`अम्मा`चं मीठ, भाजीपाला आणि जेवणंही स्वस्त

Last Updated: Thursday, June 12, 2014, 18:40

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आता `अम्मा मीठ` सुरू केलं आहे.

दुर्देवी घटना: उष्माघात आणि अन्न-पाण्याविना त्यांनी सोडले प्राण

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 19:12

नागपूरमध्ये उष्माघातानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतल्याचं निष्पन्न झालंय. ६७ वर्षांचे रशीद मोहम्मद आणि त्यांच्या ६३ वर्षांच्या पत्नी बिल्कीस बानो यांचा मृत्यू झालाय. रशीद मोहम्मद यांचा ३ दिवसांपूर्वी उष्माघातानं मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी या नेत्रहीन असून अथंरूणाला खिळल्या होत्या. रशीद यांच्या मृत्यूनंतर उपासमारीनं त्यांचा मृत्यू झाला.

रेल्वे प्रवासात आता लहान मुलांच्या जेवणाची चिंता नको

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 17:14

रेल्वे प्रवासात आता रेल्वे लहान मुलांसाठी काही खास ठरणार आहे. कारण, रेल्वेत लहान मुलांना मोफत जेवण दिलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला आरक्षण करताना फॉर्ममध्ये लहान मुलांची माहिती भरावी लागेल.

आंबा घेतांना सावधानता बाळगा, कॅन्सरही होऊ शकतो!

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 11:30

आंबा... फळांचा राजा... दरवर्षी प्रत्येकालाच हापूस आंबा खायला मिळेल असं नाही. पण यंदा हापूसवर युरोपात बंदी घातल्यामुळं भारतीय मार्केटमध्ये आंबा भरपूर आहे. मात्र आंबा घेतांना खातांना जरा सावधानता बाळगा, कारण त्यामुळं कॅन्सर होण्याचीही भीती आहे.

तरुण राहण्यासाठी आहारावर ठेवा नियत्रंण

Last Updated: Thursday, March 20, 2014, 17:06

पौष्टिक आणि योग्य मात्रात घेतलेले जेवण हे फक्त प्रयोगशाळेत ठेवलेल्या प्राण्यांसाठी उपयुक्त नसून, मनुष्याला कर्करोग आणि इतर जीवघेणे रोग टाळण्यासाठी प्रभावी आहे.

फास्ट फूडपासून स्वत:ची सुटका करायचीय...

Last Updated: Thursday, March 13, 2014, 13:05

तुम्हीही फास्ट फूड आणि चॉकलेटसाठी अक्षरश: वेडे आहात? आणि समोर आलं की फस्त केल्याशिवाय तुम्हाला राहावत नाही? उत्तर `हो` असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे... आणि तुम्हाला स्वत:ची यापासून सुटका करून घेण्याची गरज आहे.

अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या सौंदर्याचे रहस्य

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 13:26

हॉलिवू़डची प्रसिद्ध अभिनेत्री आता फिगर मेन्टेन करत नाही हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खर आहे. `नॅशनल एनक्वायरर` नियतकालिकाने अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या सौंदर्याचे रहस्य सांगितले आहे. ३८ वर्षीय अँजेलिना जोलीने तिच्या त्वचेचं रहस्य शेअर केलयं.

माशांना खाऊ घाला आणि आनंदी राहा...

Last Updated: Thursday, January 30, 2014, 07:01

मनुष्याच्या आयुष्याच्या दोन बाजू आहेत एक सुख आणि दुःख. काही लोकांच्या आयुष्यात दु:ख अधिक असतात तर काहींच्या आयुष्यात सुख अधिक असते. शास्त्रानुसार मनुष्याच्या कर्मानुसार त्याला सुख किंवा दुख प्राप्त होते.

सी फूड खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका कमी!

Last Updated: Saturday, November 23, 2013, 07:10

सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण कमी असतं यामुळंच टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.

आकर्षक सौंदर्यासाठी काही सोप्या टीप्स!

Last Updated: Saturday, November 9, 2013, 12:33

त्वचा ही व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सतेज त्वचा पटकन लोकांचे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी कारणीभूत ठरते.

डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवणे का उत्तम?

