सावधान..! समुद्राला आजही उधाण

Last Updated: Sunday, June 15, 2014, 15:30

मुंबईकरांनो सावधान.. समुद्राला आजही उधाण आहे... सुट्टीचा आनंद बीचवरून घ्या.. पण पाण्यात उतरू नका..

व्हिडिओ : भर रस्त्यावर `तो` तडफडून मरताना...

Last Updated: Saturday, June 14, 2014, 22:22

नवी दिल्लीत निर्भया प्रकरणानंतर जनता जागृत झाली असेल... रस्त्यावर कुणी मदतीची याचना केली तर त्यांना मदतीसाठी बघ्यांनी केवळ पाहत न राहता मदतीची भूमिका घेण्याचा निश्चय केला असेल... असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचं ठरता...

म्हाडाकडे १ लाख २३ हजार २५४ ऑनलाईन अर्ज दाखल

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 21:29

म्हाडाकडे १ लाख २३ हजार २५४ ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत सोमवारी संपली आहे.

रहिवाशांचं समर्थन: पण कॅम्पा कोलामध्ये लतादीदींचे 2 फ्लॅट!

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 15:33

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करून कॅम्पा कोला रहिवाशांची बाजू उचलून धरल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आतापर्यंत एखाद्या सामाजिक विषयावर क्वचित प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या लतादीदींना कॅम्पा कोलावासियांबद्दल एवढी सहानुभूती का, असा प्रश्न पडला होता. मात्र लतादीदींच्या या ट्विटमागचं खरं वास्तव आता समोर आलंय.

लता मंगेशकरांचं कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूने ट्वीट

Last Updated: Monday, June 9, 2014, 20:03

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूनं ट्वीट केलंय.

सामाजिक संवाद साधा... आरोग्य मिळवा!

Last Updated: Thursday, June 5, 2014, 07:48

खुलून आपलं आयुष्य जगण्याचं रहस्य काय असेल बरं...? याचं कोडं काही जणांना आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सुटत नाही... पण, ज्यांना हे कोडं सुटतं ते लोक शेवटपर्यंत आनंदी राहतात...

टक्कल पडलेल्या लोकांसाठी खुशखबर

Last Updated: Saturday, May 10, 2014, 14:16

टक्कल पडलेल्या लोकांसाठी खुशशबर टोकियो टक्कल असलेल्या लोकांसाठी रेस्टॉरंटच्या बिलात सुट दिली जाणार आहे. अकासका येथील एक रेस्टोरेंटने ही सूट दिली आहे.

टोल वसुलीवरून कोल्हापुरात संतापाची लाट

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 13:31

सर्वोच्च न्यायालयानं कोल्हापूरातील टोल वसुलीवरील स्थगिती उठवल्यानंतर कोल्हापूरात संतापाची लाट पसरली आहे.

अबब! गुजरातमध्ये आहेत १४८ नरेंद्र मोदी

Last Updated: Monday, April 28, 2014, 18:07

संपूर्ण देशभरात चर्चेत असमारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वत:च्या राज्यात तब्बल १४८ नरेंद्र मोदी आहेत. हे मोदी म्हणजे त्यांच्या थ्रीडी कॅम्पेनचा हिस्सा नव्हे तर ते प्रत्यक्षातील नागरिक आहेत.

पुण्यात हुक्का पार्टीवर छापा, 50 जणांना अटक

Last Updated: Monday, April 28, 2014, 15:22

पुण्यात हुक्का आणि मद्य पार्टीवर पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकून 39 उच्चभ्रू तरुण-तरुणी आणि हॉटेलमालकासह 50 जणांना अटक करण्यात आली. विमाननगरमधील हॉटेल धुव्वा दी कबाब हटमध्ये ही कारवाई करण्यात आली.

सीरियात कार बॉम्बस्फोटात २५ ठार

Last Updated: Thursday, April 10, 2014, 16:34

सीरियामध्ये आज दोन कार बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. या स्फोटाता कमीत कमी २५ लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर 7 जणांचा होरपळून मृत्यू

Last Updated: Saturday, March 22, 2014, 20:58

मुंबई-अहमदाबाद हायवेवर टँकर पलटल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अपघातानंतर टँकरनं अचानक पेट घेतला. आणि यामध्ये सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत.

