कॅम्पा कोलावर कारवाईचा आजचा दुसरा दिवस...

Last Updated: Tuesday, June 24, 2014, 08:50

वीज, गॅस आणि पाण्याविना कसं राहायचं? असा प्रश्न कॅम्पा कोलामधील रहिवाशांना पडला आहे. दोन दशकं जिथं राहिलो, ते घर सोडून जाणं रहिवाशांच्या जीवावर आलंय.

मंदिरातील फूल आणि माळांनी तयार होणार वीज!

Last Updated: Monday, June 23, 2014, 21:18

अयोध्या मंदिरात लाखो श्रद्धाळू फूल आणि बेलपत्र वाहून आपली आस्था व्यक्त करतात. भक्तांच्या श्रद्धेची ही भेट वस्तू बनतो पण दुसऱ्या दिवशी ही सामुग्री मंदिराच्या गल्ली बाहेर डंप करण्यात येते.

सरदार सरोवराची उंची वाढणार, महाराष्ट्राला मिळणार 400 मेगावॅट वीज

Last Updated: Thursday, June 12, 2014, 16:56

नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि महाराष्ट्राला एक मोठी भेट दिलीय असं म्हणता येईल. कारण महाराष्ट्राला यामुळे 400 मेगावॅट मोफत वीज मिळणार आहे.

खुशखबर… ‘बेस्ट’च्या विजेला ‘टाटा’चा पर्याय!

Last Updated: Friday, May 9, 2014, 11:25

बेस्टच्या चढ्या दराच्या विजेला कंटाळलेल्या मुंबईकरांना स्वस्त वीज मिळू शकण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबईना आता `टाटा` की `बेस्ट` हा ऑप्शन उपलब्ध झालाय.

एक बादली पाण्यात गावाला मिळते पाच तास वीज

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 16:11

दररोज एक बादली पाणी टाका आणि पाच तास पुरेल एव्हढी वीज मिळवा... काय ऐकून थोडं अजब-गजब वाटतंय का? पण, राजस्थानमधील बासवाडामध्ये जीएसएसशी जोडले गेलेली जवळजवळ आठ गाव गेल्या दोन वर्षांपासून एक-एक करून बादलीभर पाणी टाकून वीज मिळवत आहेत.

वीजचोरी प्रकरणी भाजप आमदाराला 3 वर्ष सक्तमजुरी

Last Updated: Saturday, May 3, 2014, 22:29

इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हळवणकर आणि त्याचे भाऊ महादेव हळवणकर यांना वीज चोरी केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आलाय.

मध्य रेल्वेची सेवा कोलमडली

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 10:56

वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा कोलमडली. आज सकाळी साडेसातच्या सुमारास तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आणि ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचा खोळंबा झाला. मुंबई आणि उपनगरी गाड्या उशिराने धावत होत्या. तर काही गाड्या एकाच जागेवर उभ्या होत्या. याचा फटका कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसला.

राज्यात पाऊस, वीज कोसळून 4 ठार

Last Updated: Saturday, April 19, 2014, 18:56

राज्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झालाय. बुलडाणा जिल्ह्यात साखरखेडा गावात वीज कोसळून एक जण ठार तर चार जण जखमी झालेत.

रत्नागिरी : २५१ प्राथमिक शाळांचं वीज कनेक्शन तोडलं

Last Updated: Thursday, March 20, 2014, 23:48

रत्नागिरी जिल्ह्यात वीज बिल न भरणाऱ्रयांवर वीज कनेक्शन तोडण्याची महावितरणने अवलंबिलेल्या कारवाईमध्ये जिल्हा परिषदेच्या २५१ प्राथमिक शाळांना फटका बसला आहे.

निरुपम यांचं उपोषण सुटणार, वीजदराबाबत निर्णय?

Last Updated: Sunday, January 26, 2014, 14:08

काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांचं वीजदराबाबतचं उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. निरूपम यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली.

