प्रेमविवाह केला म्हणून पंचायतीनं दिली भयंकर शिक्षा

Last Updated: Thursday, May 1, 2014, 16:22

मध्यप्रदेशमधील बैतूलमध्ये दोन महिलांचे केस कापून यातील एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत संपूर्ण गावात फिरवलं गेलं. यामध्ये, या महिलेचा दोष एव्हढाच होता की तिनं दुसऱ्या समाजातील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता.

स्वस्त फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये दिल्ली-मुंबई टॉप

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 17:10

तुम्हाला जर का पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहण्याचा किंवा जेवण्याचा अनुभव घ्यायचा असेल

खाप पंचायतीचा ऐतिहासिक निर्णय, आंतरजातीय विवाहाला मान्यता

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 13:35

हिस्सार जिल्ह्यातील नारनौंद गावातील सतरोल खापनं जवळपास ६५० वर्षांपासून सुरू असलेली परंपरेला फाटा देत विवाहावर लादले गेलेले बंधनं खापच्या निर्णयांना रद्द केलंय. नारनौंद गावातील देवराज धर्माशाळेत आयोजित महापंचायतीमध्ये खाप चौधरींनी एका सुरात हा निर्णय घेतलाय की आता सतरोल खाप इथल्या ४२ गावांतील लोक आपल्या मुलांचं लग्न करू शकतील. म्हणजेच खापनं आंतरजातीय विवाहाला अखेर मान्यता दिलीय. खापचा हा निर्णय म्हणजे ऐतिहासिक निर्णय मानला जातोय.

मुलींनी जीन्स पॅंट घालू नये यासाठी फतवाच

Last Updated: Thursday, March 27, 2014, 09:59

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा पंचायतीचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. या पंचायतीने मुलींना जीन्स पॅंट घालण्याबाबत फतवा काढला आहे. मुलींनो जीन्स पॅंट घालू नका, असा फतवा आहे.

पाकच्या बॉलरवर पंचांनी घातली बंदी

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 16:43

आशिया किक्रेट चषक स्पर्धेत एक आगळ्यावेगळ्या विक्रम नोंदवला गेला. पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश सामनात या विक्रमाची नोंद झाली.

माजी नगरसेविकेच्या कुटुंबावर जातपंचायतीचा बहिष्कार

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 17:26

आंतरजातीय विवाह करणार्‍या भावाला आपल्या मुलीच्या लग्नाला बोलाविले म्हणून एका माजी नगरसेविकेच्या कुटुंबावरच जातपंचातीनं बहिष्कार टाकलाय.

`पंचगंगा` प्रदूषणाला साखर कारखाने जबाबदार, बंदची नोटीस

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 18:29

पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललंय. याला जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने जबाबदार आहेत. नुकत्याच केलेल्या तपासणीत पंचगंगा नदी प्रदूषणाला दालमिया दत्त असुर्ले पोर्ले हा साखर कारखाना जबाबदार असल्याचं समोर आलंय.

पंचायतीचं फर्मान; ३० जणांचा विधवेवर बलात्कार

Last Updated: Friday, January 31, 2014, 11:49

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात भावाचं प्रेम चुकीचं ठरवतं त्याच्या या चुकीची शिक्षा त्याच्या विधवा बहिणीला दिली गेली... आणि ही शिक्षा होती, ३० जणांचा तिच्यावर सामूहिक बलात्कार...

आता ऑनलाईन मिळवा ग्रामपंचायतीचे दाखले

Last Updated: Thursday, January 23, 2014, 15:34

सर्व ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कोणालाही ग्रामसेवकाच्या मागं-पुढं फिरण्याची वेळ येणार नाही. कारण आता ऑनलाईन अर्ज भरून अगदी नाममात्र दरात ग्रामपंचायतीचा दाखला मिळवता येणार आहे. आपण ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर काही निश्‍चित वेळेनंतर अपेक्षित दाखल्याची प्रिंट आता काढता येणार आहे किंवा ई-मेलवर त्याची कॉपी पाठवली जाईल.

