21 जून पुन्हा ठरणार होता `काळा दिवस`, पण...

Last Updated: Tuesday, June 24, 2014, 09:08

21 जून हा राज्यासाठी पुन्हा एकदा काळा दिवस ठरतो की काय? अशी परिस्थिती काल म्हणजेच 21 जून 2014 रोजी निर्माण झाली होती

मंत्रालयात लागलेली आग आटोक्यात

Last Updated: Monday, June 23, 2014, 17:15

मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर आज दुपारी आग लागली होती, ही आग शॉर्टसर्किंटमुळे लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नोकरीची संधी: मंत्रालयात, प्रशासकीय विभाग, बीएमसीत 1300 जागा

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 13:24

एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयात, प्रशासकीय विभाग आणि बृहनमुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यालयातील तब्बल 1300 जागा रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या या जागा आहेत.

उमा भारतींची जीभ ‘ट्विटर’वर सटकली...

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 15:39

कॅबिनेट मंत्री उमा भारती यांनी सोमवारी ‘चुकून’ ट्विटरवर आपल्याला मिळालेल्या मंत्रालयाची घोषणा करून टाकली.

दलबीरसिंग सुहाग भारताचे नवे लष्करप्रमुख

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 08:53

विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग ३१ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग यांची नवे लष्करप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

मातंग समाजाच्या मोर्चावर लाठीचार्ज

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 18:41

मातंग समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांचे आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी या समाजानं मोर्चा काढला होता.

`आयपीएल`ला सुरक्षा देण्यास सरकारचा नकार

Last Updated: Friday, February 21, 2014, 13:56

आयपीएल सीझन सातच्या सर्व मॅचेस भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका आणि आयपीएलचं वेळापत्रक एकाच कालावधीत असल्याने, आयपीएल मॅचेसना सुरक्षा पुरवणं अशक्य असल्याचं मत गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी व्यक्त केलंय.

५४ हजाराच्या घराची चौकशी, कारवाई करणार - मुख्यमंत्री

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 19:12

पवईसारख्या उच्चभ्रू एरियात केवळ ५४ हजारांमध्ये घर मिळणार, या आशेनं मुंबईकरांनी मंत्रालयाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. घरांसाठी अर्ज करण्यासाठी बेघर मुंबईकरांची अक्षरशः झुंबड उडाली. परंतु ही अफवा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय..त्यामुळं स्वस्त घरांचं मुंबईकरांचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलंय. दरम्यान, या अफवा प्रकरणाची चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलंय.

आता ग्रंथालयातील पुस्तकं एका क्लिकवर

Last Updated: Saturday, February 1, 2014, 14:08

वाचनाची आवड असणाऱ्यासाठी संपूर्ण देशातील सार्वजनिक ग्रंथालयांची पुस्तकं आता एका क्लिकवर उपलब्ध असणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एका ऑनलाईन पोर्टलची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये डिजीटल स्वरूपात साहित्याचं जतन करण्यात येणार आहे.

लक्ष द्या: पॅन कार्डसाठीचे नवे नियम रद्द

Last Updated: Saturday, February 1, 2014, 11:36

नवं पॅनकार्ड बनविण्यासाठी येत्या ३ फेब्रुवारीपासून लागू होणारे नवे नियम आता लागू होणार नाहीयेत. ही प्रक्रिया सरकारनं तात्पुरती रद्द केलीय. त्यामुळं आता पूर्वीसारखेच पॅनकार्ड लवकर बनवता येणार आहे.

चूक असल्यास कारवाई होणार- गृहमंत्रालय

Last Updated: Monday, January 27, 2014, 15:24

राज ठाकरेंच्या कालच्या नवी मुंबईतल्या भाषणाची चौकशी होणार आहे. या भाषणात चिथावणीखोर वक्तव्य आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं आता राज ठाकरेंच्या भाषणाची सीडी तपासली जाणार असल्याचं समजतंय.