`बेस्ट`च्या भ्रष्टाचारामुळे ग्राहकांना वीजेचा शॉक

Last Updated: Thursday, January 23, 2014, 16:22

वीज दरांवरुन सध्या देशात रान पेटलं असून बेस्टनं मात्र वीज दर कमी करण्यास नकार दिलाय. बेस्ट सध्या घाट्यात असून बेस्टची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय. हे सत्य असताना बेस्ट नफ्यात यावी यासाठी बेस्टकडून काहीच प्रयत्न होत नसल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलंय.

निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या डोळ्यासमोर ‘वीज चमकली’

Last Updated: Monday, January 20, 2014, 17:57

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. घरगुती, कृषी, उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातल्या ग्रहकांना याचा फायदा होणार आहे.

सत्तेत आल्यावर 'टोलमुक्त महाराष्ट्रा'चं महायुतीचं आश्वासन

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 19:36

‘राज्य सरकारनं महाराष्ट्र टोलमुक्त करावा अन्यथा सत्तेत आल्यावर आम्हीच महाराष्ट्राला टोलमुक्त करू’ असं आश्वासनंच महायुतीच्या नेत्यांनी आज बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं.

वीजदरावरुन निरुपम आक्रमक, आज रिलायन्स कार्यालवर मोर्चा

Last Updated: Monday, January 13, 2014, 10:07

मुंबईतल्या वीज दरासंदर्भात काँग्रेस खासदार संजय निरुपम आज रिलायन्सच्या कार्यालवर मोर्चा काढणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढे आलीये.

महाराष्ट्रातही वीजेचे दर कमी करा- संजय निरुपम

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 19:34

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढं आलीये. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचेच खासदार संजय निरुपम यांनीच ही मागणी पुढं केलीये.

केजरीवालांनी पूर्ण केलं दुसरं आश्वासन, वीज दर ५०% कमी

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 19:46

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची पुर्तता करण्याचा धडाका लावलाय. मोफत पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतल्यानंतर केजरीवालांनी आता स्वस्त वीज पुरवठा करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.

राज्यात वीज दरात सवलत देणार - नारायण राणे

Last Updated: Thursday, December 19, 2013, 23:07

राज्यातील उद्योजकांना दिलासा देण्यासाठी उद्योगांना पुरवण्यात येणाऱ्या वीज दरात सवलत देण्याचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधानसभेत दिली.

खुशखबर... वीज दर कमी होणार!

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 19:02

राज्यातल्या जनतेसाठी एक खूषखबर आहे. राज्यात वीजेचे दर कमी करणार असल्याचं आश्वासन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलंय.

पृथ्वीला मिळणार चंद्रावरून वीज!

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 17:07

पृथ्वीवरील दिवसेंदिवस ऊर्जेचा वापर वाढत आहे त्यामुळं रोजच्यारोज ऊर्जेच्या समस्या वेगानं वाढत आहे. हा ऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेऊन जपानच्या एका कंपनीनं यावर तोडगा शोधूव काढला आहे. या कंपनीनं ऊर्जेच्या समस्येवर उपाय म्हणून चंद्राच्या विषुववृत्तावर ऊर्जेच्या सौर पट्टयांचा संच लावून त्यात सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करून ती पृथ्वीवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

बिल्डरच्या फायद्यासाठी ‘अमर महल’ ठरली धोकादायक!

Last Updated: Monday, December 2, 2013, 11:52

बिल्डरच्या फायद्यासाठी चेंबूर येथील सुस्थितीतील ‘अमल महल’ बिल्डींग धोकादायक ठरवून तिचं वीज, पाणी बीएमसीनं तोडल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय.

स्वातंत्र्यांनंतर प्रथमच 'त्यांची' दिवाळी!

Last Updated: Saturday, November 2, 2013, 20:57

मुंबईतल्या आदिवास्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज कनेक्शन मिळालयं. दिवाळीच्या दिवशी वीज आल्यानं आदिवासींनी दिपोत्सवाचा खरा आनंद साजरा केलाय.

`बेस्ट`च्या भोंगळ कारभाराचा वीजग्राहकांना भुर्दंड!

