वन-डे मालिकेत भारताची विजयी सुरूवात

Last Updated: Monday, June 16, 2014, 12:03

बांग्लादेशविरुद्ध वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियानं अपेक्षेप्रमाणे विजयानं सुरुवात केली.

... आणि भारतानं जिंकला फुटबॉल वर्ल्ड कप

Last Updated: Saturday, June 7, 2014, 14:00

येत्या 12 जूनपासून ब्राझीलमध्ये फिफा वर्ल्डकप 2014 ला सुरुवात होतेय. भारतीय फुटबॉल टीमही या वर्ल्डकपमध्ये सहभागी झालीय. मात्र भारतानं एकदा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला होता.

नाराज आठवले मोदींच्या शपथविधीला गैरहजर

Last Updated: Monday, May 26, 2014, 21:02

भारताच्या 15व्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलीय. या शपथविधी समारंभाला 4000 निमंत्रित उपस्थित होते. सार्कच्या प्रतिनिधी राष्ट्राच्या प्रमुखांसह देशातील नेते, सेलिब्रेटीही उपस्थित होते. मात्र एनडीएचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे रामदास आठवले हे मात्र शपथविधी समारंभाला गैरहजर राहिले.

खूशखबर! सोनं स्वस्त होणार!

Last Updated: Friday, May 9, 2014, 10:05

२०१४-२०१५ या चालू आर्थिक वर्षात सोन्याची किंमत कमी होऊन २५,५०० ते २७,५०० प्रति १० ग्राम इतकी होऊ शकते. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चनं सांगितलं की, जगातील सोन्याच्या किमतीनुसार देशातही सोनं स्वस्त होईल.

रशियातील हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचा अपमान

Last Updated: Saturday, February 8, 2014, 09:52

बातमी रशियात सुरु झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकची. रशियाच्या सोची शहरात हिवाळी ऑलिम्पिकचा शानदार शुभारंभ झाला. यंदाच्या या ऑलिम्पिकमध्ये एकूण तीन हजार एथलिट्स सहभागी झालेत.

मोटोरोलाचा `मोटो G` आज भारतात लॉन्च!

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 12:23

भारताच्या टेक मार्केटमध्ये धमाका करायला मोटोरोलाचा मोटी जी सज्ज आहे. आज भारतात `मोटो जी` लॉन्च होतोय. आपल्या बजेटमध्ये स्मार्टफोन अशी `मोटो जी`ची लाईन ठेवण्यात आलीय. फ्लिपकार्ट या वेबसाईटवर दोन आठवड्यांपूर्वी याची जाहिरात करण्यात आलीय.

न्यूझीलंड विजयी, भारताने मालिका गमावली

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 19:29

भारताने न्यूझीलंडसमोर २७९ धावांचे टार्गेट ठेवले होते. न्यूझीलंडने ३ विकेटच्या बदल्यात ते सहज पार केले आणि ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला आहे. पराभवामुळे पाच सामन्यांची वन डे मालिका भारताने ३-० ने गमावली.

भारताचा सीरिजवर ताबा; धवनची शानदार सेंच्युरी!

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 20:07

कानपूर वन-डेमध्ये टीम इंडियानं वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने मात करत वन-डे सीरिजवर कब्जा केला. या विजयासह भारतानं तीन वन-डे मॅचेसची सीरिज २-१ नं जिंकली.

भारताचा पराभव, विंडीजनं मालिकेत साधली बरोबरी!

Last Updated: Sunday, November 24, 2013, 23:35

विशाखापट्टणम वन-डेमध्ये रंगतदार लढतीत वेस्ट इंडिजनं टीम इंडियावर दोन विकेट्सनी मात केली.

भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

Last Updated: Thursday, October 10, 2013, 23:12

टीम इंडियाने राजकोट येथे झालेल्या एकमेव टी-20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 6 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

भारतात ‘वॉलमार्ट` आणि `भारती` स्वतंत्रपणे करणार व्यापार

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 11:55

भारती एंटरप्रायजेज आणि वॉलमार्ट स्टोअर्स या दोन कंपन्यांनी आपल्या भागिदारांची चर्चेला पुर्णविराम दिलाय. त्यांनी आपली भागिदारी तोडण्याचा निर्णय घेतला असून भारतात स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय आज जाहीर केलाय.