रत्नागिरीत सेक्स स्कँडल उघडकीस, सहा जणांना अटक

Last Updated: Saturday, March 8, 2014, 08:25

रत्नागिरीत सेक्स स्कँडल उघडकीय आले आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैगिक शौषण केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत अघड झालाय. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार दडपण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मीडियाला वृत्त समजल्याने हा प्रकार पुढे आलाय.

मुंबईत केवळ लोंढे वाढतायत, `मतदार` नाही!

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 18:21

मुंबईकरांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... मुंबईत मोठे लोंढे येत असतानाही मुंबईची मतदारांची कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईच्या `लाईफलाईन`मधून दररोज एक जण बेपत्ता

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 17:25

मुंबईची लाईफ-लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेमधून दररोज एक व्यक्ती गायब होते... हे धक्कादायक सत्य उघड केलं `जीआरपी`च्या आकड्यांनी...

कोल्हापुरात नगरसेवकांच्या अटकेनंतर तणाव

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 14:11

टोलवसुली विरोधात कोल्हापुरात पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कोल्हापुरात शिरोळ नाक्यावर आंदोलन करणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये २०६० भूतबंगले

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:28

नाशिकमध्ये तब्बल २०६० घरं गरीबांसाठी बांधून तयार आहेत. पण कुणाचंच लक्ष या घरांकडे नाही. त्यामुळे या घरांचे अक्षरशः भूतबंगले झाले आहेत.

भारताचा 'मास्टर ब्लास्टर' जगाचा लाडका!

Last Updated: Sunday, January 12, 2014, 21:51

नुकतंच लंडनमधल्या ‘युगोव’ या संस्थेनं जगभरातील प्रशंसनीय व्यक्तींची एक यादी तयार केलीय. या यादित भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं पाचवा क्रमांक पटकावलाय.

कॅम्पा कोलावासियांसाठी आशेचा किरण

Last Updated: Friday, December 20, 2013, 23:31

मुंबईतल्या कॅम्पा कोला वासियांसाठी एक आशेचा किरण निर्माण झालाय.या प्रकरणाचे फेरनिरिक्षण करून FSI नियमित करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत केली.

चर्चगेट-विरार गाडीत २ नायजेरियन तरुणांचा गोंधळ

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 12:19

गोव्यात नायजेरियन लोकांनी रस्त्यावर धुमाकूळ घातल्याची घटना ताजी असतानाच मुंबईच्या लोकलमध्येही असाच प्रकार घडला. रविवारी मध्यरात्री विरारला जाणार्या लोकलमध्ये दोन नायजेरियन तरुणांनी गोंधळ घातला आणि त्यानंतर मीरा रोड स्थानकात १० ते १२ प्रवाशांना मारहाणही केली. त्यानंतर खवळलेल्या प्रवाशांनीही या दोघांना प्लॅटफॉर्मवरच बदडून पिटाळून लावलं.

‘केबीसी’च्या ऑनलाईन खेळाला भरभरून प्रतिसाद

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 18:19

मुंबईतीलेच नाही तर संपूर्ण देशभरातील अनेक लोकांचं स्वप्न असतं की, एकदा तरी अमिताभ बच्चन बरोबर गप्पा माराव्यात. बहुतेक लोकांचं हे स्वप्न केबीसीच्या माध्यमातून पूर्ण होतं. त्यामुळं लोकांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याशी बोलण्याची संधी मिळते.

ठाण्यातील एस X 4 बारवर छापा, बारबालांसह ३१ जणांना अटक

Last Updated: Thursday, November 21, 2013, 23:48

ठाण्यात मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी रात्री बारवर छापा टाकून धांडगधिंगा घालणाऱ्या आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या कारणावरून १८ अल्पवयीन मुलींसह ५६ जणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी बारमध्ये काम करणारे सहा वेटर आणि २५ ग्राहकांना पोलिसांनी अटक केली.

माहित नाही लोक मला गर्विष्ठ का समजतात - करीना

Last Updated: Thursday, November 14, 2013, 21:03

अभिनेत्री करीना कपूर खानला उपरती झालीय की तिला सर्व जण मगरूर समजतात. करीना आणि सैफच्या रोमांसच्या बातम्या चर्चेत असतातच मात्र बेबोला लाईम-लाईटपासून दूर राहायला आवडतं.