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरीची संधी

Last Updated: Thursday, November 21, 2013, 10:48

चला मित्रांनो सरकारी नोकरीची संधी आहे... तुमचं शिक्षण कमी झालंय म्हणून घाबरून जावू नका... केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच नॉन टेक्निकल भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

संरक्षण मंत्रालयात १८१ जागांसाठी भरती

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 14:15

संरक्षण मंत्रालयात कुशल कामगारांसाठी १८१ जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी ५ नोव्हेंबर २०१३पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खूशखबर! विद्यार्थ्यांसाठीच्या ‘आकाश-४’ योजनेला मंजुरी

Last Updated: Monday, October 28, 2013, 15:25

आकाश (टॅब्लेट) -४ या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं प्रदीर्घ विचारविनिमयानंतर हिरवा कंदिल दाखविला असून या टॅब्लेटच्या उत्पादनाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर लवकरच मांडला जाणार असल्याचं वृत्त आज सूत्रांनी दिलंय.

संजय दत्तची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रातून हालचाली

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 17:41

१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून हालचाल सुरू असल्याची माहिती मिळतेय.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ!

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 08:48

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसात एक खुशखबर आहे. या कर्मचाऱ्यांना १० टक्के महागाई भत्ता देण्यास वित्त विभागानं मंजुरी दिलीय. यामुळं आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण भत्ता ९० टक्के होणार आहे.

नऊ महिन्यांत १०७ हिंदू-मुस्लिमांचा दंगलीत बळी!

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 11:42

लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच लागू नये, यासाठी आत्तापर्यंत गृह मंत्रालयानं जातीय दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची धार्मिक माहिती गुप्त ठेवली होती. पण आता हीच माहिती गृह मंत्रालयानं उघड केलीय.

रघुराम राजन आज स्वीकारणार पदभार!

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 12:18

केंद्रीय अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम गोविंद राजन आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारतील. विद्यमान गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची जागा ते घेतील. ५० वर्षीय राजन हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्त होणारे सर्वात कमी वयाचे अधिकारी आहेत.

आता `एनसीसी`मध्येही मिळवा पदवी!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 10:29

महाविद्यालयीन जीवनात संरक्षण दलाची ओळख करुन देणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच ‘एनसीसी’चा समावेश आता महाविद्यालयीन अभ्यासक्रमात केला जाणार आहे.

ऑगस्टा खरेदी: संरक्षण मंत्रालयावर कॅगचे ताशेरे

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 07:37

३५०० कोटी रुपये खर्चून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी करण्यात आलेलं ओगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या खरेदीमध्ये दलाली खाल्याच्या आरोपाबाबतचा अहवाल आज कॅगनं संसदेत सादर केला. कॅगनं सादर केलेल्या अहवालात ओगस्टा खरेदीमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत संरक्षण मंत्रालयाला दोषी ठरवत, खरेदीमध्ये अनेक त्रूटी असल्यानं संरक्षण मंत्रालयावर ताशेरेही ओढले आहेत.

पनवेल टू मंत्रालय… व्हाया ‘ईस्टर्न फ्री वे’!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 10:24

राज्य परिवहन विभागाने पनवेलमधून मंत्रालयाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ईस्टर्न फ्री वेवरून बससेवा सुरू केलीय.

वर्षभरापूर्वी मंत्रालयाला आग, शासनालाही अजूनही नाही जाग!

Last Updated: Friday, June 21, 2013, 08:33

मंत्रालयाला लागलेल्या आगीला आज एक वर्ष पूर्ण होतंय. मात्र एक वर्षानंतरही मंत्रालयाचा कारभार अजूनही विस्कळीतच आहे. मंत्रालयातील घडी पूर्णपणे बसवण्यात एका वर्षानंतरही शासनाला यश आलेलं नाही.

मंत्रालयात धडाडणार ‘रेल्वे सेल’

Last Updated: Thursday, June 13, 2013, 08:34

राज्यामध्ये आता रेल्वे प्रकल्प रखडणार नाहीत, प्रकल्पांची कामे अधिक वेगाने होतील. याचं कारण म्हणजे राज्यशासनानं मंत्रालयात ‘रेल्वे सेल’ची स्थापन केला आहे. या सेलमध्ये रेल्वे अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलीय.

बॉक्सर विजेंदरची होणार डोप टेस्ट

Last Updated: Monday, April 1, 2013, 18:40

ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट विजेंदर सिंगची डोप टेस्ट होणार आहे. क्रीडा मंत्रालयानं नाडा अर्थातच नॅशनल ऍन्टी डोपिंग एजन्सिला विजेंदरची डोप टेस्ट घेण्य़ाचे आदेश दिलेत.