जात पंचायतीचं फर्मान : आदिवासी तरुणीवर १३ जणांकडून सामूहिक बलात्कार

Last Updated: Thursday, January 23, 2014, 12:20

एका आदिवासी तरुणीचे जातिबाहेरच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची शिक्षा म्हणून तिच्यावर १३ जणांनी सामूहिक बलात्कार केला.

जाणून घ्या... यंदाच्या वर्षातील विवाहाचे मुहूर्त!

Last Updated: Thursday, January 2, 2014, 13:06

यंदाच्या वर्षात तब्बल ९० दिवस लग्नासाठी योग्य असल्याचं पंचांग सांगतंय. यातील जून महिन्यात सर्वाधिक म्हणजेच १७ दिवस विवाहासाठी शुभ मानले गेलेत. तर नोव्हेंबर महिन्यात केवळ एकच दिवस विवाहासाठी योग्य आहे.

‘खाप’पंचायतीचा जाच, तरुणीला वृद्धाशी संसार थाटण्याची सक्ती!

Last Updated: Sunday, December 29, 2013, 17:22

खाप पंचायतीचा जाच अनेक कुटुंबांना सहन करावा लागतोय. पंजाब, हरियाणसारख्या राज्यांमध्ये तर या घटना सर्सास होतांना दिसतात. मात्र पुरोगामी महाराष्ट्रातही ‘खाप’चा आतंक पाहायला मिळतोय. खापमुळं एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६२ वर्षीय वृद्धासोबत एक दिवसाचा संसार थाटण्याची वेळ आलीय.

अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी...

Last Updated: Thursday, December 26, 2013, 15:55

बिहारच्या एका गावच्या पंचायतीनं संपूर्ण गावातल्या अविवाहीत मुलींसाठी एक नवीन फतवा काढलाय. या फतव्यानुसार, गावातील अविवाहीत मुलींना मोबाईल वापरण्यासाठी बंदी घालण्यात आलीय.

जातपंचायतीचं भूत, मुरूडमध्ये चक्क चौदा कुटुंबांवर बहिष्कार

Last Updated: Saturday, December 14, 2013, 11:12

जातपंचायतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने कडक निर्देश दिल्यानंतर राज्यभरात एका मागून एक धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. रायगड जिल्ह्यात तर जात पंचायतीच्या जाचक निर्णयाने उच्छाद मांडला आहे. चक्क मुरूड सारख्या पर्यटन शहरामध्ये दोन वर्षांपासून चौदा कुटुंबांना यामुळे नरक यातना भोगाव्या लागत आहेत.

पंचगंगेत मैला, कोल्हापूर पालिका आयुक्तांनाच कारणे दाखवा नोटीस

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 21:47

पंचगंगा नदीत मैला सोडण्याचं काम कोल्हापूर प्रशासनाकडून सुरु आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. त्याचबरोबर महापालिका प्रशासन अनेकवेळा दिलेली आश्वासनं का पाळली नाहीत, याचा खुलासाही येत्या सात दिवसात करावा असे आदेशही या नोटीशीत देण्यात आलेत.

अकोल्यात त्रिशंकू तर धुळे, नंदुरबारवर काँग्रेसची सत्ता!

Last Updated: Monday, December 2, 2013, 20:18

अकोला, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल आज लागले. यापैकी अकोल्यात त्रिशंकू अवस्था असून प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघानं सर्वाधिक २२ जागा जिंकल्यात.

जिल्हा परिषद निवडणूक निकाल : धुळे, नंदूरबार, अकोला

Last Updated: Monday, December 2, 2013, 13:35

धुळे, नंदूरबार आणि अकोल्यातील जिल्हा परिषदेचं आज चित्र स्पष्ट होतंय. रविवारी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं होतं. आज मतमोजणी होतंय.

धुळे, नंदूरबारमध्ये मतदान; काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने

Last Updated: Sunday, December 1, 2013, 16:21

धुळे, नंदूरबार आणि अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा नियुक्त ठिकाणी सज्ज करण्यात आली आहे.

`तिसऱ्या अपत्याला जन्म द्या आणि महिना ५००० मिळवा`

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 18:23

पारसी समुदायानं आपल्या समुदायाची संख्या वाढवण्यासाठी एक धक्कादायक योजना जाहीर केलीय. या योजनेनुसार, एक पेक्षा जास्त अपत्यांना जन्म देणाऱ्या जोडप्यांना मासिक भत्ता देण्यात येणार आहे.