Last Updated: Thursday, October 24, 2013, 00:15

तुमचं या महिन्याचं अव्वाच्या सव्वा वीजबील पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल तर चक्रावून जाऊ नका... गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला बेस्टच्या भोंगळ कारभाराचा हा तुम्हाला बसलेला फटका असू शकतो.

वीज वितरण कंपनीचा ग्राहकांना शॉक

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 08:03

वीज वितरण कंपनीच्या माध्यामातून भरमसाठ वीज बिलांची आकारणी केली जात असून गळतीच प्रमाण कमी दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप उद्योजक संघटना करत आहेत.

लालबागच्या राजाच्या मुजोर मंडळाने केली सर्वाधिक वीजचोरी

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 18:56

गणेश भक्तांशी मुजोरी करणा-या आणि पोलिसांनाही मारहाण करण्यापर्यंत मजल मारणाऱ्या `लालबागचा राजा` गणेशोत्सव मंडळाने सर्वाधिक वीजचोरी केल्याचे उघड झालं आहे.

कोळीष्टकांपासून बनणार ट्यूब, वाहणार वीज!

Last Updated: Friday, September 20, 2013, 18:39

आता घऱातील कोळीष्टकं पाहून वैतागू नका. कारण एका नव्या शोधानुसार कोळीष्टकांपासून बनलेल्या सूक्ष्म ट्युब्समधून वीजेचा प्रवाह जाऊ शकतो.

सणासुदीच्या मुहूर्तावर वीज ग्राहकांना शॉक

Last Updated: Friday, September 6, 2013, 12:13

सणासुदीच्या मुहूर्तावर राज्यातल्या वीज ग्राहकांना महावितरणनं शॉक दिला आहे. महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीच्या थकीत रकमेसाठी वीज नियामक आयोगानं तब्बल ३ हजार ६८६ कोटी रुपये गुरुवारी मंजूर केलेत.

चंद्रपूरमध्ये पावसाचे संकट, ४ बळी

Last Updated: Saturday, July 20, 2013, 10:22

चंद्रपुरात मुसळधार पावसाचे चार बळी गेलेत. दिवसभर सुरु असलेल्या पावसाचा फटका औष्णिक विद्युत केंद्रालाही बसला असून या केंद्रात सर्वत्र पाणी शिरल्यानं वीज निर्मिती ठप्प झालीय. इतिहासात पहिल्यांदात वीज निर्मिती बंद होण्याची घटना घडलीय. तर मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

सचिन तेंडुलकर देणार विदर्भाला वीज

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 15:51

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाच्या पीजवरून थेट राजकीय मैदानात उतरला. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कशाला राजकारणात जातोय, सचिन! अशा प्रतिक्रिया आल्यात. मात्र, सचिनने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काम करायचे ठरविले आहे. त्यासाठी सुरूवातीला ज्या गावात वीज नाही तेथे विजेची सुविधा देण्याचा संकल्प सोडला आहे.

केजरीवालांनी मोडला अण्णांचा रेकॉर्ड; उपोषण सोडणार

Last Updated: Saturday, April 6, 2013, 08:27

वीज आणि पाण्याच्या वाढत्या बिलांविरुद्ध आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेत.

दाभोळ वीज प्रकल्प रिलायन्सच्या घशात जाणार?

Last Updated: Friday, March 29, 2013, 13:21

दाभोळचा ‘रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर’चा वीज प्रकल्प रिलायन्स ग्रुपला देण्याच्या हालचालींना वेग आलाय.

राज्याला रत्नागिरी वीज प्रकल्प डोईजड

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 17:46

पूर्वीचा बुडीत निघालेला दाभोळ प्रकल्प नव्या नावाने सुरू करण्यात आला. आता हाच रत्नागिरी गॅस वीज निर्मितीचा प्रकल्प हा केंद्र सरकारकडे हस्तांतरीत करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

ट्रॅकवरून वीज निर्मिती, अनोखा प्रयोग

Last Updated: Sunday, March 3, 2013, 12:58

विनायक बंडबे. वीज निर्मितीचा अनोखा प्रयोग यशस्वी केलाय. पाण्याअभावी राज्यातले वीज निर्मिती संच बंद पडत असताना त्याला पर्याय म्हणून त्यांनी अनोखी शक्कल लढवलीय. रेल्वे ट्रॅकसारख्या ट्रॅकवरून वीज निर्मितीचा त्यांनी यशस्वी प्रयोग केलाय.

