राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, जून अखेरपर्यंत पाऊस नाहीच

Last Updated: Monday, June 23, 2014, 19:18

राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मान्सून केवळ नावापुरताच दाखल झालाय. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाहीय. जून अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही, असं पुणे वेधशाळेनं सांगितलंय.

शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे, तर सत्ताधाऱ्यांचे दिल्लीकडे

Last Updated: Monday, June 23, 2014, 14:18

अवघ्या महाराष्ट्रात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.

यंदा कांदा रडवणार, करणार सेंच्युरी?

Last Updated: Thursday, June 19, 2014, 19:18

संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं कांद्याच्या येत्या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्यात कांदा दुपटीतीपटीनं महागण्याची शक्यता आहे.

वादळी पावसाचा तडाखा, चार जणांचा बळी

Last Updated: Friday, June 13, 2014, 12:20

जळगाव जिल्यात वादळी वा-यासह पाऊसाने हजेरी लावली खरी मात्र या वादळी पाऊसामुळे चार जण ठार झाले. तसच केळीच कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. ३५ ते ४० घराचंही नुकसान झालंय. तर औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचे नुकसान झालेय.

मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 21:22

मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे उकाळ्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोकणात मान्सून`इलो रे बा इलो`

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 20:37

कोकणात मृग नक्षत्राच्या पावसाने सलामी दिली आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यात मान्सूनचं आगमन झालं आहे.

पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 09:47

पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. काल सकाळपासून नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. मात्र, पावसानं हजेरी लावल्यानं शहरवासी सुखावले. पावसामुळे चांगलाच गारवा निर्माण झाला होता.

नाशिक जिल्ह्यात पावसाचा डाळिंब बागांना फटका

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 09:47

नाशिकमध्येही वादळी-वाऱ्यासह पाऊस पडला. तर गारपिटीमुळे शहरात सर्वत्र बर्फाच्छादीत काश्मीर अवतरलं. वादळी पावसाने नाशिक शहरात अंधाराच साम्राज्य पसरलं होतं.

पाऊस कमी झाला तरी पावसाचे पाणी मुंबईत साठणार

Last Updated: Sunday, May 18, 2014, 20:30

मुंबईत पाणी साठू नये यासाठी मुंबई महानगरपालिका पिपग स्टेशनसारख्या अनेक योजना जरी वापरत असली तरी मुंबईच्या रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साठण्याची भीती पावसाळ्यात मुंबईकरांना सतावते. या वर्षीदेखील भरतीच्या वेळी 22 वेळा साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा येणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

मान्सून वेळेवर डेरेदाखल होण्याचा अंदाज

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 22:02

मान्सूनचं देशात तीन दिवसाआधी आगम होण्याची शक्यता आहे. मॉन्सून दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात सर्वसाधारणपणे 20 मे रोजी दाखल होतो. यंदा तो तीन दिवस आधीच डेरेदाखल होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.

पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 20:14

पंजाबनंतर आता वायव्य राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे जनजीवनमान विस्कळित झाले आहे. छुरूमध्ये 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार

Last Updated: Sunday, May 11, 2014, 18:27

`एल निनो`ने देशात काळजीचं वातावरण तयार केलं आहे. २०१३ ते २०१४ या वर्षात `एल निनो`च्या कारणाने पावसाचे प्रमाण पाच टक्कयांनी कमी होण्याची भीती आहे. या कारणाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. तसेच देशाची अर्थव्यवस्था १.७५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी होईल. यामुळे अन्नधान्याच्या तुटवडा जाणवेल तसेच महागाई वाढेल. असा अंदाज `असोचेम`च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

रत्नागिरी - सिंधुदुर्गात वादळी पावसाचा तडाखा

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 18:44

रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागाला आज सायंकाळी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. विजांच्या गडगडाटासह रत्नागिरी संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तर संध्याकाळी परत पावसाने हजेरी लावत सिंधुदुर्ग जिल्ह्याला तडाखा दिला.