राज्या-राज्यातील नवरात्रौत्सव

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 20:26

श्री गणेशाला निरोप दिल्यानंतर आनंदाचे व सौख्याचे लेणं लेवून नवरात्र येते. देवीची पुजा करुन घटस्थापना होते व नवरात्रीच्या जागरणाला प्रारंभ होतो. आणि सोबतच सुरुवात होते ती दांडियाच्या जल्लोषाला !

२६/११ : पाकचं न्यायालयीन पथक भारतात दाखल

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 13:20

मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा खटला पाकिस्तानातही सुरू आहे. याचसंबंधी आणखी काही जबाब नोंदविण्यासाठी पाकिस्तानचं एक न्यायालयीन पथक नुकतंच मुंबईत दाखल झालंय.

शांततेचा ठेका पश्चिमी राष्ट्रांकडे नाही - भाजप

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 15:44

सीरिया यादवी युद्धात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आणि सैन्य कारवाई अमान्य असल्याचं, भाजपनं आज संसदेत म्हटलंय.

सावधान! चॅट अॅपद्वारं चीनची भारतावर नजर

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 13:50

मोबाईल सेवा अत्याधुनिक होता होता, त्यात अनेक अॅपचा समावेश वाढला. आपण आवडीनं ते अॅप डाऊनलोड करू लागलो. मात्र भारतीय मोबाईल धारकांनो सावधान! आपण बिनधास्त पणे वापरत असलेल्या चॅट अॅपवर चीनची नजर आहे.

प्रिन्स विल्यम्सचं भारताशी रक्ताचं नातं उघड!

Last Updated: Saturday, June 15, 2013, 10:26

ब्रिटनच्या राजघराण्याचा दुसरा वारस प्रिन्स विल्यम यांचं भारताशी रक्ताचं नातं आहे. होय, हे खरं आहे. प्रिन्स विल्यम यांच्या डिएनए चाचणीत भारतीय जिन्स असल्याचं शास्त्रज्ञांनी उघड केलंय.

`ब्लॅकबेरी क्यू-१०` भारतात लॉन्च...

Last Updated: Thursday, June 6, 2013, 16:53

ब्लॅकबेरीनं आपला नवीन स्मार्टफोन ब्लॅकबेरी ‘क्यू-१०’ भारतात लॉन्च केलाय. या फोनची किंमत भारतात ४४,९९० रुपये जाहीर करण्यात आलीय.

इटलीचे `ते` दोन नौसैनिक भारताकडे रवाना!

Last Updated: Friday, March 22, 2013, 12:39

भारतीय मच्छिमारांच्या हत्येत आरोपी असलेले इटलीचे दोन्हीही नौसैनिक आज भारतात परतणार आहेत. भारत आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यानं भारताची कूटनीती यशस्वी ठरलीय.

`माझ्यासोबत ६५ व्या वर्षीही छेडछाड`

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 11:53

भारतातील महिलांचं जीवन वाटतं तितकं सोपं आणि सुखद नाही, असं मत व्यक्त केलंय प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी... हे स्पष्ट करताना त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या एका घटनेचाही खुलासा केलाय.

नौसैनिकांना धाडणार नाही; इटलीचं भारताला आव्हान

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 11:33

भारतात दोन मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या इटलीच्या दोन नौदल सैनिकांना परत भारतात धाडणार नाही, अशी भूमिकाच सोमवारी रात्री उशिरा भारतासमोर ठेऊन एकप्रकारे भारताच्या कायदाव्यवस्थेलाच आव्हान दिलंय.

फोर्ब्सच्या यादीत भारतातल्या आठ जणींचा समावेश...

Last Updated: Sunday, March 3, 2013, 13:11

अमेरिकेच्या फोर्ब्स मॅगझिनमध्ये यावेळी ५० महिला व्यावसायिकांचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये भारतातल्या तब्बल आठ महिलांनी स्थान पटकावलंय.

`कोहिनूर विसरा... परत मिळणार नाही`

Last Updated: Friday, February 22, 2013, 13:52

‘कोहिनूर’ हिरा ‘पाहायचा असेल तर ब्रिटनमध्ये येऊन म्युझियममध्ये पाहा... पण तो भारताला कदापि मिळणार नाही’ असं ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी म्हटलंय.

बजेट २०१३ : राजकीय धुरंधर सज्ज!

Last Updated: Thursday, February 21, 2013, 10:26

आजपासून संसदेत यंदाच्या बजेट सत्राला सुरुवात होतेय. भ्रष्टाचारासारख्या विषयांना घेऊन हंगामा करण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज झालाय.

मालदीवचे माजी राष्ट्रपती भारताला शरण...