परळीत धक्कादायक वास्तव

Last Updated: Thursday, February 21, 2013, 17:08

परळी वीज केंद्राचा पाण्याचा प्रश्न वारंवार उपस्थित होत असताना, दुष्काळ पाण्याचा नव्हे, तर नियोजनाचा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.

महाराष्ट्रात लोडशेडींग अटळ

Last Updated: Thursday, December 13, 2012, 21:23

महाराष्ट्र 2012 पर्यंत लोडशेडींग मुक्त होणार नाही यावर आता महावितरणनंही शिक्कामोर्तब केलंय. ज्या भागातील वित्तीय हानी मोठी आहे त्यांना लोडशेडींग न करता विज देणं महावितरणला परवडणारं नाही. त्यामुळे लोडशेडींग अटळ आहे. त्यामुळे राज्य लोड शेडींग मुक्त होणार हा राज्य सरकारचा दावा फोल ठरलाय

सिंचन घोटाळ्यासारखाच वीज केंद्रांमध्ये घोटाळा?

Last Updated: Thursday, November 1, 2012, 15:09

31 डिसेंबर 2012 पर्यंत राज्याला भारनियमनमुक्त करणार, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. मात्र अनेक ठिकाणचे प्रकल्प मुदत संपूनही अर्धवट अवस्थेतच आहेत.

कचऱ्यापासून वीजनिर्मिती की पैसानिर्मिती?

Last Updated: Thursday, October 18, 2012, 09:25

डम्पिंग ग्राऊंड हटवण्यासाठी नुकतंच विक्रोळीतल्या रहिवाशांनी आंदोलन केलं होतं. या डम्पिंगवर उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय.

राज्यात अंधार, चार वीजनिर्मिती केंद्रात बिघाड

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 14:59

शंभर दिवसात महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त होणार अशी घोषणा करून काही दिवसच उलटत नाही, तोच महाराष्ट्र पुन्हा एकदा अंधारात गेला आहे.

केजरीवाल यांचा 'वीज-पाणी सत्याग्रह...'

Last Updated: Sunday, October 7, 2012, 08:56

‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’नं शनिवारी वीज-पाण्याच्या वाढलेल्या बिलांचा विरोध करत वीज-पाणी सत्याग्रहाला सुरुवात केलीय.

धुळेकरांना वीजबिलाचे `धक्के`

Last Updated: Friday, August 17, 2012, 07:58

धुळेकर नागरिक महावितरणच्या वीज बिलांमुळे वैतागले आहेत. वाढत्या महागाईत महावितरणकडून येणारी अव्वाच्या सव्वा बिलांमुळे धुळेकर मेटाकुटीला आलेत. याबाबत स्थानिकांनी महावितरणाला जाब विचारला. मात्र बिलांमध्ये काहीच दोष नसल्याचं सांगत अधिकारी तक्रारदारांना आल्या पायानं माघारी पाठवत आहेत.

चला आता शॉक बसणार, वीजदरही वाढले

Last Updated: Thursday, August 16, 2012, 21:40

महागाईने आधीच होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना आता वीज दरवाढीचा झटका सहन करावा लागणार आहे. महाराष्‍ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.ने राज्यात वीज दरवाढ लागू केली आहे.

अखिलेशचा आदेश अन् 'पॉवर ब्लॅक आऊट'

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 23:31

देशात ‘पॉवर ब्लॅक आऊट’ का झालं… दोन दिवसांत पावर ग्रीडमध्ये बिघाडानंतर हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. ३१ जुलैला यामुळं अर्ध्याहून अधिक भारताची बत्ती गूल झाली होती. तर ४० जुलैला आठ राज्यांत या संकटानं जनता हवालदिल झाली होती.