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 16:57

आधुनिक जीवनशैलीनुसार आपला आहार करण्याची पद्धत बदलून गेली आहे. आता पाट पाणी घेऊन जमिनीवर जेवण्याऐवजी डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत रुढ झाली आहे. पण प्राचीन काळापासून सुरू असणारी जमिनीवर बसून जेवणाची पद्धत ही आरोग्यासाठी जास्त फायद्याची आहे.

माझ्या आईने अश्रू ढाळलेत अन्नसुरक्षेसाठी – राहुल गांधी

Last Updated: Thursday, October 17, 2013, 18:34

देशाच्या जवळ ७० टक्के लोकसंख्येस अतिस्वस्त दरात अन्नपुरवठा करण्याची ग्वाही देणारे अन्नसुरक्षा विधेयक संसदेमध्ये संमत झाले, त्यावेळी प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर असलेल्या माझ्या आईला दु:खावेग आवरता न आल्याने तिने अश्रूच्या सहाय्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, असे ` काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना सांगितले.

अन्न सुरक्षा विधेयक राज्यसभेत मंजूर

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 08:19

यूपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक राज्यसभेत मंजूर झालंय.राज्यसभेत थोड्याच वेळापूर्वी झालेल्या मतदानात हे विधेयक मंजूर करण्यात आलं.

पोटभर जेवणार लोक, युपीएचा `मास्टरस्ट्रोक`!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 20:34

लोकसभेने संमत केलेले अन्न सुरक्षा विधेयक म्हणजे काँग्रेस मत सुरक्षा विधेयक असल्याची टीका होतेय. पण ही योजना खरोखरच प्रामाणिकपणे राबवण्यात आली तर भारतातील सुमारे 82 कोटी गरीबांची भूक मिटणार आहे.

अटक केल्यास अन्न-पाणी सोडील- आसाराम बापू

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 10:51

माझ्यासोबत दबरदस्ती केली गेली तर, अन्न-पाण्याचा त्याग करील, अशी धमकी आसाराम बापूंनी दिलीय. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले आसाराम बापू सध्या अटकेच्या गर्तेत अडकलेत.

सोनिया गांधी `एम्स`मधून घरी परतल्या!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 08:43

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ‘एम्स’मधून डिस्चार्ज मिळालाय. सोमवारी अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 07:20

युपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजुर झालंय. अन्न सुरक्षा विधेयकाचा युपीए सरकारचा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या बाजून लागला आहे.

अन्नसुरक्षा विधेयकावरून शिवसेनेत गोंधळ

Last Updated: Monday, August 26, 2013, 20:39

युपीए सरकारच्या अन्नसुरक्षा बिलावरून शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला आहे. या विधेयकाला पाठिंबा नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे, तर शिवसेनेचा या विधेयकाला पाठिंबा असल्याचं शिवसेना खासदार अनंत गिते यांनी म्हटलं आहे.

अन्नसुरक्षेसाठी काँग्रेसचा खासदारांना ‘व्हिप’

Last Updated: Monday, August 26, 2013, 08:22

सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या महत्त्वाकांशी अन्नसुरक्षा विधेयकासाठी आज लोकसभेत चर्चा होणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. अन्नसुरक्षा विधेयकासह आणखीही काही महत्त्वपूर्ण विधेयकं आज, लोकसभेत मांडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या विधेयकांच्या मंजुरीसाठी काँग्रेसनं कंबर कसलीय. अधिवेशन संपेपर्यंत सर्व खासदारांना दररोज हजर राहण्यासाठी काँग्रेस ‘व्हिप’ जारी केलाय.

मुख्याधापकांची ‘खिचडी’ शिजणार, बहिष्कार मागे

Last Updated: Thursday, August 22, 2013, 10:33

शालेय पोषण आहार योजनेवर टाकलेला बहिष्कार मुख्याधापकांच्या संघटनेनं मागे घेतला आहे. शिक्षण संचालकांसोबत औरंगाबादमध्ये मुख्याध्यापक संघटनेची बैठक झाली. या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला.

वसतीगृहात विद्यार्थिनीचा मृत्यू!

Last Updated: Sunday, August 18, 2013, 22:16

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विषबाधेने विद्यार्थ्याचा बळी जाण्याचे प्रकार याआधी घडले होते. आता असाच प्रकार समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेतही घडलाय. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाण्याच्या एका वसतीगृहातल्या पाचवीतल्या मुलीचा बळी गेलाय.

खिचडी शिजवण्यावर मुख्यध्यापकांचा बहिष्कार!