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 16:36

मालदीवचे पदच्यूत करण्यात आलेलेला माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांना अटक करण्यासाठी कोर्टानं वारंट बजावण्यात आलंय.

`शाहरुखच्या सुरक्षेची काळजी पाकनं करू नये`

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 15:00

रेहमान मलिक यांच्या बेताल वक्तव्यावर राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवलीय. ‘भारताच्या अंतर्गत प्रश्नावर बोलण्यापेक्षा पाकिस्तानात अराजकता माजलीय, त्याकडे लक्ष द्यावं’ अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसनं व्यक्त केलीय.

शाहरुखला सुरक्षा द्या, पाक गृहमंत्र्यांचा भारताला अनाहूत सल्ला

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 10:13

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादात आता पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी उडी घेतलीय. ‘शाहरुख खानला भारत सरकारनं सुरक्षा पुरवावी’ असा अनाहूत सल्ला मलिक यांनी भारताला दिलाय.

हाफीज सईद भारतात रक्तपात घडविण्याच्या तयारीत

Last Updated: Saturday, January 12, 2013, 19:44

हाफिज सईदने काश्मिरमध्ये हल्ला करण्याचा डाव रचला आहे. यासाठी तो पाकिस्तानी सेनेचीही मदत घेत असल्याचे समजते.

‘शेजार’वैर नाही फायद्याचं!

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 16:03

पाकिस्तानातून येणारे सशस्त्र दहशतवादी, बांग्लादेशातून मोठ्या प्रमाणावर होणारी घुसखोरी, नेपाळमधून होणारी ग्राहकोपयोगी वस्तू व बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी, म्यानमार-बांगलादेश, भूतानमधील तळांच्या माध्यमातून उल्फा व इतर दहशतवादी गटांनी भारतामध्ये सुरू ठेवलेल्या कारवाया यामध्ये २०१२ मध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारतीय सीमा आणखी असुरक्षित बनल्या आहेत.

`कस्टम ड्युटी` भरून बापूंच्या आठवणी भारतात!

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 08:05

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू मायदेशी आणण्यासाठी लाखो रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागलीय. अहिंसेचे पुजारी असलेल्या बापूंचं रक्त लागलेली माती, चष्मा, चरखा आणि इतर काही वस्तू काल भारतात आणण्यात आल्या.

'एफडीआय'साठी महाराष्ट्र ‘हॉट डेस्टिनेशन’!

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 13:25

भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र ‘एफडीआय’ म्हणजेच थेट परकीय गुंतवणुकीसाठीही हॉट डेस्टिनेशन ठरलाय. एप्रिल २००० ते ऑक्टोबर २०१२ या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ६१.१३ अब्ज डॉलर एवढी परकीय गुंतवणुक नोंदविण्यात आलीय.

काळ्या पैशात जगात भारत आठवा

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 12:48

भारतातील काळा पैसा बाहेरच्या देशात नेला जात आहे. समाजसेवक अण्णा हजारे, बाबा रामदेव आणि अरविंद केजरीवाल यांनी काळ्या पैशाबाबद आंदोलन केले. मात्र, काळ्या पैशाबाबत काहीही झाले नाही. जगात भारतचा काळ्या पैशाच्याबाबतीत आठवा क्रमांक लागतो. तर या टॉप ट्वेंटीत समावेश होणारा भारत हा एकमेव दक्षिण आशियायी देश आहे.

भारत दौऱ्यासाठी पाक संघ जाहीर, रज्जाक,आफ्रिदीला डच्चू

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 18:44

भारत- पाकिस्तान मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. वन डे संघाची धुरा मिस्बाह-उल-हक याच्याकडे तर टी-२० संघाची धुरा मोहम्मद हाफिज याच्याकडे सोपविण्यात आली आहे

भारतात प्रवेश करण्यासाठी वॉलमार्टनं मोजलेत १२५ करोड

Last Updated: Monday, December 10, 2012, 16:43

‘एफडीआय’मुळे जगातील सर्वप्रथम रिटेल क्षेत्रातील कंपनी ‘वालमार्ट’ भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. भारतात पाऊल ठेवण्याअगोदरच या कंपनीनं आपली पाळमुळं रोवण्याची सुरूवात केलीय. भारतातल्या प्रवेशाच्या लॉबिंगसाठी या कंपनीनं १२५ करोड रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात येतोय. याचसंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आलीय.