त्रिपुरारी पोर्णिमेला पंचगंगा उजळली

Last Updated: Sunday, November 17, 2013, 09:11

कोल्हापूरातील पंचगंगा नदी घाट परिसर आज पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघाला. निमित्त होतं त्रिपुरारी पोर्णिमेचं...

लोहा नगरपालिकेनंतर ३ ग्रामपंचायतींवरही मनसेचं वर्चस्व

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 11:37

शहापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा २७ ऑक्टोबरला निकाल लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इथंही मुसंडी मारलीय. मनसे पॅनलचे सदस्य तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाले आहेत. गोठेघर, वाफे आणि खुटघर ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वर्चस्व प्रस्तापित केलंय.

अमळनेरच्या कुटुंबाचा जातपंचायतीकडून छळ

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 18:18

जातपंचायतीच्या बहिष्काराच्या झळा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मधल्या एका कुटुंबाला सोसाव्या लागत आहेत. समाज मंगल कार्यालयाच्या अतिक्रमित बांधकामाबद्दल नगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीचा राग आल्यानं बारी समाज पंचायत मंडळानं रमेश बारी यांच्या कुटुंबाला बहिष्कृत केलंय. पोलिसांकडून योग्यरीत्या प्रकरण न हाताळलं गेल्यानं अखेर याप्रकरणी बारी यांना कोर्टाची पायरी चढावी लागलीय.

हॉरर किलिंग... प्रेमी युगुलाची कुटुंबीयांकडूनच क्रूर हत्या!

Last Updated: Thursday, September 19, 2013, 10:05

हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात पुन्हा एकदा हॉरर किलिंगचं प्रकरण समोर आलंय... पुन्हा एकदा एका तरुणीला आणि एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.

वाळू माफियांने केली सरपंचांची हत्या

Last Updated: Saturday, August 24, 2013, 11:01

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथील सरपंचावर वाळू माफियाने जेवणाचे निमंत्रण देऊन विषप्रयोग करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर मोहगाव येथे तणाव निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

अकोल्यात शिवसेना कार्य़कर्त्याची गोळी घालून हत्या

Last Updated: Saturday, August 24, 2013, 10:34

अकोला जिल्ह्यात शिवसेनेचे कार्य़कर्ते आणि सरपंच यांची गोळ्या झाडून तर भंडारा जिल्ह्यात विषप्रयोग करून सरपंचांची हत्या करण्यात आली आहे. वाळू माफियांचा हैदोस सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले हे.

करून घेऊया सापांशी ओळख

Last Updated: Sunday, August 11, 2013, 14:36

अन्न साखळीचा प्रमुख घटक असलेल्या आणि लुप्त होण्याच्या मार्गावरील सापांची ओळख सांगणारा हा आमचा विशेष वृत्तांत...

बत्तीस शिराळ्यात नागपंचमीची धूम

Last Updated: Sunday, August 11, 2013, 07:47

जिवंत नागांच्या पुजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या गावात नागपंचमीचा उत्सव पहाण्यासाठी हजारो नगरीक दाखल झाले आहेत. बत्तीस शिराळा येथील नागपंचमीला शेकडो वर्षाची परंपरा आहे.

मराठीत बोलला म्हणून, विवाहीत मुलीला शिक्षा!

Last Updated: Monday, August 5, 2013, 16:02

मुलीचा पिता मराठीतून बोलला म्हणून त्याच्यावर जात पंचायतीनं कारवाई केलीय. मिरजमधल्या बे़डगमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.

`त्या`नं झुगारली जातपंचायतीची बंधनं अन्...

Last Updated: Monday, July 22, 2013, 12:41

आंतरजातीय विवाह केला म्हणून वाळीत टाकण्यात आला... समाजाच्या भीतीने आई-वडिलांनीही संबंध तोडायला भाग पाडलं...

‘जातपंचायती’नं पुजाऱ्याला टाकलं वाळीत...

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 11:18

नाशिकमध्ये जात पंचायतीचं प्रकरण ताजं असताना आता कोल्हापुरात एका पुजाऱ्याला वाळीत टाकण्याची घटना घडलीय.