Last Updated: Saturday, August 17, 2013, 14:36

खिचडी न शिजवणा-या शाळांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय औरंगाबादच्या शालेय पोषण आहार समितीनं घेतलाय. राज्यातल्या जवळपास ३५ हजार शाळांनी १६ऑगस्टपासून खिचडी शिजवण्यावर बहिष्कार टाकलाय.

‘अन्न सुरक्षे’साठी काँग्रेस खासदारांना व्हीप!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 08:37

काँग्रेसचं आणि मुख्य म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं महत्त्वांकाशी विधेयक असलेल्या अन्न सुरक्षा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेतल्या आपल्या खासदारांसाठी काँग्रेसनं व्हीप जारी केलाय. संसदेत हजर राहणं आणि मतदान करण्यासंबंधीचा हा व्हीप आहे.

किश्तवाड हिंसाचार, राबर्ट वडेरा प्रकरणावरुन विरोधक आक्रमक

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 13:02

संसदेत विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय..त्यामुळं गेला आठवडा आणि कालच्या दिवशी संसदेचं कामकाज व्यवस्थित होऊ शकलं नाही. हा तिढा सोडवण्यासाठी आता कमलनाथ यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलीय.

शरीराला ताजेतवान करणारं खाद्य

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 09:49

आपण लवकर थकत असाल तर, झटपट एनर्जी देणारे खाद्य आहे. हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर माहित करून घ्या. शरीराला ताजेतवान ठेवणारं खाद्य म्हणजे कोबी, पेरु, पालक, आबंट चुका (अंबाडा) आणि गाजर यातून चांगली एनर्जी मिळते. त्यामुळे तुमचा थकवा पळून जातो आणि काम करण्याचा उत्साह तुम्हाला परत मिळतो.

८० करोड लोकांना स्वस्त धान्य?

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 13:43

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. युपीए सरकारनं काल संसदेत मांडलेल्या अन्न सुरक्षा विधेयकावर आज चर्चा होण्याची शक्यताय. अन्न सुरक्षा अध्यादेश मंजूर झाल्यास देशातील ८० करोड लोकांना स्वस्तात धान्य मिळू शकेल.

अन्नसुरक्षा अध्यादेश लोकसभेत

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 08:48

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा महत्त्वाकांशी असलेला अन्नसुरक्षा अध्यादेश लोकसभेत मांडण्यात आलाय.

…इथं मिळतंय १५ रुपयांत पोटभर जेवण!

Last Updated: Monday, August 5, 2013, 13:43

सरकारला जे जमलं नाही ते जळगावमध्ये केव्हाच शक्य झालंय. जळगावातल्या झुणका भाकर केंद्रात २१ वर्षांपासून अवघ्या १५ रुपयांत पोटभर जेवण मिळतंय.

कल्याणमध्ये सामोसे खाऊन अनेकांना विषबाधा

Last Updated: Saturday, August 3, 2013, 22:21

फेरीवाल्याकडून समोसे खातांना आता जरा सावधान...कारण कल्याण डोंबिवली मधल्या फेरीवाल्याकडील सामोसे खावून कल्याण मधील अनेकांना बाधा झाली आहे.

राज्यात डिसेंबरपासून अन्न सुरक्षा योजना

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 09:31

अन्न सुरक्षा योजना राज्यात डिसेंबरपासून लागू होणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केलीय.

निवासी शाळेतल्या ७३ विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा

Last Updated: Monday, July 29, 2013, 09:46

बुलडाणा जिल्ह्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी मुलींच्या शाळेतल्या ७३ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झालीय.

अन्नाच्या किंमतीवरून काँग्रेस नेत्यांची मुक्ताफळं!

Last Updated: Saturday, July 27, 2013, 16:24

अन्नाची सुरक्षा देणा-या काँग्रेसकडून गरीबांची थट्टा सुरूच आहे. आता केंद्रीयमंत्री फाऱूख अब्दुल्ला यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. चक्क एक रुपयात जेवण मिळत असल्याचं सांगत अब्दुलांनी गरीबांच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळलंय.

सॉरी , बारा रूपयांत जेवण मिळत नाही! - राज बब्बर

Last Updated: Saturday, July 27, 2013, 07:55

काँग्रेस नेते राज बब्बर यांना उपरती झालीय. बारा रूपयांमध्ये जेवण या विधानावर राज बब्बर यांनी खेद व्यक्त केलाय. माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे असं बब्बर म्हणालेत.