`आय ट्यून` आणि `ट्यून स्टोअर्स` भारतात दाखल

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 10:11

अॅपलची उत्पादनं वापरणाऱ्यांना इतर कंपन्यांची उत्पादनं तेवढी जवळची वाटत नाहीत. याच आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी आता अॅपल आय ट्यूनच्या माध्यमातून गाणंदेखील गाणार आहे.

`पाक भारतीय बोटींचा वापर कशासाठी करतं?`

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 09:08

भारतावर पुन्हा समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो. हल्ल्यासाठी कुबेरसारख्या बोटीचा वापर होऊ शकतो अशी भीती नौदलाचे पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल शेखर सिन्हा यांनी व्यक्त केलीय.

‘लाईफ ऑफ पाय’नं जमवला १९.५ कोटींचा गल्ला

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 10:34

ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘लाईफ ऑफ पाय’ या सिनेमानं भारतातल्या थिएटर्सच्या गल्ल्यावर पहिल्याच आठवड्यात आपला जम बसवलाय. आत्तापर्यंत या सिनेमानं तब्बल १९.५ करोड रुपयांची कमाई केलीय.

`भारताचा दावा खोटा... पाकिस्तानला मिळालं पत्र`

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 17:55

‘भारतानं अजमल कसाबच्या फाशीसंदर्भातील निर्णयाचं पत्र पाठवलं होतं आणि आम्ही त्याचा स्वीकारही केला’ असं म्हणत पाकिस्ताननं भारतानं केलेला दावा फेटाळून लावलाय.

दिएगो मॅरेडोना भारतात!

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 14:14

अर्जेंटीनाचा माजी स्टार फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना भारतात दाखल झालाय. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेला मॅरेडोना प्रथम कोच्चीमध्ये दाखल झालाय.

किवींना व्हाईटवॉश, भारताचा ५ गडी राखून विजय

Last Updated: Monday, September 3, 2012, 16:58

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने न्यूझीलंडला व्हाइटवॉश दिला आहे.

जागतिक अपेक्षांवर भारत फोल : नारायण मूर्ती

Last Updated: Saturday, September 1, 2012, 16:06

जागतिक पातळीवर भारताकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. पण या सर्व अपेक्षांवर भारत खरा उतरू शकत नसल्याची खंत इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली आहे.

अंडर-१९ विश्वविजयी टीम विजयी थाटात परतली

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 16:12

या यंग इंडियाचा आज मुंबईत बीसीसीआयतर्फे सन्मान केला जाणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता एका कार्यक्रमात विश्वविजेत्यांना गौरवण्यात येणार आहे.

कशी थांबणार भारतातील घुसखोरी?

Last Updated: Wednesday, August 22, 2012, 12:31

आसाममध्ये उफाळलेला हिंसाचार काही दिवसांतच भारतांतील इतर भागांतही पोहचला... इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार का घडून आला, यामागची कारणं बरीच आहेत. सरकारपर्यंत ही कारणं पोहचत नाहीत असंही नाही... पण, मग अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सरकारकडून का काहीच पावलं उचलली जात नाहीत... मूळ मुद्याचा विसर पडल्यागत सगळ्यांनीच या मुद्याकडे का दुर्लक्ष केलंय.... यावरच भाष्य करणारा हा सडेतोड लेख...

भारताला फेसबुक, ट्विटर म्हणतात आम्ही नाही करणार

Last Updated: Monday, August 20, 2012, 16:34

आसाम दंगलीचे पडसाद मुंबईत पसरले आणि हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या.. भारतात भडकणारा हिंसाचार याला पाकिस्तान जबबादार असल्याचे दिसून आले.

अंडर १९ वर्ल्डकप : भारताची पाकिस्तानवर मात

Last Updated: Monday, August 20, 2012, 13:05

‘अंडर नाईन्टीन वर्ल्डकप’मध्ये भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय.

पाकमधील हिंदू कुटुंबांची भारताकडे धाव...

Last Updated: Friday, August 17, 2012, 09:19

पाकिस्तानात आतंकवादाच्या छायेत जगणाऱ्या हिंदूंनी मायदेशाची वाट धरलीय. गुरुवारी ११८ हिंदूंनी समझोता एक्सप्रेसनं भारतात प्रवेश केलाय.

पाकिस्तान कधीही करू शकतो भारतावर हल्ला

Last Updated: Friday, August 10, 2012, 16:06

काश्मिरवरून भारत आणि पाकिस्तान यांमध्ये सुरू असणाऱ्या वादानंतर पाकिस्तानी सैन्याने भारताला उध्वस्त करण्यासाठीच अण्वस्त्र क्षमता वाढवण्यास सुरूवात केली आहे.