`जात पंचायती`च्या दबावानं घेतला `ती`चा बळी!

Last Updated: Thursday, July 4, 2013, 15:09

नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात घडलेली ‘ऑनर किलिंग’ची घटना ही जातपंचायतीच्या दबावामुळे घडल्याची धक्कादायक सर्वज्ञात ‘सत्य’ आता उघडपणे समोर येतंय.

प्रदूषणानं पंचगंगेचं पावित्र्य नष्ट!

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 12:13

कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न काही मिटताना दिसत नाहीय. शहरातल्या जयंती नाल्याचं पाणी आता थेट पंचगंगा नदीत मिसळतंय. त्यामुळे पुन्हा एकदा नदी काठच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे

पंचगंगेमुळे कोल्हापुरकरांचं आरोग्य धोक्यात!

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 19:53

पावसामुळं या नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास मोठ्या प्रमाणात दुषित पाणी पंचगंगा नदीत मिसळेल. त्यामुळं पुन्हा एकदा नदी काठच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

कॅडबरीमध्ये पिन! तक्रारकर्त्याला मिळणार ३० हजार!

Last Updated: Thursday, May 23, 2013, 19:55

सुप्रसिद्ध चॉकलेट कंपनी कॅडबरीवर त्रिपुरातील एका ग्राहकाने ३०,००० रुपयांचा दावा ठोकला आहे. त्याने विकत घेतलेल्या कॅडबरीमध्ये लोखंडी पीन निघाली होती.

बलात्काऱ्यांना जिवंत जाळण्याचं पंचायतीचं फर्मान

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 16:47

उत्तर प्रदेशातील इटावा गावात खाप पंचायतीने बलात्काऱ्यांना जिवंत जाळण्याचं फर्मान काढलं आहे. या गोष्टीला मानवाधिकार संघटनेचे लोक विरोध करत आहेत. मात्र पंचायतवाले आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

आमिरची ‘पंचविशी’

Last Updated: Monday, April 29, 2013, 11:09

ऐकून हैराण झालात ना?...अहो आमिरला पंचवीसावं वय लागलयं असं आम्ही म्हणतं नाही. पण मिस्टर परफेक्टला या इंडस्ट्रीत पदार्पण करून तब्बल २५ वर्ष पूर्ण झालीत. आज २५ एप्रिलला आमिर आपल्या कामाची २५ वर्षे साजरा करतोयं.

दहावीच्या मुलीवर नराधम बापानंच केला बलात्कार!

Last Updated: Saturday, April 13, 2013, 10:18

नाशिकमध्ये एका नराधम पित्यानं आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. गेल्या चार महिन्यांपासून पीडित मुलगी आपल्या पित्याच्याच अत्याचाराला बळी पडत होती.

गुहागर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ

Last Updated: Monday, April 1, 2013, 13:32

गुहागरमधील पहिल्याच नगर पंचायती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ उदयाला आले आहे. या ठिकाणची निवडणूक प्रतिष्ठीत करण्यात आली होती. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ११ जागा जिंकत स्पष्ट विजय मिळविला.

देवरूखमध्ये सेनेची सत्ता, काँग्रेसनेही खाते खोलले

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 12:49

देवरूख नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत सत्ता प्रस्तापित केली आहे. या नपरपंचायतीमध्ये काँग्रेसनेही विजयाचे खाते खोलले आहे.

कणकवलीत राणेंचीच बाजी , महाआघाडीला अपयश

Last Updated: Monday, April 1, 2013, 13:28

कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. काँग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेस अर्थात राणेंच्या विरोधात उतरलेल्या महाआघाडीला अपयश आले आहे.

कणकवली निवडणूक: मतदान शांततेत

Last Updated: Sunday, March 31, 2013, 22:33

आगामी विधानसभा निवडणुकांची रंगीत तालिम म्हणून चर्चेत असलेल्या कणकवली आणि गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडलं.