३५ जणांच्या हत्येच्या कबुलीनंतर पोलीस पेचात, काय करायचे?

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 14:58

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ६५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला एका खुनाच्या गुन्ह्य़ात संशयावरून ताब्यात घेतले. तो मूळचा बिहारमधील गया जिल्ह्य़ातील आहे. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने बिहारमध्ये केलेला गुन्हा उघडकीस आला. त्यांने आतार्पंयत ३५ जणांची हत्या केली. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही.

तिच्या धिंगाण्याचा इतरांना त्रास...

Last Updated: Thursday, November 7, 2013, 08:26

अंबरनाथ स्टेशनवर एका महिलेनं धिंगाणा घातल्यानं बुधवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

आदिवासी मोखाड्यात बांधणार हॉस्पिटल, उद्धव ठाकरेंची घोषणा

Last Updated: Sunday, October 27, 2013, 09:18

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसराचा दौरा केलाय. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेतर्फे मोखाडा तालुक्यात सुरु असलेल्या कुपोषित बालक आणि गरोदर मातांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा आढावा घेतला. शिवाय कुपोषित बालकं त्याच्या मातांना मिठाई,साडी चोळी वाटपही केली.

‘मनरेगा’द्वारं आता मिळणार फोन आणि इंटरनेट

Last Updated: Monday, September 30, 2013, 14:11

२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रार्श्वभूमिवर सरकार नवनवीन योजना जाहीर करतंय. आता एक नवी योजना सरकारनं जाहीर केलीय. ती म्हणजे आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) देशातल्या अडीच कोटी लोकांना मोबाईल आणि इंटरनेट सरकार देणार आहे.

मुंबईत गे रेव्ह पार्टी, चार तरूणींसह ३१ जणांना अटक

Last Updated: Saturday, September 28, 2013, 09:35

मुंबई पोलिसांनी ओशिवरा परिसरातल्या एरा पबमध्ये सुरु असलेली गे रेव्ह पार्टी उधळलली आहे. पोलिसांनी या पबवर रात्री १ च्या सुमारास धाड टाकून ३१ जणांना अटक केली. यामध्ये चार तरूणींचा समावेश आहे.

‘त्या’ चिरमुडीनं वाचवले दीडशे जणांचे प्राण!

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 10:41

शनिवारची सकाळ मुंब्र्यासाठी धक्कादायक ठरली. मुंब्र्यातली बानो इमारत पत्त्यासारखी कोसळली... सकाळी उजाडत असतानाच ही दुर्घटना घडली. पण त्यावेळीही बहुतेक जणांचे प्राण वाचले ते आठ वर्षांच्या एका चिमुरडीमुळे...

‘द लंचबॉक्स’ कलेच्या जाणकार दर्शकांसाठी- बिग बी

Last Updated: Monday, September 23, 2013, 15:02

महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द लंचबॉक्स’ या चित्रपटाची प्रशंसा केलीयं. ते म्हणतात,’हा चित्रपट संवेदनशील प्रेक्षकांसाठी आहे.

बिग बी देणार व्यसनमुक्तीचा संदेश!

Last Updated: Monday, September 9, 2013, 17:56

बॉलिवूडचा शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन सामाजिक कार्यातही नेहमीच पुढं असतात.`पोलिओमुक्त भारत`साठी बनविण्यात आलेल्या अमिताभ यांच्या जाहिचरातीनं खूप उपयोग झाला. आपल्या सामाजिक बांधिलकीतला वाटा उचलत आता अमिताभ बच्चन राज्यातील व्यसनमुक्ती अभियानासाठीही साथ देणार आहेत.

उत्तराखंड बेपत्तांचा मृत्यूचा दाखला दोन-तीन महिन्यात- शिंदे

Last Updated: Thursday, September 5, 2013, 09:37

उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलयात बेपत्ता असलेल्या लोकांच्या मृत्यूचा दाखला येत्या दोन-तीन महिन्यात देण्यात येऊल, असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय. बेपत्तांची वाट बघण्यात सात वर्ष थांबलं जाणार नाही, त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात येईल, असंही शिंदे म्हणाले.