फारूख अब्दुलांचे १ रुपयांत जेवण

Last Updated: Friday, July 26, 2013, 13:44

देशात सध्या जेवण स्वस्त झाले आहे. त्यामुळे गरिबांना जेवणावळी उठविण्यास हरकत नाही, अशी उपरोधिक चेष्टी काँग्रेस नेत्यांनी चालविल्याचे दिसून येत आहे. १ रूपयांत पोटभर जेवू शकता, असे धक्कादायक व्यक्तव्य करत केंद्रीय मंत्री फारूख अब्दुला यांनी राज बब्बर यांच्यावर कढी केलेय.

‘मुंबईत १२ रुपयांत मिळतं पोटभर जेवण’

Last Updated: Thursday, July 25, 2013, 11:23

योजना आयोगानं ग्रामीण भागात २८ रुपये तर शहरी भागात ३२ रुपये खर्च करू शकणाऱ्या व्यक्तींना गरिबी रेषेतून बाहेर काढलंय

लोहयुक्त गोळ्यांमधून विद्यार्थ्यांना विषबाधा

Last Updated: Friday, July 19, 2013, 10:32

बिहारमध्ये मध्यान्ह भोजनातून विषबाधा प्रकरण ताजं असतानाच सोलापुरात ५२ शाळकरी मुलांना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झालाय. माळकवठेमधल्या पंचाक्षरी विद्यालयातली ही घटना आहे.

खाद्य सुरक्षा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

Last Updated: Saturday, July 6, 2013, 13:57

गरिबांना कमी दराने धान्य मिळावे यासाठी केंद्रातील युपीए सरकारने खाद्य सुरक्षा विधेयक आणलेय. मात्र, या विधेयकाला विरोधकांनी विरोध केला. लोकसभेत या विधेयकावर म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. हे विधेयक लोकहिताचे नसल्याचे सांगून विरोधकांनी ते मागे घेण्याची मागणी केली. मात्र, केंद्रातील सरकारने अध्यादेश काढून विधेयक मांडले. या विधेयकावर आता राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्याने त्याचा मार्ग मोकळा झालाय.

अन्न सुरक्षा अध्यादेशाला मंजुरी

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 23:09

अन्न सुरक्षेचा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. या मंजुरीमुळं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय.

पाच वर्षे काही न खाता-पिता तो जिवंत!

Last Updated: Sunday, June 30, 2013, 14:23

तुम्ही साधारण किती दिवस उपाशी राहू शकता? एक, दोन, तीन दिवस किंवा जास्तीत जास्त आठ दिवस... पण यापेक्षा जास्त दिवस जर माणसानं काही खाल्लं नाही तर त्याची प्रकृती ढासळत जाते.

संजय दत्तला घरचा डबा बंद!

Last Updated: Monday, May 27, 2013, 17:24

संजय दत्तला घरचा डबा दिला जाऊ नये, यासाठी येरवडा तुरुंग प्रशासनानं टाडा कोर्टात धाव घेतली आहे.

आता मुंबईकरांचं जेवण महागणार!

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 19:37

मुंबईकरांचं जेवणही आता महाग होणार आहे.... कारण नाशिकहून मुंबईला येणा-या भाज्या प्रचंड महागल्यायत.

मटण म्हणून खायला घालत उंदरांचं मांस!

Last Updated: Sunday, May 5, 2013, 19:41

चीनमध्ये खाद्यसुरक्षा विभागाने एका अशा टोळीला अटक केली, जी मटणाच्या नावाखाली उंदरांचं मांस विकत असे. उंदिर आणि इतर लहान जनावरांचं मांस विकून या टोळीने लाखो डॉलर्स कमावले होते.

समोसे म्हणजे माझा जीव की प्राण - सुनिता विल्यम्स

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 13:23

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स हिने भारताविषयीची असणारी आत्मियता पुन्हा एकदा व्यक्त केली. फक्त भारताविषयीची आत्मियताच तिने व्यक्त केली नाही.

रुढींची होळी, चळवळीची पुरणपोळी!