मुंबई उपनगरांसह पुणे कोकणात वादळी पाऊस, वाहतूक विस्कळीत

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 18:33

मुंबई उपनगरांसह पुणे आणि कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. जुन्या हायवेवरील वाहतूकही विस्कळीत असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

अफगाणिस्तानमध्ये मोठे भूस्खलन, 350 ठार

Last Updated: Saturday, May 3, 2014, 14:54

अफगाणिस्तानच्या ईशान्य भागात हाहाकार उडाला आहे. जोरदार पाऊस आणि डोंगर खचण्याचा प्रकार मोठ्याप्रमाणात झाल्याने शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्यात अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 350 नागरिक ठार झाले असून, दोन हजारांहून अधिक जण बेपत्ता आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासन, संयुक्त राष्ट्र आणि नाटो सैन्याच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.

यंदा देशात सरासरीच्या कमी पाऊस - आयएमडी

Last Updated: Thursday, April 24, 2014, 22:08

यावर्षीच्या मान्सूनवर `एल निनो`चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्याचा पावसावरती विपरीत परिणाम होण्याची चिन्हं असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय.

अवकाळी पावसानं राज्यात घेतले पाच बळी

Last Updated: Sunday, April 20, 2014, 15:41

सलग दुसर्‍या दिवशीही बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी वादळीवार्‍यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. कोल्हापूर, सातारा आणि हिंगोलीत पावसानं पाच बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.

राज्यात पाऊस, वीज कोसळून 4 ठार

Last Updated: Saturday, April 19, 2014, 18:56

राज्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झालाय. बुलडाणा जिल्ह्यात साखरखेडा गावात वीज कोसळून एक जण ठार तर चार जण जखमी झालेत.

रत्नागिरीत अवकाळी पाऊसानं उडविली दाणादाण

Last Updated: Saturday, April 5, 2014, 07:22

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि दापोली तालुक्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, देवरुख भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली...

टीम इंडिया फायनलमध्ये, होणार पावसाची मदत

Last Updated: Friday, April 4, 2014, 10:36

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या सेमी फायनल होणार आहे. मात्र जर शुक्रवारी पाऊस पडला, तर भारत फायनलमध्ये पोहोचेल. शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

गारपीटग्रस्तांना मदत करण्यास अचडण - शरद पवार

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 16:36

गारपीटग्रस्तांना मदत उपलब्ध करून देण्यालाच प्राधान्य असल्याचं कृषीमंत्री शरद पवारांनी सांगितलंय. मात्र मदत करण्यामध्ये मुख्य अडचण आचारसंहितेचीच असल्याचं त्यांनी म्हटलंय.

गारपिटीचा धोका टळणार, गारांचे रूपांतर पाण्यात शक्य..

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 14:19

राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत गारपिटीने प्रचंड नुकसान झाले. गारपिटीला भविष्यात तोंड देता येईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र, ते आता शक्य आहे. गारांचे रूपांतर पाण्याच्या थेंबात करता येऊ शकणार आहे. तसे संशोधन विकसित करण्यात आले आहे.

गारपिटीनं लालेलाल डाळिंब कुजले... सडले

Last Updated: Saturday, March 15, 2014, 16:12

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या डाळिंबांना मोठा फटका बसलाय. गारपिटीच्या तडाख्यानं डाळीबांना तडे गेल्यानं ते फेकून देण्याची वेळ शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर आलीय.

`गारपीटग्रस्तांना मदतीपोटी पाच हजार कोटी द्या`

Last Updated: Friday, March 14, 2014, 21:21

राज्यातल्या गारपीटग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारनं केंद्राकडून पाच हजार कोटींच्या मदतीची मागणी केली आहेत. दरम्यान, गारपिटीग्रस्तांना तातडीनं मदत मिळावी यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्ज वसुलीस तत्काळ स्थगिती देण्यासाठी राज्यपालांनी यात लक्ष घालावं अशी मागणी केली.

धुळ्यात गारपीटग्रस्त दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 21:01

गारपिटीचा कहर आता बळीराजाच्या जीवावर उठलाय. धुळे जिल्हात दोन गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. चैल गावातील चैताराम कुवर आणि कापडणे गावातील सतीश पाटील या दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 20:49

राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.

राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 18:47

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.

गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ, मोदी विदर्भ दौऱ्यावर

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 20:55

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी २० मार्चला विदर्भाच्या दौ-यावर जाणार आहे. मोदी वर्ध्यात पांढरकवडा इथं चाय पे चर्चा हा कार्यक्रम होणार आहे. लोकसभा निवडणुकीत गुंतलेल्या नेत्यांना आता कुठे खडबडून जाग आलीये. आता सर्वच पक्षांनी आपापल्या प्रचार सभा रद्द केल्या आणि सुरू झाली गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ.

मराठा, विदर्भात वादळासह गारांचा पाऊस

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 11:19

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. गहू, मका, ज्वारीसह रब्बी पिकांसह संत्रा, गहू, चणा सारख्या पिकांना मोठा फटका बसला बसलाय.

उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे थैमान

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 12:25

नाशिक जिल्ह्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा, मुक्ताईनगर, यावल, बोधवड तसंच रावेर तालुक्यात अवकाळी पावसानं रात्री थैमान घातलं. तर विदर्भात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पैशांचा पाऊस आणि लैंगिक शोषण

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 16:10

रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीत पैशाचा पाऊस पाडण्याचं आमीष दाखवून गरजू, निराधार महिलांना जाळ्यात ओढणा-या टोळीचा पर्दाफाश झालाय.

मुंबई-उपनगरांत अवकाळी पावसाची हजेरी

Last Updated: Saturday, February 15, 2014, 13:04

वीकएन्डला मुंबई आणि उपनगरात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झालाय. मुंबई आणि उपनगरात सध्या ढगाळ वातावरण आहे. बोरिवली, मालाड, वसई-विरार, भाईंदर, डहाणू तालुक्यातल्या बोर्डी परिसरातही पावसानं हजेरी लावलीय.

मुंबईसह उपनरांत पावसाच्या सरी

Last Updated: Friday, February 14, 2014, 08:42

मुंबई,ठाणे आणि नवी मुंबईत आज पहाटे अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुंबईतल्या शहर भागातल्या परळ वरळीसह वांद्रे आणि बोरिवली भागात पावसाच्या सरी कोसळल्या.

हिरव्या पावसाच्या चौकशी, तीन दिवसांत अहवाल

Last Updated: Thursday, January 23, 2014, 11:27

दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात अचानक पडलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तर डोंबिवलीत चक्क हिरवा पाऊस पडला. डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात मंगळवारी झालेल्या हिरव्या पावसाच्या चौकशीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.

राज्यात अनेक भागात पाऊस

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 20:51

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जाणवणारा थंडीचा कडाका अचानक कमी झालाय.आज सकाळी राज्याच्या अनेक भागात पाऊस झाला. यामुळे किमान तापमनामध्ये सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचं चित्र आहे.

डोंबिवलीत केमिकल लोचा, हिरव्या पावसाने डोंबिवलीकर अवाक

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 19:55

डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज १ भागात आज हिरवा पाऊस पडला, हा पाऊस पडून गेल्यानंतरही हिरव्या रंगाचे अवशेष जमिनीवर दिसून येत होते.

मुंबईत पावसाचा शिडकावा

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 10:20

मुंबईत गेली दोन ते तीन दिवस थंडी होती. मात्र, आज सकाळी मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी पडल्यात. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे मुंबईतील थंडी गायब झाली आहे.

ऋतूचक्राचा केमिकल लोचा, गुलाबी थंडी गेली कुठे?

Last Updated: Monday, December 2, 2013, 22:19

डिसेंबर महिना म्हणजे गुलाबी थंडी… पण हा अनुभव यंदा मात्र खोटा ठरलाय... राज्यभरात गारठ्याचा पत्ता नाही, उलट सूर्य आग ओकत असल्याचंच चित्र आहे... त्यामुळं नक्की कोणता ऋतू सुरू आहे. असा प्रश्न पडला असतानाच या कनफ्युजनमध्ये आणखी भर टाकलीय ती पावसानं.

धो धो पावसामुळे कटक वन डे सामना रद्द

Last Updated: Friday, October 25, 2013, 23:35

तेलंगणा क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं तिथं गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पुढच्या दोन दिवसांत पावसाचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.

८० रूपयांत भिंत? मात्र, अधिकाऱ्यांनी ते शक्य केलंय!