कणकवली निवडणूक : राणे, मनसेची प्रतिष्ठा

Last Updated: Sunday, March 31, 2013, 11:03

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगर पंचायतीची निवडणूक आज होत आहे. या निवडणुकीसाठीचं मतदानाला सुरूवात झाली आहे. उद्योग मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष आहे. तर मनसेने आपले चार उमेदवार रिंगणात उतरविलेत.

धुळवडीला तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार

Last Updated: Thursday, March 28, 2013, 21:11

ठाण्यात ऐन सणाच्या दिवशी तीन वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

नारायण राणेंना दे धक्का, काँग्रेसचा उमेदवार बाद

Last Updated: Friday, March 8, 2013, 19:32

काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांना कणकवलीत जोरदार धक्का बसला आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाद ठरले आहेत.

राजकीय कार्यकर्ते बेभान, कर्मचाऱ्याचा कापला कान!

Last Updated: Thursday, February 21, 2013, 16:55

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका पंचायत कर्मचा-याचा कान कापल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममतांचं लोकशाही सरकार आहे की जंगलराज असा प्रश्न उपस्थित होतोय.

... आणि पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलं!

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 15:20

हेग स्थित आंतरराष्ट्रीय पंचायत न्यायालयानं किसनगंगा हाइड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्टच्या संदर्भात भारताच्या बाजूनं निर्णय दिलाय... त्यामुळे पाकिस्तानला तोंडावर पडावं लागलंय.

माजी सरपंचाच्या हत्येत सतेज पाटील अडकणार?

Last Updated: Thursday, February 14, 2013, 11:34

कोल्हापुरात बुधवारी दुपारी झालेल्या पाचगावचे माजी सरपंच अशोक पाटील यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलीय.

सरपंचाकडे न्याय मागायला गेलेल्या महिलेवर बलात्कार

Last Updated: Thursday, January 31, 2013, 16:59

नाशिकच्या येवल्यामध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

`आधार`च नाही तर गॅस सबसिडी कुठून मिळणार?

Last Updated: Thursday, January 31, 2013, 09:26

तेल कंपन्यांनी आधार कार्ड नसणाऱ्या ग्राहकांना सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे ग्राहकांची मात्र पंचाईत झालीय.

`खाप पंचायतींना निर्णयाचा अधिकार दिलाच कुणी?`

Last Updated: Monday, January 14, 2013, 18:35

खाप पंचायतींना फर्मान सुनावण्याचा आणि वेगवेगळे नियम लागू करण्याचा अधिकार दिलाच कुणी, असा सवाल सुप्रीम कोर्टानं केलाय.

मुस्लिम मुलींना मोबाईल बंदी, पंचायतीचा फतवा

Last Updated: Friday, January 11, 2013, 10:32

राजस्थानमधील एका मुस्लिम समाजाच्या पंचायतीने आज (गुरुवार) मुलींच्या संरक्षणासाठी त्यांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली.

कातिल सिद्दीकीचा मारेकरी निवडणूक रिंगणात

Last Updated: Thursday, December 6, 2012, 12:49

येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला गुंड शरद मोहोळ निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यातल्या मुठा गावातून शरद मोहोळ उपरसरपंचपदाची निवडणूक लढवणार आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उजळली पंचगंगा...

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 08:31

कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसर आज पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघाला... निमित्त होतं त्रिपुरारी पौर्णिमेचं...

मृत हकिमसाठी आमिर म्हणतोय... `सत्यमेव जयते`

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 12:14

आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात खाप पंचायतीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्दुल हकिम याला २२ सप्टेंबर रोजी आपला प्राणाला मुकावं लागलं होतं. त्यानंतर ‘ऑनर किलिंग’ला बळी पडलेल्या अब्दुलला न्याय मिळवून देण्यासाठी आता आमिर खान पुढं सरसावलाय.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 07:44

ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये आता हेलिकॉप्टरचा वापर सुरु झालाय. ऐकून आर्श्चय वाटवं असेल... पण हे खरं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मुंढे गाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हेलिकॉप्टरचा वापर झालाय. दरम्यान, ही सफर घडवून आणणाऱे चंद्रकांत गतीर हे बिनविरोध सरपंच झालेत.

...अन् हाणामारीचाही दर्जा घसरला!

