अरुंधती रॉय यांची बौद्धिक पातळी खालावली: जितेंद्र आव्हाड

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 21:00

साम्यवादी विचारवंत अरुंधती रॉय यांनी महात्मा गांधी विषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. गांधीजींना महात्मा केलेच कोणी? असा सवाल अरुंधती रॉय यांनी करुन नवा वाद निर्माण केलायं.

महात्मा गांधींच्या पत्रांचा लिलाव

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 22:04

राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या दोन दुर्मिळ पत्रांचा लिलाव करण्यात आला.

राज ठाकरेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Last Updated: Thursday, April 10, 2014, 07:06

मरा पण नेत्यांना मारून मरा, या वादग्रस्त विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडले आहे.

वादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरे गोत्यात

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 14:43

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळमध्ये काल शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.

`मरा पण नेत्यांना मारुन मरा`, राज ठाकरेंचं वादग्रस्त विधान

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 10:47

वीज, पाणी तसंच दळवळणाच्या सुविधा नसल्यानंच विदर्भातला शेतकरी देशोधडीला लागलाय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. आत्महत्या हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं उत्तर नसून `मरा पण नेत्यांना मारुन मरा`, असं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

ऑडीट मतदारसंघाचं : यवतमाळ – वाशिम

Last Updated: Friday, April 4, 2014, 17:55

ऑडीट मतदारसंघाचं : यवतमाळ – वाशिम

LIVE -निकाल यवतमाळ – वाशिम

Last Updated: Friday, May 16, 2014, 21:12

प्रोफाईल मतदारसंघाचं : यवतमाळ – वाशिम

शिवसेना विरोधात यवतमाळ-वाशिमधून मनसेतर्फे उमेदवार

Last Updated: Friday, March 21, 2014, 21:16

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. हे सर्व उमेदवार शिवसेनेला जोरदार टक्कर देणार आहेत. यवतमाळ-वाशिमधून मनसेतर्फे उमेदवार देण्यात आलाय. शिवसेनेने आधीच भावना गवळी यांना उमेदवारी दिलेय. त्यामुळे शिवसेना-मनसे सामना पाहायला मिळणार आहे.

बंजारा समाजाचा सांस्कृतिक ठेवा ‘लेंगी नृत्य’!

Last Updated: Sunday, March 16, 2014, 22:47

यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा तांड्यांवर सध्या लेंगी उत्सवाची धूम असून होळीतील पारंपारिक लेंगी नृत्य स्पर्धा देखील आयोजित केल्या जात आहे. भटका समाज असलेला बंजारा देशभर विखुरलेला असल्याने लेंगी नृत्य स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक सामील झालेत.

एकट्या यवतमाळमध्ये ३००हून अधिक कुमारी माता

Last Updated: Thursday, December 26, 2013, 21:17

दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये महिला-मुलींवर होणारे बलात्कार आणि अत्याचाराने सरकार हादरते... मग यवतमाळच्या दूर्गम भागातील वासनेच्या शिकार झालेल्या ३०० हून अधिक आदिवासी तरुणींबाबत कुणीच का बोलत नाही?

शेजाऱ्यानंच केली चिमुरडीची हत्या

Last Updated: Sunday, December 8, 2013, 16:13

यवतमाळ जिल्हाभरात खळबळ उडवून देणार्या< तीन वर्षीय गौरी गिरी खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गौरीच्या घराशेजारी राहणार्याक युवकाने तिचा खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली, गजानन रमेश मुरमुरे असे आरोपीचे नाव आहे.

व्हिडिओ पाहा : डोळ्यांदेखत वाघ शिकार करतो तेव्हा...

Last Updated: Thursday, December 5, 2013, 11:40

वाघ दिसताच भल्याभल्याची भंबेरी उडते.. हाच वाघ डोळ्यादेखत शिकार करताना दिसला तर काय अवस्था होत असेल याचा अनुभव यवतमाळ जिल्ह्यातल्या मोहम्मद आरिफला आलाय.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभाच उधळली

Last Updated: Friday, November 8, 2013, 19:37

यवतमाळमध्ये बेंबळा प्रकल्पावर आयोजित सिंचन परिषदेत सुरु असलेली मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पाडून शेतक-यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची सिंचन परिषद सभा उधळून लावली.

काँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा कलगितुरा, सिंचनावर वाद

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 20:35

यवतमाळमध्ये ८ नोव्हेंबरला होणाऱ्या चौथ्या सिंचन परिषदेच्य़ा निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगलाय. याआधी जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू आहे. आता सिंचन प्रश्नावर पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

गांधींच्या चरख्याचा लंडनमध्ये कोट्यवधी रुपयांमध्ये लिलाव

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 15:59

महात्मा गांधीजींनी वापरलेल्या चरख्याची लंडनमध्ये झालेल्या एका लिलावात विक्री करण्यात आली आहे. हा चरखा एक लाख दहा हजार पौडांना म्हणजेच एक कोटी आठ लाख रुपये इतक्या किमतीत विकला गेला आहे.

नातं... बापुंचं आणि पुण्याचं!

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 09:59

सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याच अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या शहराशी अतिशय जवळचा संबंध आला, तो राष्ट्रपिता महात्मा गांधींचा…

चुकीचं इंजेक्शन दिल्याने दोन बालकांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 16:05

यवतमाळमध्ये एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे दोन बालकं दगावलीयत. चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे कुंदन राठोड, प्रथमेश बीबेकर या दोन बालकांना आपला जीव गमवावा लागलाय.

EXCLUSIVE- रुग्णालयाच्या आवारात कुत्र्यांच्या तोंडी अर्भक!

Last Updated: Monday, August 5, 2013, 18:10

यवतमाळ जिल्हा रुग्णालयात सध्या कुत्र्यांचंच राज्य आहे. या रुग्णालयात डॉक्टर, नर्स किंवा वॉर्डबॉय यांचा नाही तर केवळ कुत्र्यांचाच वावर असतो. या मोकाट कुत्र्यामुळे एका अर्भकाचा बळी गेलाय. मात्र याचं कोणालाच सोयरसुतक नाही.

पाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 16:29

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं एकच धुमाकूळ घातलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भ या भागांतही पाऊस मनसोक्तपणे कोसळतोय. पाहुयात महाराष्ट्रातील विविध भागांतील सध्याची पावसाची स्थितीवर एक नजर टाकुयात...

मैत्रिणीसमोरच पोलिसानं स्वत:वर झाडली गोळी!

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 13:20

यवतमाळमध्ये एका पोलिसाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीय. जिल्हा परिषद शिक्षण सभापतीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या विशाल अशोकराव पोटदुखे याने स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली.

पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर विजयी

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 14:18

यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर या विजयी ठरल्या आहे. 15,333 मतांनी पारवेकरांचा विजय झाला आहे.

गुप्तधनाच्या हव्यासापोटी गेला चिमुरडीचा जीव

Last Updated: Thursday, May 23, 2013, 12:41

सात महिन्यापासून बेपत्ता असलेल्या यवतमाळच्या चोरंबा येथील सात वर्षीय सपना पळसकर या चिमुरडीची अखेर हाडं आणि कपड्यांचे तुकडे सापडले आहेत.

लिलावात बापूंच्या रक्तापेक्षा वारसापत्राचाच बोलबाला!

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 11:50

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रार्थनेची माळ, रक्ताचा नमूना, चमड्याची चप्पल, शेवटचं वारसापत्र तसंच शपथपत्रांसहीत त्यांच्या वैयक्तिक सामनाचा लिलाव मंगळवारी ब्रिटनमध्ये पार पडला

दुष्काळामुळे आदिवासी भिकेला...

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 15:47

दुष्काळामुळं येवल्यातील तळवाडे, शिवाजीनगर आणि ममदापूर भागात रोजगार राहिलेला नाही. रोजगाराचं दुसरं साधन नाही.

हॉरर आणि थ्रीलच्या रंगात रंगलेला `आत्मा`

Last Updated: Saturday, March 23, 2013, 08:43

दिग्दर्शक आणि लेखक सुपर्ण वर्मा यांनी आपल्या या नव्या फिल्मचा ‘आत्मा’ मोठ्या खुबीनं प्रेक्षकांसमोर सादर केलाय. हा सिनेमा वेगवेगळ्या पैलूंमध्ये चांगलाच जमलाय, असं म्हणायला हरकत नाही.

मनसे कार्यकर्त्यांचा वखार अधिकारी कार्यालयात धुडगूस

Last Updated: Saturday, March 9, 2013, 18:08

यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथे वखार अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालीत तोडफोड केली आहे.