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 15:26

सरकारी अधिकारी किती निगरगट्ट असू शकतात, याचा जिवंत अनुभव वर्ध्यातील एका शेतक-याला आलाय... मुसळधार पावसामुळं या शेतक-याच्या घराची भिंतच वाहून गेली. सरकारकडून त्यासाठी नुकसान भरपाईही मिळाली... किती? ८० रूपये फक्त...

शनी, गुरू या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 14:58

तुम्ही गारांचा पाऊस, अॅसिड रेन, लाल पाऊस, पिवळा पाऊस पाहिला असेल किंवा ऐकला असेल. मात्र, आता ग्रहांवर पाऊस पडणार आहे. तोही गारांचा नाही तर चक्क हिऱ्यांचा असणार आहे. हिऱ्यांच्या पावसाचा दावा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला आहे.

भारत X ऑस्ट्रेलिया : मॅचवर पावसाचं सावट

Last Updated: Thursday, October 10, 2013, 12:04

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज राजकोट इथ होणाऱ्या एकमेव टी-२० मॅचवर पावसाचं सावट कायम आहे. राजकोटमध्ये आगामी २४ तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय.

पावसाचा कोकण-बुलडाणा जिल्ह्याला तडाखा, एकाचा बळी

Last Updated: Saturday, October 5, 2013, 13:26

परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. रत्नगिरी जिल्ह्यीतील खेड तालुक्यात या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पावसाने बुलडाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे.

मुंबईत चार मजली इमारत कोसळली, ५० जण अडकल्याची भीती

Last Updated: Friday, September 27, 2013, 15:25

मुंबईतील डॉकयार्ड रोड स्टेशनजवळ आज सकाळी ५.४५ वाजता चार मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६०जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या असून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पावसाचा जोर तीन दिवस राहणार, मच्छिमारांना इशारा

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 12:45

सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. उत्तर भारतातून तशी सुरुवातही झाली होती. मात्र पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगरात पाऊस, पश्चिम- मध्य रेल्वे उशिरा

Last Updated: Thursday, September 19, 2013, 09:13

मुंबई आणि उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह रात्रभर पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका रेल्वेला बसला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत.

उन्हाळी कांद्याला सोन्याचा भाव!

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 11:35

उन्हाळी कांद्याची घटत चाललेली आवक आणि पावसामुळं लाल कांद्याचं बाजारात लांबलेलं आगमन यात सापडलेल्या घाऊक बाजारात उन्हाळी कांद्याचे भाव चढेच आहेत.

नागपूर-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत

Last Updated: Monday, September 16, 2013, 10:54

अकोल्याजवळील पारस इथं रेल्वे रुळ खचल्यानं नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसामुळं रुळ खचलाय. त्यामुळं नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या विस्कळीत झाल्या असून एकाच रुळावरून वाहतूक सुरू आहे.

विघ्नहर्त्याच्या मूर्तीकामात वरुणदेवाचं `विघ्न`!

Last Updated: Sunday, September 1, 2013, 20:19

सतत कोसळणाऱ्या पावसाने गणेश मूर्तीच्या निर्मितीला अडथळे येत असल्याने नागपूरच्या मुर्तीकारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नाच रे मोरा...

Last Updated: Sunday, August 18, 2013, 21:41

पावसाच्या सरींनी शेतीशिवारात सगळीकडे आनंद पसरलाय... मोरही अशा वातावरणात नृत्य करुन आनंदोत्सव साजरा करतायत...

चंद्रपुरात पावसाचा पुन्हा धुमाकूळ

Last Updated: Friday, August 16, 2013, 12:31

आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसानं चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा धुमाकूळ सुरु केलाय. मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह कोसळत असलेल्या पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलं आहे.

पाऊस थांबवण्यासाठी देवीला गाऱ्हाणं

Last Updated: Sunday, August 4, 2013, 19:09

एरवी पाऊस पडत नाही म्हणून देवाला साकडं घालतात. आता गोंदिया जिल्ह्यातल्या शेतक-यांनी चक्क पाऊस थांबवण्यासाठी देवीला साकडं घातलंय.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पूराची परिस्थिती कायम

Last Updated: Saturday, August 3, 2013, 19:08

चंद्रपूर जिल्ह्यात पूराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पूरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

Last Updated: Friday, August 2, 2013, 19:00

मुंबईबरोबरच किनाऱ्यालगत असणाऱ्या कोकण भागात आणि महाराष्ट्रातील उत्तर भागात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने आज वर्तवला आहे. ओरिसाच्या किनारपट्टीवरील मान्सूनचा दबाव वाढल्यामुळे आणि तो पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे हवामानात हा बदल झाला आहे.

