Last Updated: Wednesday, June 18, 2014, 09:03
दहावी परीक्षेत मुलींनी बाजी मारली. आपणच गुणवंत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिलेय. आता निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालकांनी जाहीर केलेय. यानुसार १८ ते २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करता येतील.
Last Updated: Tuesday, June 17, 2014, 16:16
दहावीचा निकाल जाहीर झालाय, तुम्हाला किती मार्कस मिळाले हे ही इंटरनेटवर दिसतंय, मात्र गुणपत्रक हातात पडायला जरा उशीर आहे, पण जर तुम्हाला संपूर्ण गुणपत्रक पाहायचं असेल, तर तेही पाहता येणार आहे.
Last Updated: Tuesday, June 17, 2014, 16:17
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर झाला. 26 जूनला शाळेमध्ये निकाल पत्र मिळणार आहेत. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीची बाजी मारली आहे. राज्यात निकालाची टक्केवारी 88.32 आहे.
Last Updated: Tuesday, June 17, 2014, 16:18
कसा पाहाल दहावीचा निकाल?
Last Updated: Tuesday, June 17, 2014, 10:34
दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.
Last Updated: Friday, June 13, 2014, 22:22
अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाची तारीख काय याबद्दल अनेक वेगवेगळ्या बातम्या प्रसारीत होत होत्या. मात्र आता दहावीच्य़ा निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
Last Updated: Wednesday, June 11, 2014, 10:20
बारावीचा निकाल जाहीर झाला. मात्र, दहावीचा निकाल कधी जाहीर होणार आहे, याची काहीही माहिती नाही. पालक वर्गाचे दहाविच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. मात्र सोशल मीडियातून दररोज निकालाच्या तारखेबाबत अफवा पसरत असल्यामुळे निकालाची आतुरतेने वाट पाहणार्या विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडत आहे.
Last Updated: Monday, March 3, 2014, 08:23
दहावीची परीक्षा आजपासून सुरु होतीय. हॉल तिकीटच्या घोळामुळे गेले काही दिवस विद्यार्थी आणि पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय.
Last Updated: Tuesday, February 11, 2014, 18:38
बारावी पाठोपाठ आता दहावी परीक्षांच्या हॉल तिकीटांमध्येही गोंधळ होण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे मुख्याध्यापकांमध्येच परीक्षांबाबत गोंधळाची स्थिती आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.
Last Updated: Tuesday, November 26, 2013, 09:41
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
Last Updated: Thursday, October 10, 2013, 14:24
ठाण्यात मस्करीवरून झालेल्या हाणामारीत एका शाळकरी मुलाने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकमेकांना चिडविण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यात त्यांची झटापट झाली आणि त्यातील दहावीच्या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला.
Last Updated: Friday, June 7, 2013, 14:31
दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे.
Last Updated: Friday, June 7, 2013, 13:05
Last Updated: Friday, June 7, 2013, 17:08
दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक नंतर हा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
Last Updated: Wednesday, June 5, 2013, 18:37
दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल ७ जून रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.
Last Updated: Thursday, April 25, 2013, 21:26
सचिनच्या वाढदिवसानिमित्त भारताचे माजी कॅप्टन कपिल देवने सचिन तेंडुलकरच्या पहिल्या दौ-याच्या आठवणींना उजाळा दिला.
Last Updated: Sunday, March 17, 2013, 19:44
विद्यापीठाच्या परीक्षांची तारीख अनिश्चित असताना आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या त्रासातही भर पडणार आहे. दहावीची नवी पुस्तके महिनाभर रखडण्याची चिन्ह आहेत.
Last Updated: Thursday, March 14, 2013, 17:59
अंबरनाथमध्ये खासगी क्लासेस चालकानं दहावीचा बीजगणिताचा पेपर फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Last Updated: Saturday, March 2, 2013, 08:39
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी आणि करियरच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जाणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरू होतेय.
Last Updated: Thursday, February 14, 2013, 20:54
दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरील संकट अजूनही कायम आहे. कारण खासगी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीत कुठलाच तोडगा निघू शकलेला नाही. दहावी आणि बारावी परिक्षेसाठी केंद्र न देण्याच्या निर्णयावर संस्थाचालक ठाम आहेत.
Last Updated: Wednesday, February 13, 2013, 10:19
होय, राज्यातल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं एक गूड न्यूज दिलीय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपेपर्यंत राज्यात लोडशेडिंग केले जाणार नसल्याचा निर्वाळा खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय.
Last Updated: Wednesday, January 2, 2013, 20:10
दहावी आणि बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला
Last Updated: Friday, July 6, 2012, 13:42
घरात अठरा विश्व दारिद्रय... दोन वेळच्या खाण्याची भ्रांत... विजेचा पत्ता नाही... तरिही सिंधुदुर्गातल्या सरमळे गावातला रवींद्र कांबळे खचला नाही... कुटुंबासाठी कामं केली... प्रसंगी शाळेत अनवाणी गेला... मात्र, दहावीत त्यानं उत्तुंग यश मिळवलंय...