Last Updated: Saturday, November 24, 2012, 18:37

कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील पाचगावमध्ये आज सरपंचपदाच्या निवडणुकीवरुन पुन्हा दोन्ही गटात वाद पेटून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आलीय. यामध्ये पोलिसांची गाडीही फोडण्यात आलीय.

रात्री लग्न करायचं नाही, खाप पंचायतीचा फतवा...

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 13:52

आपल्या वेगवेगळ्या आणि चमत्कारिक फतव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारी खाप पंचायत आता एक नवा फतवा काढला आहे.

बेळगाव पंचायतीवर ‘मराठी बाणा’

Last Updated: Saturday, October 20, 2012, 22:21

माणसांच्या जखमांवर मीठ चोळणा-या कर्नाटक सरकारला शनिवारी सणसणीत चपराक बसली. बेळगाव तालुका पंचायतीवर ‘मराठी झेंडा’ डोलाने फडकला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रताप कोळी यांनी बाजी मारली. त्यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर समितीच्याच रिता बेळगावकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

भाडेवाढ मागे घ्या नाहीतर परिणाम वाईट, सरकारला धमकी

Last Updated: Friday, October 19, 2012, 11:06

टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढ ४८ तासांत मागं घेतली नाही तर सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा मुंबई ग्राहक पंचायतीनं दिलाय.

'बर्गरमुळे चरबीच नाही तर बलात्कारही वाढले...'

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 12:20

हरियाणातील वाढते बलात्कार हा इथला गंभीर प्रश्न बनलाय. त्यावर उपाय काढण्यासाठी खाप पंचायत वेगवेगळे उपाय शोधून काढण्यात व्यस्त आहे. आता तर त्यांनी मुलींवर बलात्कार होण्यामागचं एक अफल कारण शोधून काढलंय. ‘बर्गर’मुळे बलात्कारांच्या संख्येत वाढ होत असल्याचा नवा शोध आता खाप पंचायतीनं लावलाय.

`बलात्कार नाही.. मुली मर्जीनं ठेवतात शारीरिक संबंध`

Last Updated: Friday, October 12, 2012, 12:03

हरियाणामध्ये सामूहिक बलात्काराच्या वाढत्या घटनांवर इथल्या काँग्रेसच्या एका प्रवक्त्यानं, मुलींवर बलात्कार होत नाही तर मुली आपल्या मर्जीनं शारीरिक संबंध ठेवतात, असं वादग्रस्त विधान केलंय.

रेप टाळण्यासाठी १५ व्या वर्षीच लग्न योग्य – चौटाला

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 16:10

हरियाणात गेल्या महिनाभरात १३ बलात्काराच्या घटना घडल्याने चिंता वक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी धक्कादायक विधान केले आहे. बलात्कार रोखण्यासाठी वयात आलेल्या मुलींची लग्न लावून द्या, असे चौटाला म्हणालेत.

लहान वयात लग्न करा, बलात्कार होणार नाही- पंचायत

Last Updated: Monday, October 8, 2012, 17:18

खाप पंचायत नेहमीच आपल्या अजब-गजब निर्णयांनी वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. मात्र त्यावर कोणाचाही निर्बंध नसतो.

बाप्पा आले घरी...

Last Updated: Wednesday, August 22, 2012, 12:04

टिळक पंचांगानुसार काल संपूर्ण कोकणात गणेशोत्सवास सुरुवात आली आहे. अनेकांनी मंगळवारी आपल्या लाडक्या गणरायची आपल्या घरी प्रतिष्ठापना केली. यामुळे कोकणातील वातावरण मंगलमय झालंय.

पाकिस्तानी पंचांने १५ वेळा सेक्स केला

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 17:46

या मॉडेलच्या माहितीनुसार, लग्नाचे आमीष दाखवून असद यांनी १५ वेळा सेक्स केल्याचे तिने म्हटले आहे.

पाकिस्तानी पंचानी केलं मॉडेलचं शारीरिक शोषण

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 14:02

आजवर अनेक प्रशिक्षकांवर शारीरिक शोषणाचे आरोप झाले आहेत. मात्र आता पाकिस्तानचे आतंरराष्ट्रीय पंच असद राऊफ यांनी शारिरिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महिलांनी बाजारातही जायचं नाही.....