रायगड, ठाण्यात नद्यांना पूर

Last Updated: Friday, August 2, 2013, 13:04

रायगडमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय. सावित्री, गांधारी नद्यांना पूर आला असून महाड शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झालीय. सुकटगल्ली, मच्छिमार्केट, दस्तुरी नाका, गांधारी पुलावर पाणी आलंय.

राज्यात पावसाचं धुमशान, पुराचा तडाखा

Last Updated: Friday, August 2, 2013, 12:27

राज्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. कोकणातील महाडमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर आला असून चंद्रपूर जलमय झाले आहे. तर जळगावात पुरामुळं शेतीचं नुकसान झाले आहे. ८ दिवसांनंतर सुरू झालेला माळशेज घाट पुन्हा बंद झालाय.

`२६ जुलै दिवस आठवला की काटा उभा राहतो`

Last Updated: Friday, July 26, 2013, 11:03

जोरदार पाऊस पडला की मुंबईत पाणी साचणं हे मुंबईकरांसाठी नवीन नाही.. मात्र त्या दिवशी भूतो न भविष्यती पाऊस पडला आणि सतत धावणा-या मुंबईकरांच्या लाईफला जणू ब्रेक लागला. आम्ही बोलतोय, २६ जुलै २००५ विषयी. या प्रलयकारी दिवसाला आज ८ वर्ष पूर्ण होतायत.

कोयना, वारणा परिसरातील गावांना धोका

Last Updated: Friday, July 26, 2013, 09:05

राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर कायम आहे. कोयना आणि वारणा धऱणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत वाढ झालीय. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ३४ फुटांवर गेलीय.

रायगडमध्ये पूर, रत्नागिरीत भीती कायम

Last Updated: Thursday, July 25, 2013, 16:56

रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. जिल्ह्याच्या कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात मुसळधार पावसाने रुद्ररूप धारण केल्याने पाताळगंगा नदीला महापूर आलाय. पाताळगंगा नदीकाठच्या भातशेतीत पाणी साचलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुराची स्थिती कायम आहे.

बुलडाण्यात दोघांचा मृत्यू, चंद्रपुरात पूर

Last Updated: Thursday, July 25, 2013, 14:21

बुलडाण्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय.. लोणार तालुक्यातल्या गुंदा धरणावर मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात वाहून मृत्यू झालाय. तर चंद्रपुरात नद्यांना पूर आलाय. दहा दिवसांपासून कोसळतच आहे.

कोकणात भरती... जळगावात पावसाचे आकडे वरती

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 18:44

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवबागमधल्या माडबागायतीसह सुमारे १० घरांना आजच्या हायटाईडचा फटका बसलाय. समुद्राचं पाणी थेट घरांमध्ये घुसलंय.

कोकणात पावसाचा दणका, पूर परिस्थिती कायम

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 14:11

कोकणात पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या दोन दिवसामंपासुन असलेली पूरस्थिती आजही कायम, चिपळूण, खेड, माखजण या बाजारपेठा पाण्याखाली असून संगमेश्वरलाही पुराचा धोका निर्माण झालाय.

ठाण्यात पावसाचा बळी, २५ गावांचा संपर्क तुटला

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 13:59

ठाण्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्यात पावसाचा एक बळी गेलाय तर पुरामुळे २० ते २५ गावांचा संपर्क तुटलाय. ट्रॅफिक जाम ठाण्यात झालंय. मुंब्रा बायपास रस्ता खचलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालीय. ठाणे, कल्याण, डोंबिवलीत संततधार सुरु आहे.

मुंबईत ट्राफिक जॅम, कोठे तुंबलय पाणी?