गांधीजींच्या आश्रमातही महिलेवर अत्याचार

Last Updated: Sunday, March 3, 2013, 18:05

देशात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देशात ऐरणीवर आला असताना वर्ध्याच्या गांधी आश्रमातही एका सेविकेवर विनयभंग झाल्याची तक्रार समोर आली आहे. महात्मा गंधींच्या आश्रमातही महिला सुरक्षित नसल्याचं दिसून आलं आहे.

भूताचे चित्रपट मानगुटीवर न बसो - बिपाशा

Last Updated: Tuesday, February 12, 2013, 17:37

भयपट निर्मात्यांची बिपाशा बसू आवडती अभिनेत्री बनत चालली आहे. ‘राज ३’ या सिनेमानंतर ती आता सुवर्णा वर्मा यांच्या आगामी हॉरर फिल्म ‘आत्मा’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला बिप्स येणार आहे. सोमवारी या सिनेमाचा फर्स्ट लूक लोकांसमोर आला.

काँग्रेस आमदार निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन

Last Updated: Sunday, January 27, 2013, 23:53

यवतमाळचे काँग्रेसचे आमदार निलेश पारवेकर यांचे निधन झालंय. त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. यवतमाळ इथल्या खाजगी हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

`कस्टम ड्युटी` भरून बापूंच्या आठवणी भारतात!

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 08:05

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू मायदेशी आणण्यासाठी लाखो रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागलीय. अहिंसेचे पुजारी असलेल्या बापूंचं रक्त लागलेली माती, चष्मा, चरखा आणि इतर काही वस्तू काल भारतात आणण्यात आल्या.

बालिकेचा दिला जात होता नरबळी, चौघांना अटक

Last Updated: Monday, November 26, 2012, 23:42

यवतमाळमध्ये गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा डाव गावक-यांनी उधळून लावलाय. त्याप्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आलीए.

महात्मा गांधी `राष्ट्रपिता` नाहीत!

Last Updated: Thursday, October 25, 2012, 18:20

सरकारतर्फे महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी देणं असंवैधानिक असल्याचं केंद्रिय गृहमंत्रालयाने मान्य केलं आहे. भारतीय संविधन शिक्षण आणि लष्कर या क्षेत्रांव्यतिरिक्त इतर कुणासही पदवी देण्यास परवानगी देत नाही.

गांधी हत्या हे तर त्यांचं इच्छा मरण

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 16:08

राष्ट्रपिता महात्मा गांधी हत्या झाली नसून अशा प्रकारे मृत्यू यावा, अशी त्यांनीच इच्छा व्यक्त केली होती, असा दावा सुप्रसिद्ध गांधीवादी आणि गांधी कथेसाठी चर्चित असलेल्या नारायणभाई देसाई यांनी केला आहे. महात्मा गांधी यांचे जीवन एक दुखांत नाटक होते आणि त्यांनी आपल्या मृत्यूची घोषणा सव्वा वर्षापूर्वीच केली होती. त्यामुळे त्याची हत्या झाली नाही तर ही त्यांची इच्छा मृत्यू होती असा अजब दावा नारायणभाईंनी केला आहे.

बापूंच्या आठवणी जपणार कोण?

Last Updated: Tuesday, October 2, 2012, 11:39

आज गांधी जयंती... देशभरात गांधी जयंतीच्या निमित्तानं महात्मा गांधींना वंदन करण्यात येतंय. मात्र, वर्ध्यातला महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम वेगळ्या कारणांमुळं चर्चेत आलाय.

बिपाशा आणखी एका `हॉरर`साठी सज्ज

Last Updated: Friday, September 21, 2012, 13:48

‘राज -३’च्या मिळलेल्या यशावर न थांबता बिपाशा बासू ने स्वतःच्या पारड्यात अजून एक हॉरर चित्रपट मिळवला आहे.

बाबा रामदेवांची पुन्हा ‘रामलीला’

Last Updated: Thursday, August 9, 2012, 16:04

टीम अण्णांनंतर आता बाबा रामदेवांनीही सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. आजपासून रामलीलावर बाबा रामदेवांच्या आंदोलनाला सुरुवात होतेय.

ही शाळा की गुरांचा गोठा?