Last Updated: Saturday, July 14, 2012, 23:01

उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातल्या आसरा गावातील खाप पंचायतीनं दिलेल्या तालिबानी फतव्यापुढे पोलिसांनाही झुकावं लागलं आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन पंचांना पोलिसांनी सोडून दिलय.

गडचिरोलीत दहशत नक्षलींची की पोलिसांची?

Last Updated: Thursday, July 12, 2012, 23:17

नक्षलवाद्यांच्या उच्छादामुळे आधीच दहशतीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता लोकशाही धोक्यात आलीय. कोरची या अतिदुर्गम तालुक्यात आज ९० टक्के ग्रामपंचायतीतल्या लोकप्रतिनिधींनी एकाच दिवशी सामूहिक राजीनामे दिल्यानं प्रशासन हादरलंय. याशिवाय एकाच दिवशी ३० पोलीस पाटलांनीही राजीनामे दिलेत.

कायद्याच्या आबाचा ढोल!

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 14:36

बातमी पुण्याजवळच्या केशवनगरमधल्या अजब कारभाराची... या गावातल्या अनधिकृत बांधकामांना परवानगी दिल्यानं ग्रामपंचायतींच्या पाच सदस्यांवर निवडणूक लढवण्याची बंदी घातली. तरी हे पाचही जण निवडणूक लढले आणि जिंकलेसुद्धा... कायद्यांची ऐशीतैशी कशी होते आणि भ्रष्टाचारीच पुन्हा कशी सत्ता गाजवतात, याची ही गोष्ट...

आमिरमुळे चिमुरडी पळून लग्न करणार!

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 18:18

बॉलिवुड स्टार आमिर खानचा शो सत्यमेव जयते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे आमिर खान रोज एका नव्या अडचणीत सापडत आहे. सुरूवातीला डॉक्टरांनी आमिरला माफी मागण्यास सांगितले होते. आता हरिणाची खाप पंचायत त्याच्यामागे पडली आहे.

पंचायतीचा दावा, ९०००० कमावणारा गरीब 'बावा'!

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 10:40

प्रति महिना नव्वद हजार रुपये मिळकत असलेला पारसी गरीब असल्याचं नुकतंच बॉम्बे पारसी पंचायतीनं हायकोर्टात स्पष्ट केलंय. मुंबईतील पारसी समाजासाठी आरक्षित घरांसाठी गरीब पारसीचा हा निकष असून एका सुनावणी दरम्यान बॉम्बे पारसी पंचायतीनं गरीब पारसीची ही व्याख्या तयार केली आहे.

खाप पंचायतीची ‘पंचाईत’?

Last Updated: Saturday, June 9, 2012, 17:57

दोन आठवड्यांपूर्वी डॉक्टरांच्या काळ्या बाजूचं दर्शन घडवून आमिरला डॉक्टरांचा रोष आमिरनं ओढावून घेतला होता. तर मागच्या आठवड्यात खाप पंचायतीलाच ‘पंचायती’समोर बसवून आमिर पुन्हा रोषाचा धनी झालाय.

बंदी झुगारून रायगडावर पंचधातूचं छत्र

Last Updated: Monday, June 4, 2012, 12:47

रायगडावरील शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरील पूर्णाकृती पुतळ्यावर शिवप्रेमींनी 132 किलोचं पंचधातुचं छत्र बसवलंय. मात्र, हे करताना बंदी झुगारण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अपहरण केलेल्या सरपंचांची हत्या

Last Updated: Thursday, May 10, 2012, 09:21

इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या केलेल्या सरपंचाचा मृतदेह भंडारा जिल्ह्यात सापडला.

नक्षलवाद्यांकडून सरपंचांचे अपहरण

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 08:46

गोंदिया जिल्ह्यातल्या चिचगड तालुक्यातल्या इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलंय. मंगळवारी सरपंचाचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. मात्र अजून तपास लागलेला नाही.

सरपंचांसाठी विधानपरिषदेचे दरवाजे बंद

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 18:56

सरपंचांना विधान परिषेदेचे दरवाजे बंद झाले आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करुन त्याऐवजी १४ सरपंचांना विधान परिषेदत संधी द्यावी, असा केंद्राचा प्रस्ताव होता.