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 16:31

गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसानं मुंबईची घडी विस्कटून टाकलीय. शहर आणि उपनगरात बरसणा-या पावसामुळं हिंदमाता, परेल, दादर टीटी, गांधीमार्केट, सायन रोड नंबर 24, महेश्वरी उद्यान भागात पाणी साचलंय.

मुंबई जलमय, वाहतुकीची कोंडी

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 16:58

मुंबईसह संपूर्ण राज्यात सलग दुसऱ्या पावसाने धुमाकुळ घातलाय. मुंबई आणि उपनगरात पाणीच पाणी रस्त्यावर दिसत आहे. पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसलाय. त्यामुळे मुंबई लोकल आणि फास्ट लेट झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. कोसळणा-या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मध्य आणि हार्बरवरील गाड्या वेळेवर धावत आहेत.

मराठवाड्यावर वरुणराजा रुसलेलाच!

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 10:24

राज्यात सगळीकडेच पावसानं थैमान घातलं असताना मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलाच नाही.

`मुंबईकरांनो गरज असली तरच घराबाहेर पडा`

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 10:03

मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. पावसाचा जोर कायम असला तरी कोणत्याही भागात पाणी साचलं नसल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केलाय.

महाराष्ट्रभरात वरूणराजा असाच बरसत राहाणार!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 19:51

गेल्या काही दिवसांपासून वरूणराजानं राज्यावर कृपादृष्टी दाखवलीय. आणी येत्या काही दिवसांत वरूणराजा असाच बरसणार असल्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली.

पावसामुळे मुंबापुरीला ब्रेक !

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 19:16

मुंबई दिवसभर मुसळधार पावसाचा फटका सेंट्रल,वेस्टर्न आणि हार्बर अशा तिन्ही लोकल लाईन्सला बसला...त्यामुळे लोकलने प्रवास करणा-यांचे चांगलेच हाल झाले...दिवसभर पावसाने जराही उसंत न घेतल्यामुळे रस्ते वाहतूकीवरही त्याचा परिणाम झाला.

कोकणात धुव्वाधार, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 17:39

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. रत्नागिरीत खेड,चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर येथील नद्यांना पूर आलायं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

पाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 16:29

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं एकच धुमाकूळ घातलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भ या भागांतही पाऊस मनसोक्तपणे कोसळतोय. पाहुयात महाराष्ट्रातील विविध भागांतील सध्याची पावसाची स्थितीवर एक नजर टाकुयात...

मुंबई मुसळधार, हार्बर रेल्वे बंद

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 16:11

मुंबई काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीबरोबरच रस्ता वाहतुकीला बसला आहे. चुनाभट्टी ते कुर्ला दरम्यान मार्गावर पाणी साचल्याने हार्बरची वाहतूक बंद पडलेय. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने ट्राफिक जामचा सामना सहन करावा लागत.

कोकणात अतिवृष्टीचा इशारा

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 11:25

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोयं. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा वेधशाळेने दिलाय.

विदर्भासह महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ...

Last Updated: Sunday, July 21, 2013, 13:32

राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावलीय. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुणराजा धो धो बरसतोय. चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून यात चौघांचा बळी गेलाय तर ७५ हजार हेक्टरवरील पिकाचं या पावसामुळं नुकसान झालंय.

घ्या पावसाचा मनसोक्त आनंद...

Last Updated: Sunday, July 21, 2013, 07:55

पाऊस जोरात पडतोय. बाहेर जाऊन पावसात मनसोक्त भिजण्याची इच्छा आहे पण भीती वाटतेय, ‘आजारी पडलो तर..., वस्तू खराब झाल्या तर...’

नको नको रे पावसा...

Last Updated: Saturday, July 20, 2013, 19:39

राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. चंद्रपूर, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुणराजा धो धो बरसतोय. चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून चौघांचा यांत बळी गेलाय..

चंद्रपूरमध्ये पावसाचे संकट, ४ बळी

Last Updated: Saturday, July 20, 2013, 10:22

चंद्रपुरात मुसळधार पावसाचे चार बळी गेलेत. दिवसभर सुरु असलेल्या पावसाचा फटका औष्णिक विद्युत केंद्रालाही बसला असून या केंद्रात सर्वत्र पाणी शिरल्यानं वीज निर्मिती ठप्प झालीय. इतिहासात पहिल्यांदात वीज निर्मिती बंद होण्याची घटना घडलीय. तर मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर, रेल्वे सुरळीत

Last Updated: Saturday, July 20, 2013, 08:58

मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर वाढलाय. ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे.. मात्र या पावसाचा रेल्वे आणि रस्ते वहातुकीवर अजुनतरी कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र पाऊस असाच सुरू राहील्यास रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला याचा फटका बसू शकतो.