अन्न नागरी पुरवठा विभागात भरती

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 14:39

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय विस्तार मुंबई याकरिता शिपाई या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

मंत्रालयात टेलिफोन ऑपरेटर पदासाठी भरती

Last Updated: Saturday, March 23, 2013, 12:19

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयात दूरध्वनी चालक (Telephone Operator) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

मंत्रालयाची भीषण आग नियंत्रणात

Last Updated: Saturday, March 9, 2013, 17:54

मंत्रालयाला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव बांठिया यांनी दिली. या आगीची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही देण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.

मंत्रालयाला पुन्हा एकदा भीषण आग

Last Updated: Saturday, March 9, 2013, 17:55

मंत्रालयाला पुन्हा एकदा भीषण आग लागली. ही आग चौथ्या मजल्याला लागली आहे. याआधी चौथ्या मजल्यावर २१ जून २०१२ रोजी मंत्र्यालयाला २.४० मिनिटांनी लागही आग होती.

निवडणुकीची धूम : ७५ नवीन न्यूज चॅनल्स येणार!

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 12:15

आगामी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुका ब्रॉडकास्टींग क्षेत्रासाठी एक चांगली बातमी घेऊन आलीय. लोकसभा निवडणुका लक्षात घेता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तब्बल ७५ नवीन न्यूज चॅनल्सना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

हेलिकॉप्टर घोटाळा : पैशांसोबत 'स्त्रियांचा'ही वापर

Last Updated: Friday, February 15, 2013, 12:18

भारताशी हेलिकॉप्टर खरेदीचा करार व्हावा यासाठी ‘ऑगस्टावेस्टलँड’ या इटलीतील कंपनीनं जेवढे वापरता येतील तेवढ्या सगळ्या पद्धतींचा वापर केला गेला.

‘गोमांस’ खा, शक्तिमान व्हा - अल्पसंख्याक मंत्रालय

Last Updated: Friday, February 15, 2013, 10:25

केंद्रातील यूपीए सरकारच्या ‘अल्पसंख्याक’ मंत्रालयाने ‘गोमांस’ भक्षण हे चांगले असून त्याचा खुलेआम प्रचार सुरू केला आहे. हा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशात उजेडात आला आहे.

डिझेल ४५ पैशांनी महागले, पेट्रोल २५ पैशांनी स्वस्त

Last Updated: Friday, January 18, 2013, 09:47

सरकारनं डिझेलवरील नियंत्रण हटवल्यानंतर त्याचे लगेचच परिणाम जाणवू लागले आहेत. डिझेल ४५ पैशांनी महागले आहे.

आधारकार्डामुळे पासपोर्ट मिळवणं झालं सोप्पं...

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 13:32

आता पासपोर्टसाठी तुम्हाला तुमची सगळी कागदपत्रं चाचपडत बसण्याची गरज नाही. कारण, केवळ आधारकार्डच्या साहाय्यानं तुम्ही आता सहज पासपोर्ट मिळवू शकणार आहात. आधार नंबरवरूनच तुमचा पत्ता आणि ओळखपत्र ग्राह्य मानून पासपोर्ट वितरीत करण्यात येणार आहेत.

डिझेल-केरोसीनमध्ये १० रुपये वाढ?

Last Updated: Thursday, December 27, 2012, 21:30

डिझेल आणि केरोसिनचे भाव तब्बल 10 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयानं याबाबतचा प्रस्ताव तयार केलाय.

सुभाष तोमर कुटुंबीयांना दहा लाखांची मदत

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 15:16

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील पोलीस हवालदार सुभाष चंद तोमर यांच्या कुटुंबियांना दहा लाख रूपयांचे आर्थिक मदत जाहीर केली आहे.

`व्हाईट लेबल एटीएम`साठी आरबीआयवर दबाव

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 11:47

आता पुन्हा कोणत्याही बँकेतून कितीही वेळा पैसे काढण्याबद्दल भरावं लागणारं शुल्क बंद होण्याच्या मार्गावर आहे. व्हाईट लेबल एटीएमच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे.