'द न्यु इंडिया वुमन' जावळखेडच्या सरपंचांना

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 15:44

'द न्यु इंडिया वुमन' या विषयावर मुंबईत कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री तर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला.

ऐन उन्हाळी सुट्टीत हॉटेलिंग महागले

Last Updated: Friday, April 6, 2012, 11:47

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये हॉटेलचे दर चढेच असतात. मात्र यंदा ग्राहकांना त्यापेक्षाही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण अर्थसंकल्पात सर्व्हिस आणि एक्साईज ड्यूटीमध्ये वाढ करण्यात आल्यानं हॉटेलिंग ५ ते १० टक्क्यानं महागलंय.

मासिक उत्पन्न ५०,००० रुपयांपेक्षा कमी असणारा गरीब....

Last Updated: Monday, March 5, 2012, 18:21

गरिबीची व्याख्या काय मासिक उत्पन्न पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणारी व्यक्ती अशी आहे असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसेल काय? नाही ना पण बॉम्बे पारसी पंचायतीने मुंबई उच्च न्यायालयाला नेमकं तेच सांगितलं आहे.

राष्ट्रवादीने केली तिकोंडी गावाची कोंडी

Last Updated: Friday, February 24, 2012, 18:53

सांगली जिल्ह्यातील तीकोंडी या गावामधील ग्रामस्थांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याऐवजी काँग्रेसला मतदान केले. राष्ट्रवादीने काँग्रेसने या गोष्टीचा चांगलाच सूड उगवायला सुरूवात केली आहे.

पैसेवाटपावरून मनसेचा राडा

Last Updated: Thursday, February 16, 2012, 17:32

नाशिकमधील पंचवटीच्या प्रभाग क्र. १४ मध्ये मतदानाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरून मनसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.

मिनी विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 12:37

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आज राज्यातील मतदार आपला कौल देतील. राज्यात २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी निवडणुकांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे.

नक्षलवाद्यांकडून भामरागड सभापतींची हत्या

Last Updated: Saturday, January 28, 2012, 11:42

गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा नक्षलवाद्यांनी धुडगूस घातला आहे. भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकारामुळे नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सिंधुदुर्गात ८० मतदान केंद्र संवेदनशील

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 16:46

सिंधुदुर्गात १०४६ पैकी एकूण ८० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सर्वाधिक ३३ मतदान केंद्रे कुडाळ तालुक्‍यात आहेत.

साताऱ्यात बंदूक विकत घेताना संरपंचाला अटक

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 05:30

साताऱ्यात अवैधपणे पिस्तूल विकणाऱ्या युवकास आणि विकत घेणाऱ्या सरपंचास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सातारा जिल्हा गुप्तवार्ता पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार कराड प्रमिलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या लहूकुमार जयकुमार सिंग या युवकाची झडती घेतली.

वाह उस्ताद वाह...

Last Updated: Friday, December 9, 2011, 14:03

उस्ताद झाकीर हुसैन यांचं तबला वादन म्हणजे स्वर्गीय सुखाचाच आनंद, त्यामुळे उस्ताद झाकीर हुसैन यांचं तबला वादन ऐकल्यानंतर वाह उस्ताद असे शब्द अलगद बाहेर आले नाही तरच नवल....

नक्षलवाद्यांनी जाळली ग्रामपंचायत

Last Updated: Monday, November 28, 2011, 14:51

गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातल्या मालेवाडा गावाची ग्रामपंचायत नक्षलवाद्यांनी जाळून टाकली. सुमारे ६० ते ७० नक्षलवादी एकत्र येऊन त्यांनी ग्रामपंचायतीचं कुलूप तोडलं. तिथली तोडफोड केली.

आम्ही राजकारण करत नाही म्हणून...

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:55

विवेक पत्की
युनियनवाले म्हणतात की मीटर दुरूस्ती करण्यासाठी नवे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. म्हणून मीटरमध्ये गडबड होते. सरकार तुमचंच आहे. युनियन तुमचीच आहे. मग, इन्फ्रास्ट्रक्चरची समस्या सोडवायची कुणी? ग्राहकांना कशासाठी भुर्दंड ?