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 19:14

होळी साजरी करतांना त्यासोबत आपल्या पारंपारिक रूढी आणि संकल्पनाही पाळल्या जातात. मात्र अशा रुढी-परंपरांना छेद देत अकोल्यातल्या एका शिक्षकानं समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

अन्न नागरी पुरवठा विभागात भरती

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 14:39

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय विस्तार मुंबई याकरिता शिपाई या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

डी व्हिटॅमिन ठरवते तुमची खाद्य एलर्जी

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 07:37

गर्भवती महिलांमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ‘डी’ची याच्या प्रमाणावर जन्मानंतर मुलांमध्ये खाद्य एलर्जीची समस्या उद्भवू शकते.

सोनियांचा `ड्रीम प्रोजेक्ट` पूर्ण होणार?

Last Updated: Thursday, March 7, 2013, 16:13

‘यूपीए-टू’च्या कार्यकालातली सर्वात अवाढाव्य आणि महत्त्वकांक्षी योजना म्हणजे अन्न सुरक्षा विधेयक. प्रत्येक भुकेल्या तोंडाला खायला घालण्याची जबाबादारी या योजनेनुसार सरकार आपल्या अंगावर घेणार आहे.

अन्नपचनास कोण मदत करते ?

Last Updated: Wednesday, January 16, 2013, 11:46

आपण जे खातो, ते आपल्याला पचले नाही तर? असा प्रश्न तुमच्या मनात घोळत असेल तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्ही एवढेच करा. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी व्यायाम करावा.

गुहागरमध्ये थर्टी फर्स्टनिमित्त पारंपरिक बीच पार्टी

Last Updated: Monday, December 31, 2012, 16:49

सध्या सगळीकडेच धूम पहायला मिळत आहे ती थर्टी फस्टची... रत्नगिरीतल्या गुहागरमध्ये हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. गुहागरच्या समुद्रकिनारी पारंपरिक कार्यक्रम आणि कोकणी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे..

थंडीच्या दिवसात काय खावं?

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 20:25

थंडीचा मोसम सुरू झाला की प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी पडते. थंडीचा बचाव करण्यासाठी गरम आणि उब देणारे कपडे घालण्यावर भर दिला जातो. मात्र, या मोसमात खायचे काय याचा कोणी विचार केला आहे का?

भूक लागल्यावर किती खायचे?

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 20:11

आपण कोणता आहार घायचा. किती खायचे. प्रत्येक ऋतुत काय खायचे. आजारी असल्यावर काय आहार असला पाहिजे, असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. मात्र, यावर एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या पोटाला विचारा! जेवढे खावेसे वाटते तेवढेच खा.

अरेरे.. जपानमध्ये असंही वाढलं जातं हॉटेलमध्ये जेवण

Last Updated: Friday, December 7, 2012, 18:07

हॉटेलमध्ये जर का एखाद्या सुंदर मुलीने जेवण सर्व्ह केलं तर.. त्याची मजा काही औरच असते. मात्र जपानमध्ये एका हॉटेलात अगदीच विचित्र पद्धतीने जेवण सर्व्ह केलं जातं.

मारिया शारापोवा भारतात आली नी, प्रेमात पडली!

Last Updated: Monday, November 12, 2012, 08:15

टेनिस कोर्टवरील ग्लॅमर गर्ल मारिया शारापोवा पहिल्यांदा भारतात आली आहे. ती चक्क डोशाच्या प्रेमात पडली. त्याचबरोबर भारतात आल्यामुळे अतिशय चांगले वाटत आहे. भारतात यायला मी उशीरच केला, असे शारापोवा हिने स्पष्ट केले.

घ्या आहार थंडगार, कमी करा शरीराचा भार

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 17:31

वजन कमी करण्याचा एक सोपा उपाय डॉक्टरांनी शोधून काढला आहे. आणि हा उपाय तुमच्या फ्रिजमध्ये आहे. होय. फ्रिजमध्ये ठेवलेलं थंडगार फ्रोझन आहार खाल्ल्यास जाडेपणा कमी होतो, असं डॉक्टरांनी एका संशोधनातून सिद्ध केलं आहे.

दिवाळीत भेसळ: कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप!

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 19:59

दिवाळीसाठी फराळ करण्यासाठी खरेदी करताना राहा सावधान. दिवाळीच्या फराळात भेसळयुक्त पदार्थांची गर्दी आहे. कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप, गुलकंदात टीश्यू पेपरचे तुकडे अशा प्रकारची भेसळ होत आहे.

`जंक फूड`चे डोहाळे पडतील बाळाला भारी...

