झाली आहे. थकबाकीमध्येही नंबर वन होण्याची किमया पुणे झोननंच केली, असं म्हणण्याची वेळ आली आहे.

विजेच्या टॉवरवर तळीरामची 'वीरुगिरी'

Last Updated: Sunday, December 25, 2011, 21:13

नागपूरमधल्या वाडी इथं वीजेच्या अतिउच्च दाबाच्या टॉवरवर चढून एका तरुणानं वीरुगिरी करत सगळ्यांनाच जेरीस आणलं. पत्नीशी भांडण झाल्यामुळे हा तरुण दारूच्या नशेत टॉवरवर चढला होता.

शेतकऱ्यांना वीज कंपनीचा 'शॉक'

Last Updated: Friday, December 2, 2011, 14:37

कापसाच्या हमीभाव वाढीचा गुंता अजूनही न सुटल्याने अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरुच न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीने शॉक दिला आहे.

वीजेचा झटका शेतकऱ्यांना मोठा फटका

Last Updated: Friday, November 4, 2011, 07:46

सरकारच्या कृपेमुळे राज्यातला शेतकरी वीजेअभावी रडकुंडीस आला आहे. 16 ते 18 तास लोडशेडिंग होत असल्यानं शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच मिळणाऱ्या वीजेच्या झटक्यांमुळे शेतकऱ्यांचे ट्रान्सफार्मर जळाले आहेत तसेच शेतकऱ्यांचं उभ पीक वाळून चालल्याने नाकर्त्या सरकारच्या विरोधात आंदोलनचा इशारा औरंगाबाद जिल्ह्यातील शेतक-यांनी दिला.

सर्वसामान्यांना विजेचा शाॅक

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 02:41

राज्यात भारनियमनात वाढ होत असताना सरकारने आजपासून ४५ पैसे प्रती युनिट वीज दरवाढ केली आहे.

लोडशेडिंगचा शाप, कर्मचाऱ्यांना ताप

Last Updated: Tuesday, October 18, 2011, 07:11

राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्याला लोडशेडिंगचा शाप मिळाला आहे. मात्र जनतेच्या रोषाचे धनी वीज मंडळाचे कर्मचारी ठरत आहेत. सामान्य जनता ही हतबल आहे तर चोर सोडून संन्यासाला फाशी का असा प्रश्न विज कर्मचा-यांना पडला आहे.