धरणं उघडली, रस्ते पाण्यात, संपर्क तुटला!

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 14:19

गेले काही दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने विदर्भात सर्वत्र धुमाकूळ घातलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय.

नागपूर, विदर्भात पूरपरिस्थिती

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 09:54

नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळसह संपूर्ण विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पुरामुळं अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली असून, पिकंही धोक्यात आलीय.

मुंबईत पावसाचे दोन बळी, दोन बेपत्ता

Last Updated: Friday, July 12, 2013, 16:57

मुंबईत मुसळधार पावसामुळे आतापर्यंत दोन जणांना आपले प्राण गमावावे लागले आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड मानखुर्द नाला येथे एक तर कांदिवली ठाकुर्ली व्हिलेज येथे एक जणाने प्राण गमावल्याची माहिती समोर आली आहे.

पावसाचा धिंगाणा, लोकल लेट तर काही रद्द

Last Updated: Friday, July 12, 2013, 15:09

मुसळधार पावसाने मुंबईकरांना सळो की पळो करून सोडलेय. अनेक ठिकणी पाणी साचल्याने मुंबईतील बेस्ट वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेत. त्यामुळे मध्य रेल्वेची स्लो वाहतूक बंद झालेय. तर दादर, हिंदमाता, एलफिस्टन(वेस्ट) , सायन रोड २४, भांडूप (वेस्ट) या भागांत पाणी साचल्याने रस्ता वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

राज्यात संततधार, कोकण-कोल्हापुरात पूर

Last Updated: Friday, July 12, 2013, 11:45

राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मुंबईसह राज्यात संततधार, रेल्वेवर परिणाम

Last Updated: Friday, July 12, 2013, 11:42

मुंबईसह राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक धिम्मा गतीने सुरू आहे. ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस असून ठाण्यात रूळावर पाणी साचल्याने गाड्या सुटण्यास १५ मिनिटे उशीर होत आहे. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस गाड्यांनाही उशीर झालाय. तर राज्यात कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय.

राज्यात पाऊस, मराठवाडा कोरडा!

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 20:54

राज्यात जून महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झालाय. मात्र, मराठवाड्यातल्या एकूण प्रकल्पात फक्त 6 टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे जायकवाडी, येलदरी, मांजरा, सिद्धेश्वर, माजलगाव आणि निम्न तेरणा आदी धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे.

कोकणात पूरस्थिती, विद्यार्थी गेला वाहून

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 16:10

कोकणात जोरदार वृष्टी होत असल्याने अनेक नद्यांना पूर आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर येथे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेय. तर पोलादपूर येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थी वाहून गेला.

कोकणात मुसळधार, रेल्वे-रस्ता वाहतुकीवर परिणाम

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 09:03

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. याचा परिणाम मुंबई-गोवा रस्ता वाहतूक आणि कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे दरड कोसळ्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू केलेय.

पावसात भिजल्या म्हणून बहिणींवर गोळ्या झाडल्या

Last Updated: Tuesday, July 2, 2013, 13:22

पावसात भिजत बागडायला कोणाला नाही आवडत, पण पाकिस्तानमध्ये दोन सख्ख्या बहिणींना असंच भिजणं आणि बागडणं महागात पडलंय. केवळ पावसात भिजल्या म्हणून त्यांना गोळ्या झाडून ठार करण्यात आलंय.

विकेन्ड डेस्टीनेशन : ताम्हिणी घाट

Last Updated: Sunday, June 30, 2013, 10:35

रस्त्याच्या एका बाजूला दरी आहे आणि दुसऱ्या बाजुला डोंगर... डोंगराच्या घोळांमधून पाणी झिरपतंय काही ठिकाणी थोडं थोडं... काही ठिकाणी धबधबे... रस्त्याच्या कडेवरचे...