Last Updated: Wednesday, October 24, 2012, 16:51

गर्भावस्थेत वेफर्स, न्यूडल्स, बिस्किटसारखं जंक फूड खाल्लं तर ते येणाऱ्या बाळासाठी अत्यंत हानीकारक ठरू शकतं पोहचवू शकते. हा त्रास काहिसा धुम्रपानामुळे होणाऱ्या त्रासासारखाच असू शकतो.

शिळ्या अन्नापासून बायोगॅस निर्मिती

Last Updated: Sunday, October 21, 2012, 11:57

एलपीजी गॅसच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती आणि सबसिडी गॅसच्या संख्येवर आणलेली मर्यादा लक्षात घेऊन खानावळ चालवणाऱ्या जळगावच्या अनिल भोळेंनी यावर रामबाण उपाय शोधून काढलाय.

'बर्गरमुळे चरबीच नाही तर बलात्कारही वाढले...'

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 12:20

हरियाणातील वाढते बलात्कार हा इथला गंभीर प्रश्न बनलाय. त्यावर उपाय काढण्यासाठी खाप पंचायत वेगवेगळे उपाय शोधून काढण्यात व्यस्त आहे. आता तर त्यांनी मुलींवर बलात्कार होण्यामागचं एक अफल कारण शोधून काढलंय. ‘बर्गर’मुळे बलात्कारांच्या संख्येत वाढ होत असल्याचा नवा शोध आता खाप पंचायतीनं लावलाय.

काम करता करता जेवल्यास होतात रक्ताच्या गुठळ्या

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 13:12

दिवसाला दहा लोक रक्ताच्या गुठळ्या होऊन मरतात आणि याचं कारण आहे आपल्या कामाच्याच टेबलवर ब्रेक न घेता जेवण आटोपणं आणि ताबडतोब कामाला लागणं. २१-३० वयोगटातील सुमारे ७५% कर्मचारीवर्ग हा दिवसाचे १० तास अथक काम करत राहातो.

महामोदकानं ‘ग्राहक बाप्पा’ प्रसन्न...

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 15:26

गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी ठिकठिकाणी मोदक बनवले जातात. पण शहापूर तालुक्यातल्या आसनगावमध्ये ‘फूड हब’नं तब्बल पाच फुटांचा महामोदक बनवलाय.

विद्यार्थ्यांचा पोषक आहार समुद्रात

Last Updated: Sunday, September 9, 2012, 19:24

शालेय विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्यी आणि गरोदर मातांसाठी देण्यात येणा-या पूरक आहाराची हजारो पाकिटे चक्क रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेळास समुद्रात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

‘फास्ट फूड’ आऊटलेट जोरात...

Last Updated: Saturday, September 8, 2012, 14:09

एक काळ असा होता की हॉटेलात खाणं म्हणजे चैन समजली जायची. आता मात्र बाहेर खाणं आपल्या आयुष्याचा एक भाग होत चाललयं.

जंक फूड; मुलांचा शत्रू

Last Updated: Friday, September 7, 2012, 17:01

तुमची मुलं तुमच्याकडून पॉकेटमनीच्या नावाखाली पैसे घेऊन जातात आणि त्या पैशातून ते असे काही पदार्थ खातात त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येवू शकतं. बालवयातचं मुलं लठ्ठपणाचा शिकार होतात. लिव्हर आणि पोटाचे आजार त्यांना जडतात. हे सगळं काही त्या खाद्य पदार्थामुळे घडतंय. तेव्हा वेळीच सावध व्हा.

धान्य महागलं... तोंडात काय बोटं घालणार?

Last Updated: Thursday, August 9, 2012, 13:28

अन्नधान्यांच्या किंमतीत चांगलीच वाढ झालीय. साखर, ज्वारी, बाजरीचे दर चांगलेच वाढलेत. २५ टक्क्यांनी धान्य महाग झालेत. अजूनही पाऊस झाला नाही तर आणखी भाव वाढण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शालेय 'पोषण' आहार पोषक की घातक?

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 23:06

सरकारी शाळांमध्ये जाणा-या विद्यार्थ्यांबद्दल महत्त्वाची बातमी. विद्यार्थ्यांना मिळणारा शालेय पोषण आहार प्रत्यक्षात पोषक नसून उलट आरोग्यासाठी घातकच आहे. पुण्यात हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय. पुण्यातल्या एका शाळेत ९ पैकी तब्बल ७ दिवस निकृष्ट दर्जाचा आहार मुलांना देण्यात आलाय.