देशाची राजधानीही यूपी, बिहारींच्या ताब्यात!

Last Updated: Monday, September 2, 2013, 16:26

मुंबईत यूपी, बिहारचे नागरिक मोठ्या संख्येनं स्थलांतरित होतात हे तर आपल्याला माहितीच आहे. मात्र देशाच्या राजधानीवरही यूपी आणि बिहारच्याच नागरिकांचा कब्जा असल्याचं एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालंय.

`हरियाली`तले रहिवासी डासांमुळं हैराण!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 12:30

विक्रोळीमधल्या हरियाली भागातले रहिवासी तापाच्या साथीनं आणि डासांच्या त्रासानं हैराण झालेत. महानगरपालिकेकडे विनंती करुनही धूर फवारणी आणि औषध फवारणी केली जात नसल्याची इथल्या नागरीकांची तक्रार आहे.

‘राज्यराणी’ एक्स्प्रेसनं प्रवाशांना उडवलं

Last Updated: Tuesday, August 20, 2013, 08:30

बिहारमधील सहरसा जवळील धमारा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी ‘राज्यराणी’ एक्स्प्रेसखाली येऊन भीषण अपघातात ३५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

अजितदादांची राज ठाकरेंवर तोफ

Last Updated: Friday, August 16, 2013, 23:22

नाशिकमधील खड्ड्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सणसणीत टोला लगावलेला.

मंगळावर जाण्यासाठी १ लाख लोकांचे अर्ज...

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 13:04

मंगळावर जाण्यासाठी आतापर्यंत १ लाख लोकांचे अर्ज आले आहेत. कोट्यावधी डॉलर खर्चून या लाल ग्रहावर राहायला जाण्यासाठी हे अर्ज आले आहेत. ‘द मार्स वन’ नावाच्या या योजनेची सुरुवात २०२२ मध्ये होणार आहे.

‘सैनिक हे शहीद होण्यासाठीच असतात’

Last Updated: Thursday, August 8, 2013, 15:57

‘सैनिक हे शहीद होण्यासाठीच असतात’ असं वातावरण प्रक्षोभक करणारं वक्तव्य बिहारचे नगरविकास मंत्री भीम सिंह यांनी गुरुवारी केलं.

पूरग्रस्तांची मंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक!

Last Updated: Sunday, August 4, 2013, 13:21

पूरग्रस्त भागांचा दौरा करायला गेलेल्या पालकमंत्री संजय देवतळे यांच्या ताफ्यावर संतप्त नागरिकांनी दगडफेक करण्यात आली. चंद्रपूरच्या सिस्टर कॉलनी परिसरात ही घटना घडलीय.

स्पेनमधील रेल्वे अपघातात ६० ठार

Last Updated: Thursday, July 25, 2013, 12:02

स्पेनमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेत ६० लोकांचा बळी गेला असून १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. रेल्वे रूळावरून घसरल्याने हा अपघात झाला.

सावधान, तंबाखू, धूम्रपानामुळे ६० लाख लोकांचा मृत्यू

Last Updated: Thursday, July 11, 2013, 12:56

लोकांमध्ये कितीही जनजागृती होत असली तरीही जगभरात धूम्रपानामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे.

सुवर्णसंधी : सरकारी बँकेत ५० हजार जागा!

Last Updated: Thursday, July 4, 2013, 12:52

आता सरकारी बँका मिळवून देणार आहे ५०००० हजार बेरोजगारांना नोकरी. चालू वर्ष २०१३-१४ च्या दरम्यान संपूर्ण देशात साधारण ८ हजार शाखा खोलण्यात येणार आहेत. त्यामुळे साधारण ५०००० लोगांना या संधीचा फायदा उचलता येणार आहे.

उत्तराखंडमधून वाचविलेल्यांची यादी

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 18:12

उत्तरकाशी आणि केदारनाथ येथे गंगेच्या प्रकोपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले होते. या अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकातून काही जणांना वाचविण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे.