Last Updated: Friday, July 27, 2012, 11:32

उमरखेड नगरपालिकेची तातारशा बाबा उर्दू शाळा... इथं शिकत असलेली मुलं नाही तर बांधलेली गुरं दिसतील... शाळेच्या परिसरातली ही दृश्यं पाहिल्यांनंतर याला गुरांचा गोठा का म्हणू नये, असा प्रश्न पडतो. हे कमी की काय, एकाच खोलीत दीडशे विद्यार्थी बसवले जातात. त्याच खोलीत पोषण आहारही शिजवला जातो. ना शौचालय ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था... आणि अशाच परिस्थितीत विद्यार्थी इथं शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

पावसाळ्यात सत्र सर्पदंशाचं...

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 08:24

आत्महत्यांपेक्षा सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण अधिक आहे. सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण जास्त असलं, तरी त्यासाठी कुठलीही शासनस्तरावर दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे.

बॅटमॅनच्या प्रिमिअरला बेछूट गोळीबार, १४ ठार

Last Updated: Friday, July 20, 2012, 15:30

बहुचर्चित बॅटमॅन सिरिजच्या नव्या चित्रपटाच्या प्रिमिअरवेळी एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या बेछूट गोळीबारात १४ जण ठार तर ५० जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वादग्रस्त पत्रांसहित 'गांधी' दस्तऐवज भारतात

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 08:54

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी संबंधित दस्तावेज भारतानं तब्बल सात लाख पौंडमध्ये खरेदी केलाय. लीलाव करणाऱ्या ‘सॉथबे’ या संस्थेच्या मते गांधींची काही वादग्रस्त पत्रं, काही दस्तऐवज आणि फोटो आहेत. पण, लिलावापूर्वीच भारतानं हा मौल्यवान दस्तावेज खरेदी केलाय.

गांधींची वादग्रस्त पत्रं भारताला मिळणार का?

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 09:33

दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासादरम्यान भारत सरकार महात्मा गांधींशी संबंधित काही आठवणी विकत घेण्याची शक्यता आहे. लीलाव करणाऱ्या सॉथबे या संस्थेच्या मते गांधींची काही पत्रं, काही दस्तऐवज आणि फोटो आहेत.

'कस्तुरबा गांधीं'चं कुंकू गेलं चोरीला

Last Updated: Monday, June 18, 2012, 21:52

वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमातून कस्तुरबा गांधी यांची कुंकवाची डबी चोरीला गेलीय. दीड वर्षापूर्वी महात्मा गांधींचा चोरीला गेलेला चष्मा अजूनही सापडलेला नसतानाच आता कस्तुरबा गांधींची कुंकवाची डबीही भामट्यानं लंपास केलीय.

यवतमाळमध्ये भीषण पाणी टंचाई

Last Updated: Sunday, June 10, 2012, 11:58

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारात नियोजनाचा अभाव असल्यामुळे यवतमाळ शहरात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. यवतमाळकरांची तहान भागवण्यासाठी असलेला निळोणा प्रकल्प आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी चार-पाच दिवस वाट पाहावी लागतेय.

यवतमाळमधील भूखंड घोटाळा उघड

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 19:36

यवतमाळ जिल्हयातल्या बेंबळा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनानं 2 कोटी 82 लाख रूपये खर्च करून 56 एकर जमीन घेतली. मात्र त्यात मोठा गैरव्यवहार झालाय. एका आरटीआय कार्यकर्त्यानं हा घोटाळा उघडकीस आणलाय.

महात्मा ज्योतिबा फुले यांना मानवंदना!!!

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 20:06

आज थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुलेंची १८५ वी जयंती. पुण्यातला फुलेवाडा आजही फुलेंच्या कार्याची साक्ष देतो. या वाड्याचा आढावा घेतानाच, महात्मा फुलेंनी उभारलेल्या समाज परिवर्तनाच्या चळवळीचा आवाका फारच मोठा होता.

मनसे कार्यकर्त्यांचा धुडगूस

Last Updated: Thursday, March 29, 2012, 08:29

शुल्लक कारणावरुन मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डॉक्टरांना मारहाण केलीये. महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडलीये. हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु होते. या रुग्णाला सलाईन लावण्यावरुन वाद झाला.