केदारनाथमध्ये प्रलयानंतर रोगराईच संकट

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 13:47

केदारनाथमध्ये प्रलयानंतर आता रोगराईच संकट उभ ठाकलय, त्यामुळे केदारनाथमध्ये जवळपास २५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. प्रत्येकाचे डीएनए राखून ठेवण्यात आलेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातले २३४ यात्रेकरू अद्याप बेपत्ता असल्याचं स्पष्ट झालंय.

हेलिकॉप्टर अपघात : ९ जवान शहीद, दोन महाराष्ट्रातील

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 13:37

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील सर्व २० जण मृत्युमुखी पडल्याचं स्पष्ट झालं आहे. यात दोन महाराष्ट्रीय जवानांसह ९ जवान शहीद झालेत. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर, आणि फ्लाईंग डेटा रेकॉर्डर सापडला आहे. त्यामुळे अपघातचे नेमके कारण कळू शकणार आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतरही जवान कर्तव्यासाठी हजर....

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 12:04

उत्तराखंडमध्ये हवामान खराब झाल्यामुळे आज सकाळपासून पुन्हा एकदा हवाई बचावकार्य ठप्प झालंय. केदारनाथ, बद्रिनाथ इथं ढग दाटून आलेत, त्यामुळे एकही हेलिकॉप्टर उड्डाण भरू शकलेलं नाही.

संपूर्ण विदर्भात पावसाची दमदार हजेरी

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 22:54

नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसानं कालपासून दमदार हजेरी लावलीय. नागपुरात रात्रभरात 72 मिमी पावसाची नोंद झालीय. भंडारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून संततधार सुरू आहे.

उत्तराखंड : बचावकार्याला पावसानं घातला खोडा!

Last Updated: Sunday, June 23, 2013, 13:33

उत्तराखंडच्या गुप्तकाशी, रुद्रप्रयाग, अगस्त्यमुनी आणि फाटा या भागाला पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरींनी विळखा घातलाय. त्यामुळे बचावकार्य थांबवावं लागलंय.

महाराष्ट्रातील शेकडो बेपत्ता, 30 हजार सुखरुप

Last Updated: Saturday, June 22, 2013, 22:53

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उत्तराखंडात दाखल झालेत. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून आतापर्यंत 30 हजार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र अद्यापही 32 हजार जण बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रातील शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

अरे बापरे, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Last Updated: Saturday, June 22, 2013, 19:16

उत्तराखंडमध्ये उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बचावकार्य अधिक वेगानं सुरू करण्यात आलंय. केदारनाथ आणि गौरीकुंडच्या दरम्यान अडकून पडलेल्या १००० यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येतेय.

पुरानंतर..उपाशीपोटी `ते`गोठवणाऱ्या थंडीत

Last Updated: Thursday, June 20, 2013, 18:32

उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. देशभरातील हजारो पर्यटक सध्या उत्तराखंडमध्ये जागोजागी अडकून पडलेले आहेत. गोठणाऱ्या थंडीत, अनेक ठिकाणी जेवणा-पाण्याविना त्यांना रहावं लागतय.

फोटो : केदानाथ पहिल्यांदा आणि आत्ता!

Last Updated: Thursday, June 20, 2013, 10:45

उत्तराखंडमधल्या जलप्रकोपानं केदारनाथला होत्याचं नव्हतं करून टाकलंय. सध्या केदारनाथ मंदिराचा गाभारा सोडून आणखी काहीही उरलेलं दिसत नाही.

सावधान… मुंबईत २४ जुलैला ‘महाभरती’!

Last Updated: Thursday, June 20, 2013, 09:57

यंदा मुंबईच्या समुद्रात तब्बल सतरा वेळा महाभरती येणार आहे. या भरत्यांच्या काळासाठी मुंबई महापालिकेनं खास खबरदारी घेतलीय.

राजधानी दिल्लीत पुराचा धोका

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 20:51

उत्तराखंडमध्ये पुरानं थैमान घातलं असतानाच राजधानी दिल्लीलाही पुराचा धोका निर्माण झालाय. यमुना नदीचा प्रवाह पूरपातळीपेक्षा २ मीटर जास्त आहे.