ही कारणेः का होते ढगफुटी, का येतो महापूर

Last Updated: Thursday, June 20, 2013, 19:32

ढगफुटी ही पावसाचे एक भयानक रूप आहे. या खतरनाक स्थितीत

बंगळुरू बॉम्बस्फोट : आणखी दोघांना अटक

Last Updated: Sunday, May 12, 2013, 13:05

बंगळुरू येथील भाजप कार्यालयाच्या बाहेर १७ एप्रिल रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दोघा संशयीतांना पोलिसांनी पकडले. कोईंबतूर येथून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

पाकिस्तानात मतदान पूर्ण, हिंसाचारात २४ ठार

Last Updated: Saturday, May 11, 2013, 21:35

दहशतवादी धमक्यांमध्ये आणि कारवायांमध्ये पाकिस्तानात शनिवारी मतदान पार पडलं. मतदान संपन्न झाल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झालीय.

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला २५ जणांचा चावा

Last Updated: Friday, April 26, 2013, 13:09

गोवंडी येथील रफीकनगर भागात एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने २५ जणांना चावा घेतला. या सगळ्यांना गोवंडी शताब्दी तसेच शीव रुग्णालयात नेण्यात आले.

अमेरिकेनंतर चीनमध्ये बॉम्बस्फोट, २१ ठार

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 21:36

अमेरिकेत साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर चीनलाही दहशतवाद्यांनी टार्गेट केले आहे. चीनमध्ये जिनजियांग प्रांतात दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात २१ लोक ठार झालेत.

आठ मजली इमारत कोसळून ८० ठार

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 20:29

बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये एक आठ मजली इमारत कोसळून ८० लोकांचा बळी गेला. इमारत दुर्घटनेत ७०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

हिना रब्बानी-खार यांना `पीपीपी`चा जोरदार धक्का...

Last Updated: Saturday, April 13, 2013, 11:07

पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)च्या उमेद्वारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलीय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या यादीमध्ये पाकिस्तानच्या माजी परऱाष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्या नावाला बगल दिली गेलीय.

आयपीएल सामन्यावर सट्टा, सहा जणांना अटक

Last Updated: Thursday, April 11, 2013, 15:30

आयपीएल सहा सीजन सुरू आहे. क्रिकेटची धूम सुरू असताना आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे सट्टेबाजी होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

झरदारी पुत्र बिलावलने पाकिस्तान सोडले

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 15:59

पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप झालाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रमुख नेता बिलावल झरदारी यांने पाकिस्तान सोडलेय. वडिल असिफ अली झरदारी यांच्याशी न पटल्याने बिलावलने पाकिस्तानला बाय केलाय.

ट्रेनखाली दोन जण चिरडले; मोटरमनला बेदम मारहाण

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 08:38

पश्चिम रेल्वे मार्गावर विलेपार्ले इथं ट्रॅकवर काम करणारे दोन कर्मचारी ट्रेनखाली चिरडले गेल्यानं संतप्त प्रवाशांनी रेल्वेच्या मेटरमनला बेदम मारहाण केलीय.

साडे अकरा हजारात घर देणाऱ्याचा पर्दाफाश!

Last Updated: Friday, January 25, 2013, 16:59

अवघ्या साडे अकरा हजारात एक हजार स्क्वेअर फुटांचं घर देण्याचं आमिष दाखवून लुबाडणाऱ्या टोळीचा पर्टाफाश झालाय.

रत्नागिरी अपघातात सहा ठार, दोघे मुंबईचे

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 11:35

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नजीक असुर्डे गावाजवळ नीता ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झालाय. अपघातामध्ये ६ जण ठार झालेत तर १५ जण जखमी झालेत.

ट्रेनमधून खाली पडून २ ठार, २ जण गंभीर जखमी

Last Updated: Thursday, October 11, 2012, 13:18

मध्य रेल्वे मार्गावर चालत्या रेल्वेमधून चार जण खाली पडले. यापैंकी एकाचा मृत्यू झालाय तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. सायन-माटुंगा रेल्वे मार्गावर ही दुर्दैवी घटना घडलीय.