'वेल डन सायना', दिल्लीत जंगी स्वागत!

Last Updated: Tuesday, August 7, 2012, 12:10

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझ मेडलची कमाई करून मायदेशी परतलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे दिल्ली एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

लंकेला पराभूत करून भारत दुसऱ्या स्थानावर

Last Updated: Saturday, August 4, 2012, 22:37

भारताच्या २९५ धावांचे पाठलाग करताना श्रीलंकेने सर्व गडी गमावत ४५.४ षटकात २७४ धावा केल्या. दहावी विकेट असताना मलिंगाने चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे भारताच्या तोंडातील विजयाचा घास तो काढणार असे वाटत असताना झेलबाद झाला आणि भारताचा विजय साकारला. भारताने ४-१ने मालिका खिशात टाकली.

'अग्निपरीक्षा' - मिशन मंगळ

Last Updated: Friday, August 3, 2012, 23:02

येत्या ६ ऑगस्टला त्यांचं मार्स सायन्स लायब्रोटरी हे मंगळावर उतरणार आहे...पण ते उतरतांना शेवटच्या सात मिनिटांत एका क्षणाची जरी चूक झाली तरी १३ हजार ७०० कोटींचा चुरडा व्हायला वेळ लागणार नाही...असं काय आहे त्या सात मिनिटांत...आणि भारताचं मिशन मंगळ काय आहे, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न 'अग्निपरीक्षा' मध्ये करण्यात आला आहे.

'विराट' खेळी, भारताला मिळाला दुसरा सचिन?

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 10:21

विराट कोहली सध्या टीम इंडियाच्या मॅचविनरची भूमिका चोखपण पार पाडतो आहे. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वन-डेतही त्यानं आपल्या करिअरमधील १३ वी सेंच्युरी ठोकत भारताला शानदार विजय साकारुन दिला.

हॉकी : नेदरलँडकडून भारताचा पराभव

Last Updated: Monday, July 30, 2012, 23:56

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी दिसून आली. गगन नारंग व्यतिरिक्त कोणीही प्रभाव पाडू शकले नाही. हॉकी संघाची सुरुवात निराशाजनक झाली. ‘ब’ गटातील सलामीच्या लढतीत हॉलंडकडून २-३ असा पराभव स्वीकारावा लागला.

उत्तर भारतातला वीजपुरवठा सुरळीत

Last Updated: Monday, July 30, 2012, 21:54

उत्तर भारतातला वीजपुरवठा सुरळीत होत असून झाल्या प्रकाराची तीन सदस्यीय समिती चौकशी करेल, अशी माहिती ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीये. वीजपुरवठा केंद्रातला बिघाड, जास्त फ्रिक्वेन्सी आणि कोट्यापेक्षा जास्त वीज घेतल्यामुळं नऊ राज्यांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.

भारताला पहिलं पदक, गगनने पटकावलं ब्राँन्झ

Last Updated: Monday, July 30, 2012, 17:37

भारताचाच नेमबाज गगन नारंग याने लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं आहे. १० मी. पुरूष एअर रायफल शूटींग स्पर्धेत गगन नारंगने तिसरे स्थान पटकावित कास्य पदकाला गवसणी घातली आहे.

ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला दिवस

Last Updated: Sunday, July 29, 2012, 08:34

बॅडमिंटनच्या मिक्स डबल्सच्या पहिल्याच राऊंडमध्ये ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजूला पराभवाचा धक्का सहन करावा लगाला अन् ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवातच पराभवानं झाली. बॉक्सिंगमध्येही भारताची सुरूवात निराशाजनक झाली शिव थापाचं आव्हान पहिल्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं, विजेंदरनं मात्र मजबूत दावेदारी प्रस्थापित केलीय. भारतीय आर्चरी टीमही पहिल्याच दिवशी बाहेर पडलीय. तर टेबल टेनिसमध्ये मात्र भारतासाठी पहिला दिवस कही खुशी कही गम असा राहिला.

निरोप राष्ट्रपतींना...

Last Updated: Friday, July 20, 2012, 16:55

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या लवकरच आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. २३ जुलै रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य राष्ट्रपतींना निरोप देणार आहेत.

पंतप्रधानांच्या मदतीला धावले टाटा

Last Updated: Thursday, July 19, 2012, 13:44

भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारभारावर अनेक स्तरांवरून टीकेची उठल्यानंतर ‘टाटा ग्रुप’चे अध्यक्ष रतन टाटा हे मनमोहन सिंग यांच्याबाजुने उभे ठाकलेत. गुरुवारी, रतन टाटा यांनी पंतप्रधानांचं जोरदार समर्थन करत त्यांना पाठिंब्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय.