७ रुपयांत जेवा, ५ रुपयांत कपडे शिवा!

Last Updated: Monday, July 16, 2012, 00:12

सध्याच्या काळात महागाईनं एव्हरेस्ट गाठलं असताना राज्य सरकार एसटीच्या वाहक चालकांना 5 रुपयांत ड्रेस शिवून घ्या तसंच 7 रुपयांत भरपेट जेवा असं सांगतंय. ड्रेस शिलाई भत्ता 5 रुपये 6 पैसे आणि भोजन भत्ता 7 रुपये हे ऐकून धक्का बसेल पण हे वास्तव आहे.

भाज्या आणि फळं वाचवतात हृदय

Last Updated: Sunday, July 8, 2012, 09:49

डब्लूएचओच्य़ा नव्या अभ्यासानुसार रोज फळं आणि भाज्या खाण्याच्या सवयीमुळे हृदयरोगाचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. रोज जंक फूड खाण्याने मात्र हृदयरोगाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे.

अन्नाची नासाडी हा गुन्हा ठरणार?

Last Updated: Thursday, June 7, 2012, 21:30

देशभरात दरवर्षी मोठ्या थाटात आणि जल्लोषात लग्न-समारंभ पार पडतात. दरवर्षी अशा समारंभात ५८ हजार कोटी अन्नधान्याची नासाडी होतेय. एकीकडे गरिब जनतेला एकवेळचं अन्न मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला अन्नाची अशा प्रकारे होणारी नासाडी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. म्हणूनच, आता हा सामाजिक गुन्हा ठरण्याची शक्यता आहे.

सावकाश भोजन, मधुमेहावर नियंत्रण

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 16:38

आपल्याला मधुमेह होऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यावर एक सोपा उपाय आहे. सावकाश जेवल्यास यावर उपाय मधुमेह होत नाही, असा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.

नाशिककरांना दिलासा देणारा खाद्य महोत्सव

Last Updated: Saturday, May 5, 2012, 23:07

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीन नाशिकमध्ये दोन दिवसीय धान्य, खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शेतक-यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असल्यानं शेतकरी आणि ग्राहक दोन्ही समाधानी आहेत.

वांद्र्यात ४५ जणांना लग्नाचे जेवण बाधले

Last Updated: Monday, April 30, 2012, 09:13

मुंबईतील वांद्रे येथील भारतनगर वसाहतीतील ४५ जणांना रविवारी लग्नाचे जेवण बाधल्याने त्यांना पालिकेच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत वाडेकर यांनी सांगितले.

अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात

Last Updated: Thursday, April 26, 2012, 21:20

देशात उत्पादित होणाऱ्या अन्नधानाची गोदामांमध्ये नासाडी होतेय. यात अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात होत असल्याचा धक्कादायक अहवाल केंद्र सरकारनं दिलाय. आशिया खंडातील दुस-या क्रमांकाच्या मनमाडमधल्या गोडाऊनमध्ये अशीच नासाडी होत असल्याचं उघड झालं असून साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक धान्य उघड्यावर पडून आहे.

राज ठाकरेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Last Updated: Thursday, April 19, 2012, 16:49

शिवाजी पार्कवर फूट फेस्टिव्हल आयोजित करण्यास परवानगी मिळावी या मागणीची मनसेची याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळली.

१ मे पासून हॉटेलिंगही महागणार

Last Updated: Monday, April 16, 2012, 23:08

सगळंच महाग झालं असताना आता हॉटेलिंगही महागणार आहे. कारण रेस्टॉरंटमधल्या पदार्थांचे दर 1 मेपासून 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार आहेत. दरवर्षी जूनमध्ये मेनूकार्डमध्ये नव्यानं करण्यात येणारी दरांची निश्चिती यंदा महिनाभर आधीच होणार आहे.

पुण्यात इडलीतून २८ विद्यार्थ्यांना विषबाधा

Last Updated: Saturday, April 7, 2012, 18:31

पुण्यात इटली खाल्ल्याने शाळेतील २८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. याप्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शाळा प्रशासन हादरून गेले आहे.