६०कोटी जनता अंधारात, ५०० ट्रेन ठप्प

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 15:11

उत्तर भारतात पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ६० कोटी जनता अंधारात आहे तर जवळपास ५०० रेल्वे गाड्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नॉर्दन ग्रीडचा फटका दिल्ली मेट्रोलाही बसला आहे. मेट्रोसेवा ठप्प झाली आहे.

उत्तर भारतातला वीजपुरवठा सुरळीत

Last Updated: Monday, July 30, 2012, 21:54

उत्तर भारतातला वीजपुरवठा सुरळीत होत असून झाल्या प्रकाराची तीन सदस्यीय समिती चौकशी करेल, अशी माहिती ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीये. वीजपुरवठा केंद्रातला बिघाड, जास्त फ्रिक्वेन्सी आणि कोट्यापेक्षा जास्त वीज घेतल्यामुळं नऊ राज्यांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.

एकाच वेळी नऊ राज्यांची वीज गेली...

Last Updated: Monday, July 30, 2012, 08:14

दिल्लीसह उत्तर भारतातली वीज पहाटे दोन वाजल्यापासून गायब झाली आहे. आग्र्याजवळ नॉदर्न ग्रीड फेल झाल्यामुळं वीज गेली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, चंदिगड, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यासह ९ राज्यातली वीज गेली आहे.

'महा'राष्ट्रावर अंधारात जाण्याची नामुष्की?

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:34

पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.

पाणीटंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्र पडणार बंद!

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:43

पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.

महावितरणचा ग्राहकांना शॉक

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 10:07

मुंबई महावितरणच्या ग्राहकांचे या महिन्यापासून आगामी सहा महिने वीज बिल प्रति युनिट २२ पैसे ते ६८ पैशांनी महागणार आहे. इंधन समायोजन आकारापोटी ही दरवाढ होत आहे.

समुद्रात जातायेत सावधान, चंद्र आहे साक्षीला !

Last Updated: Sunday, May 6, 2012, 13:38

चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं आज समुद्राला मोठं उधाण येणार आहे. त्यामुळे वीकेण्ड साजरा करण्यासाठी समुद्रावर जाणाऱ्यानं सावधानता बाळगण्याचं आवाहन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेनं केलं आहे.

कोयनेत यशस्वी लेक टॅपिंग

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 12:31

कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार पाहायला मिळाला. केवळ आठ सेकंदात पाण्यातच्या खाली स्फोट घडवून आणण्यात आला. त्यामुळे जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यात अभियंते यशस्वी झाल्याने इतिहासातील हे सोनेरी पान लिहिले गेले आहे.

कोयनेत आज लेकटॅपिंगचा थरार

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 11:28

कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार होणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत. दोन वर्षाचे परिश्रम आणि १० कोटी रुपये खर्च करुन हे लेक टॅपिंग करण्यात येणार आहे. या लेक टॅपिंगमुळे वीज निर्मितीत आहे तेवढीच राहणार असली तरी सिंचनासाठी २०टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत.

गोदरेजची करामत, वीज वाचवा आरामात

Last Updated: Monday, April 23, 2012, 17:06

महाराष्ट्रात वीजटंचाई आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या लोडशेडिंगमुळे नागरिक हैराण आहेत. वेळोवेळी कळत नकळतपणे वीजेचा अपव्यय होतो. मात्र अशाप्रकारे वीजेचा अपव्यय टाळता येऊ शकतो.

कोयनेच्या पाण्याखाली घडवणार स्फोट...

Last Updated: Friday, April 20, 2012, 07:09

कोयनेच पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चवथ्या टप्प्यातील लेक ट्यापिंगची तयारी पूर्ण झाली. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहेत.

कोयना लेक टॅपिंग पुन्हा सरू

Last Updated: Thursday, April 19, 2012, 20:18

कोयनेचं पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चौथ्या टप्प्यातील लेक टॅपिंगची तयारी पूर्ण झालीय. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहेत.