Last Updated: Monday, July 2, 2012, 21:27
बारावी आणि दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०१३ तर दहावीची परीक्षा दोन मार्च ते २५ मार्च २०१३ या कालावधीत होणार आहे.
Last Updated: Monday, June 18, 2012, 20:57
यावर्षी राज्यातील सुमारे दीडशे शाळांचे निकाल ०% लागलाय. दहावी आणि बारावीच्या शाळांचा यात समावेश आहे. अशा शून्य टक्के निकालांच्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.
Last Updated: Thursday, June 14, 2012, 18:43
पुण्यातला शुभम शिर्के याचा त्याच्या मित्रांनीच खून केला होता. या घटनेला आता दीड महिना उलटला. शुभमनं दहावीची परीक्षा दिली होती. त्याचा निकाल आला. शुभमला ८३ टक्के मिळाले आहेत. पण त्याचा आनंद साजरा करण्यासाठी शुभमच या जगात नाही.
Last Updated: Wednesday, June 13, 2012, 17:07
दहावीला कमी मार्क्स मिळाले तर पुढे काय? असा प्रश्न अनेक विद्याथीर्-पालकांसमोर उभा ठाकतो. काही विद्यार्थ्यांना अभ्यासात फारशी रुची नसते. पण ते एखाद्या कलाकौशल्यात निपुण असतात. त्यांच्यातील कौशल्याचा उपयोग करून त्यांना योग्य ते व्यवसाय प्रशिक्षण देणं शक्य असते.
Last Updated: Thursday, June 14, 2012, 07:44
आज दहावीचा निकाल लागला.. राज्याचा निकाल ८१.३२ टक्के इतका लागला आहे. १० वीचं वर्ष प्रत्येकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. मात्र खरी कसोटी सुरू होते ती १०वी नंतर. १० नंतर कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचं असा यक्ष प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर पडलेला असतो.
Last Updated: Wednesday, June 13, 2012, 14:21
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा एकूण ८१.३२ टक्के लागला आहे. बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८१.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Last Updated: Wednesday, June 13, 2012, 14:26
आपला निकाल काय आहे.. पाहा या वेबसाईटवर वर... कोणी मारली बाजी... कोणता विभाग आहे पुढे.. आपला निकाल काय आहे.. पाहण्याची उत्सुकता असेलच. त्वरीत पाहा काय आहे आपला निकाल जाणून घ्या.
Last Updated: Wednesday, June 13, 2012, 14:24
दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीचे वर्ग जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक आज शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केले.
Last Updated: Wednesday, June 13, 2012, 10:40
दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीचे वर्ग जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक आज शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केले. आज निकाल लागताच उद्यापासून म्हणजेच १४ जूनपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन १२ जुलैपर्यंत संपणार आहे.
Last Updated: Tuesday, June 12, 2012, 18:44
महाराष्ट्रात एसएससीचा निकाल द्या १३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. दहावीमधील मुलांची आणि त्यांच्या पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एसएससीचा निकाल नऊ वेगवेगळ्या प्रभागांमधून लागणार आहे.
Last Updated: Sunday, June 10, 2012, 22:23
दहावीचा निकाल 13 जूनला जाहीर होणार आहे. तशी माहिती अधिकृतपणे देण्यात आली. बुधवारी सकाळी हा निकाल वेबसाईटवर जाहीर होणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना निकाल पाहणे शक्य होणार आहे.
Last Updated: Monday, March 12, 2012, 17:05
दहावी आणि बारावी यांच्या निकालामध्ये दरवेळेसच काहीतरी घोळ हा होतच असतो. तिच पंरपरा यावर्षी देखील कायम राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा दहावी, बारावीचे निकाल लांबण्याची शक्यता आहे.
Last Updated: Thursday, March 1, 2012, 08:15
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. यात एकूण १७ लाख ११ हजार २१४ विद्यार्थी परीक्षेला बसणार असून ९ लाख ४६ हजार २१८ विद्यार्थी आणि ७ लाख ६४ हजार ९९६ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.
Last Updated: Wednesday, February 29, 2012, 14:00
९ मार्चपासून स्कूल बस चालकांचा संप पुकारण्यात येणार आहे. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या काळातच संप करुन विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्यात येत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
Last Updated: Sunday, January 15, 2012, 16:17
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपालिकेचा विद्यमान नगरसेवक नासीर खान यानं बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वत:ची जात बदलून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करत निवडणूक लढवल्यानं राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे
Last Updated: Wednesday, October 19, 2011, 09:57
दहावी आणि बारावीसाठी महाराष्ट्रात आता ८ ऐवजी ९ बोर्ड असणार आहे. कोकण विभागासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापण्यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढून कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
आणखी >>