ठाण्यात २२ विद्यार्थ्यांना विषबाधा

Last Updated: Saturday, March 17, 2012, 11:09

ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये २२ जणांना विषबाधा झालीय. हे २२ जण वसतीगृहातील विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कल्याणच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

जेवणापूर्वी मंत्र का म्हणावेत?

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 17:52

अन्न मनुष्याला जगवतं, जगण्यची ऊर्जा देतं. आपलं शरीर जगतं तेच अन्नावर. मात्र हेच अन्न चांगलं नसेल, तर त्याचा आपल्या शरीरावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. शरीरावर वाईट प्रभाव पडू नये, यासाठी कुठल्या प्रकारचं अन्न कशा पद्धतीने जेवावं, याचे काहे संकेत पाळावे लागतात.

भेसळखोरांवर कारवाईसाठी कर्मचारीच नहीत!

Last Updated: Saturday, January 14, 2012, 19:13

महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि भेसळ विभाग म्हणजेच FDA मध्ये कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे भेसळखोरांवर कारवाईसाठी कर्मचारीच कमी पडत आहेत. FDA मध्ये तब्बल १७२ पदं रिकामी असल्याचं समोर आलं आहे.

अन्न सुरक्षा विधेयक संसदेत मांडण्यात येणार

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 13:01

सर्वांना जेवण मिळेल याची गॅरंटी देणारं सरकारचं महत्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर उद्या संसदेत ते सादर केलं जाण्याची शक्यता आहे. खाद्य मंत्री के.वी.थॉमस यांनी याबाबतीत माहिती दिली.

अन्न सुरक्षा विधेयकाला मंजूरी

Last Updated: Thursday, December 22, 2011, 19:47

रोजगार हमीनंतर आता गरीबांना अन्न सुरक्षेची हमी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातल्या ६७ टक्के लोकांना म्हणजचे ८० कोटी जनतेला दोनवेळच्या जेवणाची खात्री देणारे अन्न सुरक्षा विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं आहे.

ऐतिहासिक अन्न सुरक्षितता विधेयकाला मंजुरी

Last Updated: Sunday, December 18, 2011, 16:52

सरकारने अन्न सुरक्षितता विधेयकला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने राष्ट्रीय अन्न सुरक्षितता विधेयकाच्या मसुद्याला हिरवा कंदिल दाखवला आहे. देशातील गरिबांना अन्न सुरक्षितता पुरवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण विधेयकाचा मार्ग सूकर झाला आहे.

मुकेश अंबानी खाऊ गल्लीत भेटीला येणार

Last Updated: Monday, December 12, 2011, 18:20

देशातील खाजगी क्षेत्रातील बलाढ्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज पुढच्या वर्षी फास्ट फूड व्यवसायात प्रवेश करणार आहे. रिलायन्स या क्षेत्रात स्वताचा ब्रँड लँच करणार आहे. रिलायन्स याआधीच देशातील वेगाने वाढत्या युवा लोकसंख्येशी रिटेल आणि 4G वायरलेस सेवांच्या माध्यमातून नातं जोडलं आहे.

निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पर्दाफाश

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 14:12

वसईच्या तामतलाव परिसरात रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाचं धान्य पुरवलं जात असल्याचा पर्दाफाश झी 24 तासनं केला होता. त्यानंतर संतप्त महिलांनी या दुकानावर हल्लाबोल केला . त्यानंतर संतापलेल्या दि पिपल्स मध्यवर्ती सहकारी भांडाराच्या पदाधिकाऱ्यांनी पुरवठा निरीक्षकांनाच घेराव घातला.

जंक फुड बनवतं नपुंसक

Last Updated: Thursday, November 17, 2011, 15:02

बर्गर, फ्रेंच फ्राईज यासारख्या जंक फुडच्या नावाने तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर, आपल्या मनाला आवर घाला. एका नव्या संशोधनानुसार अशा प्रकारचं जंक फूड खाणाऱ्या तरुणांमध्ये नपुंसकत्व येण्याची शक्यता असते.

जास्त खा आणि वजन कमी करा

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 12:54

तुम्ही अगदी पोटभर जेवूनसुद्धा तुमचं वजन तुम्ही ताब्यात ठेवू शकता. भरपूर प्रमाणात सकस आहार घेतल्यानेही वजन नियंत्रणात राहते. त्यासाठी कमीत कमी आहार करायला लावणाऱ्या डाएटची गरज नाही.