सुशीलकुमार भारताचा फ्लॅग बेअरर

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 13:10

लंडन ऑलिम्पिकमध्ये अव्वल कुस्तीपटू सुशील कुमारला भारताचा फ्लॅग बेअरर बनण्याचा मान मिळाला आहे. सुशीलनं २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ब्राँझ मेडलची कमाई केली होती. आणि त्यामुळेच त्याला भारतीय टीमचा फ्लॅग बेअरर होण्याचा मान मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नावांची चर्चा झाली होती. आणि अखेर सुशील कुमारच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

अमेरिकेतून ओबामांचा भारताला सल्ला

Last Updated: Monday, July 16, 2012, 09:47

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला सल्ला देताना विदेशी गुंतवणुकीसाठी दरबाजे बंद सल्याचे म्हटले आहे. भारतात सध्या अनेक क्षेत्रांत परकीय गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण नसल्याबद्दल त्यांनी पीटीआयला दिलेल्या खास मुलाखतीत नाराजी व्यक्त केली.

उत्तर भारताला भूकंपाचा हादरा

Last Updated: Thursday, July 12, 2012, 20:33

उत्तर भारतातील अनेक राज्य भूकंपाच्या धक्क्याने हदरले आहेत. दिल्लीजवळील गाझीयाबाद, नोएडा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. ५.८ रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता मोजली गेली.

मोहम्मदला भारतात आणणार - चिदंबरम

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 18:58

बंगळुरू आणि दिल्ली येथे २०१० मध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांमधील प्रमुख आरोपी फसीह मोहम्मद याला भारतात आणण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहीती केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज दिली.

परराष्ट्रमंत्र्यांचं पाकला आवाहन

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 14:49

भारतीय कैदी सरबजीत सिंगला पाकनं सोडून द्यावं, अशी मागणी आज भारत सरकारनं पाकिस्तानकडे केलीय.

ओबामांनी केला पंतप्रधानांना फोन...

Last Updated: Friday, June 15, 2012, 14:41

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी नुकतंच भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधलाय. व्हाईट हाऊसमधून ही माहिती देण्यात आलीय. यावेळी दोन्ही नेत्यांत स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाल्याचं समजतंय.

बुलेट ट्रेन

Last Updated: Thursday, June 7, 2012, 22:49

परदेशाप्रमाणेच आता भारतातही ताशी साडेतीनशे किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेनचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ही भारतातली पहिली बुलेट ट्रेन ठरणार आहे. केंद्राकडूनही या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालाय.

भारताला चीनपासून धोका

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 11:10

अरुणाचल प्रदेशमध्ये अजुन बरंच काम करायचं बाकी असून शेवटच्या श्वासापर्यंत काम करत रहाणार असल्याची प्रतिक्रिया अरुणाचल प्रदेशमधील सामाजिक कार्यकर्ते नाबाम अतुम ह्यांनी दिली आहे.

सईदसाठी भारताकडून पाकला ५५ कोटी

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 10:42

मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हफीज सईद याला भारताच्या ताब्यात दिल्यास पाकिस्तानला ५५ कोटी रुपये म्हणजेच १ कोटी डॉलर देण्याची तयारी भारताने दर्शविली आहे.

पाकिस्तानी क्रिकेट टीम भारतात येणार...

Last Updated: Sunday, May 13, 2012, 11:39

विस्कटलेले राजनैतिक संबंध आणि राजकीय विरोध यामुळे हद्दपार झालेलं भारत-पाकिस्तान क्रिकेट आता पुन्हा रंगण्याची चिन्ह आहेत. ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बीसीसीआयनं पाकिस्तान संघाला आमंत्रण दिलं आहे.

भारताने इराणला विरोध करावा - हिलरी

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 12:53

इराणच्या अणु कार्यक्रमाला भारताने विरोध करण्यासाठी भारतानं इराणकडची तेल आय़ात कमी करावी, अशी इच्छा अमेरिकेची आहे. तर भारत मात्र इराणबरोबर चांगली मैत्री ठेवू इच्छित आहे, मत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्य़ातही भेट घेतली. त्यावेळी हिलरी यांनी चर्चा केली.

बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेनन भारताच्या हवाली

Last Updated: Thursday, May 3, 2012, 13:21

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला एक मोठा झटका बसला आहे. दाऊदचा विश्वासू साथीदार आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपी टायगर मेमन याला भारताच्या हवाली करण्याचे आदेश लंडन कोर्टानं दिले आहेत.

भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Last Updated: Thursday, April 26, 2012, 09:14

अंतरीक्ष अभियानात इस्त्रोनं आणखी भरारी घेतली आहे. श्रीहरीकोटा इथून ' रिसॅट- 1' या उपग्रहाहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या कामगिरीबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी इस्त्रोचे अध्यक्ष के राधाकृष्णन यांचे दूरध्वनीवरून खास अभिनंदन केले आहे.

पावसाने केला भारताचा पराभव

Last Updated: Saturday, March 31, 2012, 09:52

दक्षिण आफिकेच्या जॅक कॅलिस आणि कॉलिन इन्ग्राम यांनी तुफान बॅटींग करून २२0 रन्सचा डोंगर उभा केला. मात्र, भारताने चांगली सुरूवात करताना बिनबाद ७१ धावा फटकावल्या. दरम्यान, अचानक पावसाने हजेरी लावल्याने भारताच्या विजयावरच पाणी पडले. डकवर्थ लुईस नियमानुसार ११ धावांनी पराभव पत्करावा लागला.

अबू सालेम भारताकडेच राहणार

Last Updated: Monday, March 19, 2012, 15:21

अबू सालेमच्या प्रत्यार्पणाचा निर्णय रद्द करण्याला पोर्तुगालच्या घटनात्मक कोर्टानं कोर्टानं स्थगिती दिली आहे. अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द करण्याचा निर्णय पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टानं दिला होता.

पराभवाचे जिणे, टीम इंडिया फक्त 'उणे'

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 17:11

ब्रिस्बेन येथील श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५१ रनने पराभव झाला. श्रीलंकेने भारताला ४५ ओव्हरमध्येच गुंडाळले. भारत फक्त २३८ रन पर्यंतच मजल मारू शकला.

श्रीलंकेचं २९० रनचं भारताला आव्हान

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 15:07

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या तिसऱ्या वन डे मॅचमध्ये श्रीलंकेने २८९ रनचा डोंगर भारतासमोर उभारला आहे. त्यामुळे आता भारत हे आव्हान पार करणार की, पुन्हा एकदा ढेपाळणार हे लवकरच कळेल.

बांग्लादेश भारतावर 'भारी'

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 11:15

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या बांग्लादेशानं एनजीओ म्हणजेच स्वयंसेवी संस्थांच्या कामगिरीत भारतालाही मागे टाकलं आहे.

भारताला विजयासाठी २३७ धावाचं आव्हान

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 15:09

श्रीलंकेने प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय बॉलरनी श्रीलंकेला २३६ रनवरच रोखलं, त्यामुळे भारताला विजयासाठी २३७ रनची गरज आहे.

इंडिया विजयी घोडदौड कायम ठेवणार का?

Last Updated: Monday, February 13, 2012, 19:00

सीबी सीरिजमध्ये टीम इंडिया विजय़ी ट्रॅकवर परतली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता श्रीलंकेला रोखण्याच टीम इंडियाला आव्हान असणार आहे. कांगारूंना पराभवाचा धक्का दिल्यानंतर धोनी अँड कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे.

... आणि टीम इंडियाने अॅडलेड केले काबीज

Last Updated: Sunday, February 12, 2012, 17:18

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्राय सीरीजमधील अॅडलेड येथील तिसऱ्या वन डे मध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. अटीतटीचा झालेल्या या सामनात विजयाचा शिल्पकार ठरला तो महेंद्रसिंह धोनी.

भारताचा 'पर्थ' मधला विजय 'Worth'

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 18:01

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी सीरीजमधील पर्थ येथील भारत वि. श्रीलंका या दुसऱ्या वन डे मॅचमध्ये भारताने ४ विकेट राखून विजय साकार केला आहे. विराट कोहली ७७ आणि सचिन तेंडुलकर यांनी ४८ रन केले.

भारताची अवस्था बिकट, विराटला दुखापत

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 18:02

भारत वि. श्रीलंका मॅच चांगलीच रंगतदार होणार असे दिसून येते. चांगल्या फॉर्मात असणारा विराट कोहली 77 रन वर रनआऊट झाला. रोहित शर्मानंतर सुरैश रैना हा देखील फ्लॉप ठरला फक्त 24 रन करून तो पॅव्हेलियन मध्ये परतला.