अमरावतीत मंदिराची भिंत कोसळून दहा ठार

Last Updated: Monday, September 3, 2012, 12:56

पावसामुळे मंदिराची भींत कोसळून १० जण ठार झाल्याची घटना अमरावतीमधील कोंडण्यपुल येथे घडली. रुक्मणी मंदिराची भींत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

आसाम हिंसा : आमदार अटकेत, पुन्हा कर्फ्यु लागू

Last Updated: Thursday, August 23, 2012, 11:16

आसाम राज्यात नुकत्याच उफाळलेल्या हिंसाचाराबद्दल राज्यातील सत्तारुढ काँग्रेसचा सहयोगी पक्ष असलेल्या ‘बोडोलँड पीपल्स फ्रंट’ या पक्षाच्या एका आमदाराला अटक करण्यात आलीय.

आसाममध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला

Last Updated: Friday, August 17, 2012, 10:03

आसाममध्ये गुरुवारी पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. ताजी घटना ही बक्शा जिल्ह्यातील आहे. येथे बलवाई आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत अनेकजण जखमी झाले आहेत.

जगभर पसरली 'सुंदर'ची दुर्दशा पसरली

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 17:37

श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर इथल्या ‘सुंदर’ हत्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ‘अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ या संस्थेनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सुंदर हत्तीचा छळ होत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केलीय.

मंत्रालयात नागरिकांना बंदी, कारभार सुरू

Last Updated: Monday, June 25, 2012, 14:30

मंत्रालयातून आजपासून कामकाजाला सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी साडेदहा वाजता मंत्रालयात कामकाजाला सुरूवात केली.

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान : मखदूम शहाबुद्दीन

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 12:12

पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानींना मंगळवारी सुप्रीम कोर्टानं पदासाठी अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधानपदावर आता कोण? याबद्दल चर्चा सुरू झाली होती. यानंतर सत्ताधारी पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी)नं मखदूम शहाबुद्दीन यांची पंतप्रधान पदासाठी निवड केल्याचं समजतंय.

एस.आर.एचा प्रताप, घरांसाठी मृतांची संमती

Last Updated: Thursday, May 24, 2012, 14:07

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा म्हणजेच एस.आर.ए.चा आणखी एक प्रताप पुण्यात पुढे आलाय. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मृत व्यक्तीना पात्र ठरवण्यात आलंय. त्यासाठी या मृत व्यक्तींची संमती मिळवण्याचा चमत्कारही एसआरएनं करून दाखवलाय.

इस्टर्न हायवे जाम, प्रवाशांचे मेगाहाल

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 14:10

मध्य आणि हार्बरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने याचा ताण रस्तेवाहतुकीवर पडला आहे. इस्टर्न हायवेवर वाहनांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. वाहतुकीची सेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांचे मेगाहाल झाले आहेत. त्यातच वाहतुकीची कोंडी झाल्याने ट्रॅफीक जामचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून बेस्टने १३४ मार्गांवर जादा बस सोडल्या आहेत.

शिर्डी संस्थान बरखास्तीचे आदेश

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 14:08

शिर्डी संस्थान बरखास्तीचे आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद खंडपीठानं हे आदेश दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयामुळं शिर्डीत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

१७ बांग्लादेशी नागरिकांना अटक

Last Updated: Thursday, March 1, 2012, 08:55

भारतात बांग्लादेशी नागरिकांची घुसघोरी सुरू आहे. प्रामुख्य़ाने हे बांग्लादेशी नागरिक नवी मुंबई आणि मुंबई परिसरात आढळून येत आहेत. मुंबईतील मीरारोड पोलिसांनी १७ बागलादेशी नागरिकांना अटक केली आहे.

रेल्वे स्टेशन नाही उणे, त्यावर सरकते जिने

Last Updated: Friday, January 20, 2012, 22:23

मुंबईकर चाकरमान्यांसाठी चांगली आणि महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या स्टेशन्सवर आता एस्कलेटर्स म्हणजेच सरकते जिने बसवले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना ट्रेन पकडणं सोपं जाईल, असा दावा केला जातो आहे.

अग्निची चाचणी चीनसाठी धोक्याची घंटा

Last Updated: Sunday, December 18, 2011, 12:36

भारत फ्रेबुवारी महिन्यात अग्नि-V क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे त्याबद्दल चीनच्या सरकारी माध्यमांनी ही धोक्याची घंटा असल्याचं मत व्यक्त केलं आहे. चीनची महत्वाची अनेक शहरं या लांब पल्ल्याच्या संहारक क्षेपाणस्त्राच्या टप्प्यात येतील.