कोकणात वीजेचे खांब, पण वीज त्यापासून लांब!

Last Updated: Saturday, April 14, 2012, 17:19

कोकणातल्या ग्रामीण भागातील अनेक वस्त्या आजही विजेपासून वंचित आहेत. चिपळूण तालुक्यातल्या पाच गावांमध्ये हीच स्थिती आहे. अंधाराशी सामना करावा लागणाऱ्या ग्रामस्थांना गावात अडीच वर्षापूर्वी पोचलेले विजेचे खांब वाकुल्या दाखवत आहेत.

मुंबई पालिकेचे बजेट, पाणी, वीज महाग?

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 13:13

मुंबई महापालिकेचा २०१२-१३ चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त सुबोध कुमार स्थायी समितीत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात पाणी आणि वीज महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

शेतकऱ्यांना वीज कंपनीचा 'शॉक'

Last Updated: Friday, December 2, 2011, 14:37

कापसाच्या हमीभाव वाढीचा गुंता अजूनही न सुटल्याने अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरुच न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीने शॉक दिला आहे.

नाशिकममध्ये नवा वीज निर्मिती प्रकल्प

Last Updated: Thursday, November 10, 2011, 13:22

नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राची क्षमता आगामी तीन वर्षांत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे याच ठिकाणी नव्याने ६६० मेगावॅटचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

खडसेंनी वीज दरवाढीवरुन खडसावले

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 17:04

MERCनं केलेली वीजदरवाढ ही भ्रष्टाचाराची तूट भरून काढण्यासाठी असल्याची टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलीय. या वाढीचा त्यांनी निषेध केला असून राज्यभरात याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय

सर्वसामान्यांना विजेचा शाॅक

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 02:41

राज्यात भारनियमनात वाढ होत असताना सरकारने आजपासून ४५ पैसे प्रती युनिट वीज दरवाढ केली आहे.

सरकारचा अजब निर्णय, कामगार उघड्यावर

Last Updated: Thursday, October 27, 2011, 07:33

सरकारच्या एका अजब निर्णयामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे दहा हजार कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळलीय. आजारापेक्षा उपचार भयंकर असाच काहीसा प्रकार उघड झाला आहे.

नाशिकच्या बागायतदारांवर महावितरणची 'वीज'

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 12:40

नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचं आणि बागेचं देखील पाणी पळालं आहे आणि त्याला महावितरणचे भारनियमन कारणीभूत ठरलं आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कृषिपंपांसाठी सध्या फक्त आठ तासच वीज पुरवठा होत आहे.

नाशिकच्या बागायतदारांना महावितरणची वीज कोसळली

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 08:05

नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचं आणि बागेचं देखील पाणी पळालं आहे आणि त्याला महावितरणचे भारनियमन कारणीभूत ठरलं आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कृषिपंपांसाठी सध्या फक्त आठ तासच वीज पुरवठा होत आहे.

लोडशेडिंगचा शाप, कर्मचाऱ्यांना ताप

Last Updated: Tuesday, October 18, 2011, 07:11

राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्याला लोडशेडिंगचा शाप मिळाला आहे. मात्र जनतेच्या रोषाचे धनी वीज मंडळाचे कर्मचारी ठरत आहेत. सामान्य जनता ही हतबल आहे तर चोर सोडून संन्यासाला फाशी का असा प्रश्न विज कर्मचा-यांना पडला आहे.

भांडवली गुंतवणूक थांबल्याने 'विजेची गोची'

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:08

अशोक पेंडसे
भारनियमनातून सु़टका करण्यासाठी एन्ऱॉंन वीज प्रकल्प आणला गेला. परंतु हा प्रकल्प बुडित गेल्याने सर्वच घोळ झाला आहे. भारनियमनातून सु़टका करण्यासाठी एन्ऱॉंन वीज प्रकल्प आणला गेला. परंतु हा प्रकल्प बुडित गेल्याने सर्वच घोळ झाला आहे.