टीम इंडियाचं काही खरं नाही....

Last Updated: Sunday, February 5, 2012, 17:17

भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे मॅचमध्ये भारताने पुन्हा एकदा नांगी टाकण्यास सुरवात केली आहे भारतातर्फे पहिले आघाडीचे आणि मधल्या फळीतील खेळाडू फक्त हजेरी लावण्याचे काम करत गेले. भारताची चौथी विकेट गेल्यानंतर सुरैश रैना हा देखील फक्त हजेरी लावण्याचे काम करून गेला.

भारतात बनणार 'आकाश' टॅबलेट

Last Updated: Thursday, February 2, 2012, 16:42

स्वदेशी बनावटीचा आणी स्वस्त 'आकाश' टॅबलेट बनविण्यावर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने भर दिला आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय आपल्यासह तसेच अन्य विभागांशी संपर्क साधून संघटन तयार करण्याच्या कामाला लागलं आहे. यासाठी मंत्रालयाने नवीन उपकरण तयार केले आहे, अशी माहिती एका उच्च अधिकाऱ्यांने दिली. मात्र, आकाशच्या निर्मितीसाठी आयपॅड- 2 चे फीचर्स असलेल्या नवीन आकाशची ऑर्डर देण्याचे काम माहिती तंत्रज्ञान विभागच बघणार आहे. तर हे टॅब्लेट कोणत्या विद्यार्थ्यांना आणि कोणत्या महाविद्यालयांना द्यायचे याची यादी मात्र मनुष्यबळ विकास मंत्रालयच जारी करणार आहे.

त्यात काय? पुन्हा एकदा हरलो....

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 18:16

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या मागचं शुक्लकाष्ठ काही सुटताना दिसत नाहीये. भारत - ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाचा दणदणीत पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर ३१ धावांनी सहज विजय मिळवला.

भारताची अवस्था बिकट, जाताहेत विकेट

Last Updated: Thursday, February 2, 2012, 19:46

सिडनी टी-२० मध्ये भारताची अवस्था बिकट होत चालली आहे. १० ओव्हरमध्ये ७० रन केले मात्र त्याबदल्यात ५ विकेट गमावल्या. सेहवाग ४ रनवर आऊट झाला तर त्यानंतर गंभीर २० रन करून परतला तर कोहलीने काहीवेळ चांगली फटकेबाजी केली पण ब्रॅड हॉजने त्याला २१ रनवर कॅचआऊट केल.

भारताचे उच्चांकी दरडोई उत्पन्न

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 13:14

आजवर देशाच्या इतिहासाता पहिल्यांदाच दर डोई उत्पन्नाने पन्नास हजार रुपयांचा आकडा ओलांडला आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०१०-११ या वर्षात दर डोई उत्पन्नात १५.६ टक्क्यांची वाढ होऊन ते ५३,३३१ रुपयांवर जाऊन पोहचलं.

तरुणांची आत्महत्त्या : एक जागतिक समस्या

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 13:14

मानसिक ताणतणाव आणि आत्महत्या करण्याची प्रवृत्ती भारतीय तरुणाईसाठी घातक ठरु लागली आहे. अन्य कोणत्याही रोगापेक्षा आत्महत्या करून जीवन संपवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. गेल्या १० वर्षात वर्षातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी मोठी धक्कादायक आहे.

पुणेरी कामगिरी,चीनची मोडली मक्तेदारी

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 08:30

समस्त पुणेकरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे पुणेकर व्यक्तीने. एका पुणेकरानं केलेल्या संशोधनापुढे चीन झुकला. कागदाचा शोध चीनमध्ये नव्हे तर भारतात लागल्याचं पुण्यातल्या प्रभाकर गोसावींनी सिद्ध केलं. विशेष म्हणजे चीननंही हे मान्य करत आपण कागदाचे इनव्हेन्टर नव्हे तर डेव्हलपर असल्याचं स्पष्ट केलं.

रोमिंग देशभरातून गोईंग

Last Updated: Friday, October 7, 2011, 11:24

लवकरच देशभरात कुठेही गेले तरी रोमिंगसाठी चार्जेस द्यावे लागणार नाहीत , अशाप्रकारचे धोरण सरकार तयार करत आहे . दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल आठवडाभरात नॅशनल टेलिकॉम पॉलिसी २०११ जाहीरकरण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामध्ये रोमिंग फ्रीसह , इंटरसर्कल एमएनपी आणि इतर घोषणा असण्याची शक्यता आहे.