मंत्रालयाचं नुतनीकरण... १३८ कोटींचं कंत्राट

Last Updated: Thursday, November 22, 2012, 19:28

मंत्रालयाचं रुपडं लवकरचं पालटणार आहे. मंत्रालयाचं काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.

कसाबच्या दयेचा अर्ज गृहमंत्रालयाने फेटाळला

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 19:27

मुंबईत झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी मोहम्मद अजमल कसाबने दिलेली द्या याचिका गृह मंत्रालयाने मंगळवारी रद्द केलीय.

उद्धव ठाकरेंना सुनील तटकरेंचा टोला

Last Updated: Friday, October 5, 2012, 16:59

अजित पवारांच्या राजीनाम्याच्या धाडसामागे मंत्रालयाला लागलेली आग कारणीभूत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी उत्तर दिलंय.

आता पत्नीलाही पगार?

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 14:57

तमाम ‘हाऊसवाईफ’साठी एक खुशखबर आहे. आता प्रत्येक पतीला आपल्या उत्पन्नाचा काही भाग आपल्या पत्नीला देणं अनिवार्य होऊ शकतं.

मंत्रिमंडळातील फेरबदल मंजुरीसाठी प्रणवदांकडे...

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 17:58

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अखेर फेरबदल करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतलाय. केंद्रीय अर्थमंत्रिपदी चिदम्बरम यांची वर्णी लागणार आहे तर गृहमंत्रिपदावर सध्याचे ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे विराजमान होणार असल्याचं आता नक्की झालंय. मंत्रिमंडळातील बदल मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे धाडण्यात आल्याची, माहिती सूत्रांकडून मिळतेय. विरप्पा मोईलींकडे ऊर्जा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला जाणार आहे.

सरकारने मंत्रालयाला आग लावली - खडसे

Last Updated: Monday, July 9, 2012, 22:05

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या मुद्यावर... आगीच्या मुद्यावर आज विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. घोटाळ्याच्या फाईल्स जाळण्यासाठी सरकारने मंत्रालयाला आग लावल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.

पावसाळी आधिवेशनाची सुरूवातच गोंधळाने

Last Updated: Monday, July 9, 2012, 13:34

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवातच आक्रमक झाली आहे. मंत्रालय आगीच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारकडे चर्चेची मागणी केली. मात्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली.

चेकऐवजी करा इलेक्टॉनिक पेमेंट...

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 23:23

चेकचा वापर कमी करा, असे आदेश अर्थ मंत्रालयानं सरकारी बँकांना दिले आहेत. चेकऐवजी ई-वितरणाचा वापर वाढवा, असे सरकारकडून लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलंय. यामुळे वितरणावर होणाऱ्या खर्चात कपात होणार आहे. चेक तयार करण्यासाठी आणि चेक वठवण्यासाठी बँका दरवर्षी आठ हजार कोटी रुपये खर्च करतायेत.

मंत्रालयाची आग घातपात नाही- फॉरेंन्सिक लॅब

Last Updated: Sunday, July 1, 2012, 15:45

मंत्रालयाला लागलेली आग हा एक घातपात नसून निव्वळ अपघात असल्याचा निष्कर्ष मुंबईतील फोरेंनसिक लॅबने काढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रालयाच्या इमारतीला आग लावल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

पंढरपुरात मंत्रालयातल्या 'त्या' कर्मचाऱ्यांचा गौरव

Last Updated: Saturday, June 30, 2012, 10:55

मंत्रालयातील अग्नितांडवातून तिरंग्याचं सुरक्षितपणे रक्षण करणाऱ्या मंत्रालय कर्मचाऱ्यांचा सत्कार पंढरपुरात करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.

मिनीमंत्रालयातील धक्कादायक वास्तव

Last Updated: Thursday, June 28, 2012, 10:54

मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालंय.. अनेक महत्वाच्या सरकारी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचं धक्कादायक वास्तव मंत्रालयातल्या आगीनंतर समोर आले आहे. नागपुरातील मिनीमंत्रालय समजल्या जाणा-या विधानभवन परिसरातल्या इमारतीही याला अपवाद नाहीत.

आपण काहीच शिकणार नाही ?