स्वातंत्र्यसैनिक नागनाथ नायकवडींचे निधन

Last Updated: Thursday, March 22, 2012, 18:02

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक नागनाथअण्णा नायकवडी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. गेली काही दिवस त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पुण्याच्या मंडईला वेश्यांचा विळखा

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 21:34

पुण्याच्या ऐतिहासिक महात्मा फुले मंडईला वेश्यांचा विळखा पडलाय. मंडईत महिला राजरोसपणे देहविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी फिरतायत. ग्राहक मंडईत जाण्याचं टाळतायत तर व्यापा-यांना व्यवसाय करणंही कठीण बनलं आहे.

यवतमाळमधील वाहनचोर अटकेत

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:27

यवतमाळ पोलीस ठाण्यात दर दिवशी एक ना एक वाहनचोरीची तक्रार दाखल होत असे. कारण शहरात वाहन चोरांनी उच्छाद मांडला होता. मात्र आता नागरिकांनी तुर्तास सुटकेचा निश्वास टाकला आहे. कारण ती अट्टल वाहनचोरांची पोलिसांनी गजाआड केली आहे.

होळीनिमित्त बंजारा समाजाचं 'लेंगी नृत्य'

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 09:27

आज देशभरात होळीचा उत्सव साजरा होत आहे. विविध ठिकाणी होळी साजरी कऱण्याच्या अनोख्या परंपरा आहेत. बंजाराबहुल यवतमाळ जिल्ह्यात सध्या तांड्यातांड्यावर लेंगी नृत्याची धमाल अनुभवायला मिळत आहे.

'पहिली' कन्याशाळा, बनली 'मधुशाला' !

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 17:14

भिडे वाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आज मात्र ही जागा दारुड्यांचा अड्डा झाल्याचं समोर आलंय.

माणिकराव ठाकरेंवर गुन्हा दाखल

Last Updated: Thursday, February 9, 2012, 19:57

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

माणिकराव ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 12:32

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंच्या गाडीवर यवतमाळ जिल्हयात दगडफेक झाली. नेर जवळ ही घटना घडली.

'माणिकराव ठाकरे, विजय दर्डा पक्षाला कलंक'

Last Updated: Saturday, February 4, 2012, 12:11

ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुतराव धोटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार विजय दर्डा यांच्यावर आरोप केलेत. हे दोन्ही नेते पक्षाला कलंक असून पक्षाच्या नावाचा गैरवापर करुन अब्जावधींची संपत्ती जमवल्याचा घणाघाती आरोप धोटे यांनी केला. यवतमाळमध्ये बोलताना जांबुतराव धोटे यांनी हा आरोप केला.

'गांधी' विरूद्ध 'गांधी'!

Last Updated: Friday, December 16, 2011, 11:19

पु्ण्यातल्या गांधी स्मारक निधीच्या जमिनीच्या गैरव्यवहाराचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. महत्त्वाचं म्हणजे 'आजचे गांधी' म्हणवले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या संस्थेचे तत्कालीन विश्वस्त असल्याने त्यांचंही नाव यात जोडलं जातंय.

कापूस आंदोलन पेटलं, एसटी टार्गेट

Last Updated: Wednesday, November 16, 2011, 02:50

कापूस दरवाढीसाठी आंदोलनाची धग कायम आहे. विदर्भात हे आंदोलन चांगलचं पेटलय. संतप्त आंदोलकांनी एसटीला टार्गेट केलं आहे.

माणिकरावांना दादांचा ' दे धक्का'

Last Updated: Monday, November 14, 2011, 11:22

माणिकराव ठाकरे यांना 'दे धक्का'. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना राष्ट्रवादीनं त्यांच्याच यवतमाळ जिल्ह्यात दे धक्का दिला. यवतमाळमध्ये आज काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

परिस्थिला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Last Updated: Thursday, October 20, 2011, 08:13

यवतमाळ जिल्ह्यातल्या जळका गावच्या कलावती बांदुरकर यांच्या विवाहित मुलीनं बिकट आर्थिक स्थितीमुळं कंटाळून आत्महत्या केलीय.

लोडशेडिंगचा झटका वितरण कंपनीला!

Last Updated: Tuesday, October 11, 2011, 12:07

यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या भारनियमनामुळं लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्ला चढवून अभियंत्याच्या कक्षाची तोडफोड केली.