Last Updated: Thursday, June 28, 2012, 11:11

मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालंय. अनेक महत्वाच्या सरकारी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचं धक्कादायक वास्तव मंत्रालयातल्या आगीनंतर समोर आलंय. नागपुरातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या विधानभवन परिसरातल्या इमारतीही याला अपवाद नाहीत.

मंत्रालय पाडा, पवारांच्या प्रस्तावाला खोडा!

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 16:04

भीषण आगीत होरपळून निघालेल्या मंत्रालयाचे तळमजलासह एक, दोन आणि तीन हे मजले पूर्णपणे सुरक्षित असून चार, पाच आणि सहा हे तीन मजले सर्वसाधारणपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. त्यामुळे ही इमारत पाडणार नसल्याचे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा शरद पवार यांनी दिलेला प्रस्ताव मागे पडण्याची शक्यता आहे.

मंत्रालयावरच अनधिकृत बांधकाम...

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 08:33

मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर झालेलं अनधिकृत बांधकाम उजेडात आलं आहे. मंत्रालयातील पहिल्या ते सहाव्या मजल्यावर मंत्र्यांची दालनं नियमबाह्यरितीने सजवण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे मंत्रालयाचा सातवा मजला पूर्णपणे अनधिकृत असल्याचं सरकारनंच स्पष्ट केलंय.

मंत्रालयाचं काही खरं नाही....

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 22:30

मंत्रालयाला लागलेल्या आगीत सुमारे 5 लाख 86 हजार फाईल्स आणि साडे सोळा लाख इतर दस्तावेज जळाल्यात. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या आणि गोपनिय फाईल्स तसंच इतर दस्ताऐवजांचा समावेश आहे.

मंत्रालयात नागरिकांना बंदी, कारभार सुरू

Last Updated: Monday, June 25, 2012, 14:30

मंत्रालयातून आजपासून कामकाजाला सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी साडेदहा वाजता मंत्रालयात कामकाजाला सुरूवात केली.

मंत्रालयाचा आजपासून कारभार सुरू

Last Updated: Monday, June 25, 2012, 09:00

मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर पाच दिवसांनंतर मंत्रालयातील कामकाज आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा गजबजणार आहे. अग्नितांडवानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मंत्रालयाच्या उभारणीसाठी अहोरात्र झटली आहे. आज सोमवारपासून तळमजला अधिक तीन मजल्यांवर कामकाज होत आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयाला आग

Last Updated: Sunday, June 24, 2012, 15:15

मुंबईत पाठोपाठ दिल्लीत गृहमंत्रालयात आग आगल्याने पळापळ झाली. आग विझविण्यासाठी अग्नीशमनच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासातच आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले.

मंत्रालय आगीचे होणार 'सेफ्टी ऑडीट'

Last Updated: Sunday, June 24, 2012, 13:41

मुंबई आणि राज्यातल्या सर्व शासकीय आणि सार्वजनिक इमारतींचे पुढील तीन महिन्यांत फायर सेफ्टी ऑडीट करण्याच्या सूचना नगरविकास विभागानं दिल्या आहेत. येत्या तीन महिन्यात या सर्व इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट करणं बंधनकारक असणार आहे.

आग लागली तरी आम्ही तिथेच बसू...

Last Updated: Saturday, June 23, 2012, 21:38

आगीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच कार्यालयाला झळ पोहचली. मात्र लोकांना विश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पर्यायी जागेतून कारभार न करता मंत्रालयात बसूनच काम पाहणार आहेत.

मंत्रालयात पाळल्या जातात मांजरी!!!

Last Updated: Saturday, June 23, 2012, 19:43

मंत्रालयातल्या अग्निकांडात एक मांजर बचावलं आहे. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट असल्यानं मांजरी बऱ्याच आहेत. अग्नितांडवात त्यांची पळापळ झाली. पण एक मांजर अग्निकांडात अडकलं होतं.

सीबीआयला सुगावा लागणार?

Last Updated: Saturday, June 23, 2012, 08:37

मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीचा तपास करायला क्राईम ब्रान्चनं सुरूवात केली आहे. मुंबई क्राइम ब्रान्चनं हा तपास चार भागांत विभागलेला आहे.

‘मंत्रालयाचा फायर ऑफिसर होता कुठे?’

Last Updated: Saturday, June 23, 2012, 08:15

मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर आता निष्काळजीपणाच्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दुर्घटनेच्या वेळी मंत्रालयाच्या फायर ऑफीसरची मदत झाली नाही, अशी माहिती खुद्द मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुहास जोशी यांनी दिली आहे.

पवारांच्या प्रस्तावानं भुजबळांना दणका

Last Updated: Saturday, June 23, 2012, 07:46

मंत्रालयाच्या जागी सरकारनंच नवी इमारत बांधावी अशी सूचना करत शरद पवारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या जुन्या प्रस्तावाला मूठमाती दिलीय.

मंत्रालय कर्मचाऱ्यांनो, शनि-रविवारी काम करा

Last Updated: Friday, June 22, 2012, 22:23

मंत्रालयाच्या मेकओव्हरबाबत शरद पवारांनी केलेल्या सूचनेचा विचार करु, असं सांगत मंत्रालयाच्या नव्या इमारतीबाबत सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

आगीचं सत्य आता सगळं बाहेर येणार...

Last Updated: Friday, June 22, 2012, 19:31

मंत्रालयात लागलेल्या आगीची क्राईम ब्रांचनी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी क्राईम ब्रांचची टीम चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर तपास करत आहेत. मात्र सहाव्या आणि सातव्या मजल्यावर उष्णता जास्त असल्यामुळे फायर ब्रिगेड कुलिंग ऑपरेशन करत आहेत.

मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:57

मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.

मंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:17

मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.

मंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:27

राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे

मुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन

Last Updated: Friday, June 22, 2012, 14:36

ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.

अग्नितांडवाचे पाच बळी

Last Updated: Friday, June 22, 2012, 13:34

मंत्रालयातल्या अग्नितांडवातल्या बळींची संख्या पाच झालीय. काल तिघांचे मृतदेह सापडले होते. तर आज आणखी दोन मृतदेह हाती लागले. आज मंत्रालयातील चोपदार मोहन मोरे आणि तुकाराम मोरे या दोघांचे मृतदेह लागले हाती.

अजित पवारांचं बोट मुख्यमंत्र्यांकडे!

Last Updated: Friday, June 22, 2012, 10:37

मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतरही सहाव्या मजल्यावरचं मुख्यमंत्र्याचं केबिन सुरक्षित असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलयं. मुख्यमंत्र्यांच्या केबिन या आगीची काहीच झळ पोहचली नसल्यानं असं वक्तव्य करून एक प्रकारे दादांनी बाबांकडेच बोट दाखवलंय.

मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर

Last Updated: Friday, June 22, 2012, 11:55

मंत्रालयाच्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच मंत्रालय आज सुरू असणार आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयाचा विस्तार कक्ष सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

मंत्रालयातील आगीत तिघांचा मृत्यू

Last Updated: Thursday, June 21, 2012, 22:56

मंत्रालयातील आगीत तीघांचा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर हे दोन मृतदेह सापडले असून अजून त्यांची ओळख पटलेली नाही. तर तिसरा व्यक्ती संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

मंत्रालयाचा विमाच नाही!

Last Updated: Friday, June 22, 2012, 07:22

महाराष्ट्रातील अनेक मोठ्या प्रकल्पांचे आणि प्रकरणांची कागदपत्र असणाऱ्या मंत्रालयाला आज दुपारी आग लागली. या आगीत अनेक कागदपत्रे खाक झाली. अनेक मोठ्या वास्तूंचा आणि त्यातील वस्तूंचा विमा उतरविला जातो. परंतु, मंत्रालयाचा विमाच उतरविला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अजित पवारांची 'ती दोन माणसं गेली कुठे?'

Last Updated: Thursday, June 21, 2012, 20:44

मंत्रालयात आग लागली. आणि हा हा म्हणता ती संबंध मंत्रालयभर पसरली... त्यामुळेच एकच हल्लकल्लोळ माजला. आपला जीव मुठीत घेऊन प्रत्येकजण हा धावत होता. मात्र या धावपळीत काही जण कुठेतरी बेपत्ता झाले आहेत.

LIVE : सिक्युरिटी-फायर ऑडिट झालंच नव्हतं...

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:40

मंत्रालयाला लागलेल्या आगीबाबत आता नवानवा खुलासा होताना दिसतोय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचं सिक्युरिटी आणि फायर ऑडिट झालंच नव्हतं असं समजतंय. तसंच तातडीनं उपाययोजना झाल्या नाहीत आणि त्यामुळेच आगीनं उग्र स्वरुपाचं रुप धारण केलं, हेही आता स्पष्ट झालंय.

'आदर्श'ची कागदपत्रे सुरक्षित?

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:38

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला आज दुपारी लागलेल्या आगीत वादग्रस्त आदर्श सोसायटीचे कागदपत्रही जळाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

EXCLUSIVE - मंत्रालयात आगीचे तांडव....

Last Updated: Saturday, June 23, 2012, 08:46

मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.

धुराचाही येतोय वास...

Last Updated: Thursday, June 21, 2012, 17:02

मंत्रालय म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्र सराकारचं मुख्यालय आगीच्या आज एका भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. त्यामुळे कशी लागली हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न...

मंत्रालयाच्या आगीत २४ जण गंभीर जखमी

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:40

मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.

दूतावासातील अधिकाऱ्याने केला मुलीवर बलात्कार

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 17:29

आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलीसोबत दुष्कर्म करणाऱ्या फ्रांन्सच्या वाणिज्य दूतावासातील अधिकारी पास्कल मजुरिअरला आज अटक करण्यात आली आहे. पोलिसांनीच ही माहिती दिली आहे.

क्रिमिलीअर : विद्यार्थ्यांचे मंत्रालयासमोर ठिय्या

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 08:23

विद्यार्थी भारतीय संघटनेतर्फे आपल्या मागण्यांसाठी मंत्रालयासमोर आंदोलन केले. राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी असलेल्या क्रिमिलीअरच्या नियमात बदल केल्यामुळे आंदोलन केले.

वरळी-हाजीअली सी-लिंक रद्द

Last Updated: Monday, May 7, 2012, 23:28

बहुचर्चित वरळी- हाजीअली सी-लिंक हा 5000 कोटी रुपयांचा महत्वकांक्षी प्रकल्प सुरु होण्याआधीच रद्द होणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिलेत. मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर हे उद्या दिल्लीत कोस्टल रोडसंदर्भातल्या पर्यावरणाच्या परवानगीसाठी संबंधित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहेत.

विद्या बालनचे 'क्लीन पिक्चर'

Last Updated: Friday, May 4, 2012, 10:37

उलाला...म्हणत 'डर्टी पिक्चर' गाजवणाऱ्या विद्या बालन आता स्वच्छतेचे धडे देणार आहे. विद्या बालन आता 'क्लीन पिक्चर' साकारणार आहे. विद्याला केंदीय ग्रामविकास मंत्रालय 'क्लीन पिक्चर' निर्माण करण्यासाठी 'ब्रँड अॅम्बेसिडर' म्हणून निवड केली आहे.

यशकर सिन्हांच्या मृत्यूचे गुढ वाढलं

Last Updated: Monday, April 2, 2012, 09:30

संरक्षण मंत्रालयात अधिकारीपदावर असलेल्या कुमार यशकर सिन्हा आणि त्यांच्या पत्नी अर्चना शर्मा यांच्या गुढ मृत्यूला दोन दिवस झाले असले तरी त्यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या हाताला कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत. यशकर सिन्हांनी आपल्यावर असलेल्या कामाच्या प्रचंड ताणाबद्दल आपला भाऊ पुष्कर सिन्हांना सांगितलं होतं. ते आपल्या भावाला भेटायला एका आठवड्यापूर्वी गेले होते.

काय आले महाराष्ट्राच्या वाट्याला

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 19:14

केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात यंदा महाराष्ट्राच्या वाट्याला फार काहिसं आलं नसल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्रात १९ नव्या एक्स्प्रेस गाड्या आणि मुंबईत ७५ नव्या लोकल गाड्या देण्याची घोषणा रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी केली आहे.

रेल्वेभाडे वाढ मागे नाही - त्रिवेदी

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 16:44

रेल्वे भाडेवाढीला रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बँनर्जी आमनेसामने आले आहेत. रेल्वे भाडेवाढीला विरोध दर्शवत, ममता बँनर्जींनी नाराजी व्यक्त केलीय. तर भआडेवाढ मागे घेणार नाही, असा पवित्रा रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी घेतला आहे.

रेल्वे बजेटमधील नव्या ७५ गाड्या

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 18:11

केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज आपले पहिले रेल्वे बजेट सादर केले. या बजेटमध्ये त्यांनी ७५ नव्या गाड्यांची घोषणा केली. या मध्ये महाराष्ट्रासाठी सुमारे १९ गाड्या सुरू केल्या आहेत.

ममतांची नाराजी हे केवळ निमित्त आहे का?

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 16:09

रेल्वे अर्थसंकल्पातील भाडेवाढीने तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी संतप्त झाल्याचं वृत्त असलं तरी त्यामागे दुसरं काही कारण आहे का?

रेल्वेची भाडेवाढः ममता नाराज, त्रिवेदी जाणार?

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 15:48

केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी अर्थसंकल्पात अत्यल्प भाडेवाढ केली असली तरी त्यामुळे त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींची नाराजी ओढावून घेतली आहे.

मंत्रालयात 'जय भीम'चा जागर

Last Updated: Monday, February 27, 2012, 19:06

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेची मागणी करत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात घुसून घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धावपळ उडाली.

राज्यातील महापौरपदांची सोडत जाहीर

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 15:57

महापौरपदांची सोडत जाहीर झालीय. सगळ्यांचं लक्ष लागलेल्या ठाण्याचं ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात आलंय. त्यामुळे ठाण्यात ओबीसी महापौर होणार आहे. तर नाशिकमध्येही खुल्या प्रवर्गाचं आरक्षण कायम ठेवण्यात आलंय.

महापौरपदांसाठीची सोडत आज मंत्रालयात

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 15:10

राज्यातील महापालिकांच्या महापौरपदांसाठीची सोडत मंत्रालयात काढण्यात येणारयं. यापूर्वी ३३ टक्के महिला आरक्षणानुसार सोडत काढण्यात आली होती. मात्र महिलांना ५० टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर महिला महापौरपदांची संख्या वाढणार असल्यानं आज मंत्रालयात नव्यानं सोडत काढली जाणार आहे.

चीनी उद्योजकांना भारताचा दरवाजा बंद

Last Updated: Thursday, February 9, 2012, 17:11

चीनच्या उद्योजकांना भारताने परवानगी नाकारली आहे. हा चीनसाठी एक इशारा असल्याचे समजला जात आहे. याआधी चीनमध्ये भारतीय व्यापाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यावेळी चीनने काहीही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही झटका दिल्याचे बोलले जात आहे.

रेल्वे प्रवासात ओळखपत्र सक्तीचे

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 14:45

१५ फेब्रुवारीपासून संपूर्ण देशात रेल्वे मंत्रालयाने एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना ओळखपत्र (आयडी प्रुफ) सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे ओळखपत्र ठेवणे बंधनकारक असणार आहे.

अमेरिका म्हणे भारताला 'माझी चूक झाली'

Last Updated: Thursday, January 5, 2012, 21:36

वेबसाईटवर आधी झळकलेल्या नकाशात जम्मू काश्मीरचा काही भाग पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवण्यात आला होता. यावर भारताने आक्षेप घेतल्यानंतर विदेश मंत्रालयाने हा नकाशा काढून टाकला.

आरपीआयची मुख्यमंत्री कार्यालयावर धडक

Last Updated: Wednesday, December 7, 2011, 14:17

इंदू मिलच्या जागेसाठी आता आरपीआयच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयावर धडक मारलीय. मुख्यमंत्र्यांच्या केबिनसमोर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय.

आदर्श बिल्डिंग पाडण्याच्या निर्णय लांबणीवर

Last Updated: Saturday, November 19, 2011, 10:50

मुंबईतील वादग्रस्त आदर्श बिल्डिंग पाडण्याच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय लांबणीवर पडला. आदर्श सोसायटीचं म्हणणं ऐकून न घेताच हा निर्णय झाल्यानं अतिरीक्त सॉलीसिटर जनरल खंबाटा यांनी आक्षेप घेतला.