शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा, याची देही याची डोळा

Last Updated: Friday, June 6, 2014, 20:58

शिवछत्रपतींचा 341 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात रायगडावर साजरा करण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तारखेप्रमाणे साज-या होणारा हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती.

खाजगी आश्रमशाळेत बालकांवर लैंगिक अत्याचार उघड

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 09:30

रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या एका खाजगी आश्रमात अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचा संतापजनक प्रकार उघड झालाय.

रायगडमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 19:35

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सकाळी वडखळ जवळील खाडी लगतच्या गावांतील शेतकरी, मच्छीमार महिला पुरुषांनी शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार आणि जे एस डब्लू इस्पात कंपनी विरोधात प्रखरतेने रस्तारोको आंदोलन केले.

विकासाचं सोंग आणून आघाडीचे मंत्री लाटतात जमिनी

Last Updated: Sunday, April 13, 2014, 12:26

काँग्रेस आघाडीतले मंत्री हे नुसतेच गब्बर नाहीत, तर योजनाबद्धरित्या यांनी महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या जमिनी मोठ्या प्रमाणावर लाटल्या आहेत. त्या जमिनी लाटताना योजना आखून पद्धतशीरपणे लाटल्या आहेत. आधी स्वतःसाठी जमिनी शोधतात त्या विकत घेतात आणि नंतर सरकारी तिजोरीतून त्या जागेवर प्रकल्प मंजूर करून विकासाचा सोंग आणतात, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी महाड इथल्या सभेत केली आहे.

रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे, घड्याळ विरुद्ध घड्याळ!

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 16:51

रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे अशी एक रंगतदार लढत रंगणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत रंगणार आहे. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला अपक्ष म्हणून सुनील शाम तटकरे या नावाच्या व्यक्तीनंही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे इथं एक वेगळीच रंगत निर्माण केलीय.

LIVE -निकाल रायगड

Last Updated: Friday, May 16, 2014, 20:13

प्रोफाईल मतदारसंघाचं : रायगड

शेकाप आक्रमक, सेनेचा घरोबा तोडून विरोधात उमेदवार

Last Updated: Friday, March 14, 2014, 20:05

शेतकरी कामगार पक्षानं शिवसेनेबरोबरचा घरोबा तोडलाय. गेल्या काही निवडणुकांमधली एकमेंकांबरोबरची सहकार्याची भूमिका सोडून शेकापनं शिवसेनेच्या विरोधात उमेदवार जाहीर केलेत.

रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे रिंगणात

Last Updated: Thursday, March 13, 2014, 18:55

जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना रायगडमधून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी तटकरेंच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे रायगडमध्ये अनंत गीतेंची तटकरेंशी लढत रंगणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा फॉर्म्यूला बदलला!

Last Updated: Saturday, March 8, 2014, 20:02

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला बदलला गेलाय. आता काँग्रेस २७ तर राष्ट्रवादी काँग्रेस २१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं एक पाऊल मागे जात हातकणंगलेची जागा काँग्रेससाठी सोडलीय.

बीग बी रायगडात, खाली मांडी घालून जेवले!

Last Updated: Thursday, March 6, 2014, 21:06

बॉलिवूडचा महानायक बीग बी अमिताभ बच्चन यांनी सपत्नीक  रायगडच्या म्हसाळा तालुक्यातील खामगावाला भेट दिली. अमिताभ बच्चन गावात आल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सगळा गाव त्यांना पाहण्यासाठी गोळा झाला.

‘आप्पासाहेब धर्माधिकारी’नी आम्हाला मार्गदर्शन करावे- उद्धव ठाकरे

Last Updated: Friday, January 10, 2014, 13:48

महाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री सदस्य परिवाराचे आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांचा गौरव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आप्पासाहेबांचा नागरी सत्कार करुन आणि सचिनदादांना रायगड भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

माथेरान परिसरात झाली तीन बिबट्यांची हत्या

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 15:14

माथेरान परिसरातल्या ३ बिबट्यांची हत्या झाल्याचं उघड झालंय. रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमध्ये वन विभागानं कातडी विकायला आलेल्या २ आरोपींना अटक केल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झालीय. यानंतर आणखी ७ आरोपींना अटक करण्यात आलीय.

शिवरायांनी सुरतला नाही, औरंगजेबाला लुटलं- नरेंद्र मोदी

Last Updated: Sunday, January 5, 2014, 19:34

काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केल्याची घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी केली. रायगड किल्ल्यावर शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे आजचं नरेंद्र मोदींचं भाषण अराजकीय होतं. शिवप्रतिष्ठान संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तब्बल १५ हजारांहून अधिक शिवप्रेमींना गर्दी केली होती.

मोदींची स्वारी ‘रायगडा’वर…

Last Updated: Sunday, January 5, 2014, 12:43

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे रायगडावर दाखल झालेत. इथं मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं.

काय हे महाराष्ट्रात, महिलेला विवस्त्र करून मारहाण

Last Updated: Thursday, December 26, 2013, 09:03

रायगड जिल्ह्यात निवडणुकीच्या वादातून महिला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. रोहा तालुक्यातील खाजणी गावात ही धक्कादायक घटना घडली. दिराला मदत केल्यामुळे ही मारहाण झाली. या महिलेवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणी पोलीसांनी ३५४ ब कलम दाखल केलं आहे. तसंच १५ जणांना अटक केली आहे.

रायगडमधील किल्ल्यावर सप्ततारांकित स्थळ उभारण्याचा घाट

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 22:00

सागरी आरमाराची साक्ष देणा-या रायगड जिल्ह्यातील खंदेरी या किल्ल्यावर सप्ततारांकित पर्यटन स्थळ उभं करण्याचा घाट केंद्र सरकारने घातलाय. मात्र तसं झाल्यास रायगडमधला कोळी समाज बेघर होईल असं म्हणत कोळी समाजाने याला तीव्र विरोध केलाय.

रायगड जिल्हा परिषदेची मेगा भरती

Last Updated: Monday, September 9, 2013, 13:40

रायगड जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास आणि जलसंधारण विभागात रिक्त पदासांठी भरती करणयात येणार आहे. याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि. २४ सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठविण्याची मुदत आहे.

रायगड, ठाण्यात नद्यांना पूर

Last Updated: Friday, August 2, 2013, 13:04

रायगडमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय. सावित्री, गांधारी नद्यांना पूर आला असून महाड शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झालीय. सुकटगल्ली, मच्छिमार्केट, दस्तुरी नाका, गांधारी पुलावर पाणी आलंय.

पाऊस झाला गूल; वाहतूक सुरळीत!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 10:10

मुंबईकरांची दोन दिवस दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या तरी उघडीप घेतलीय. पावसानं विश्रांती घेतल्यानं रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा सुरळीत आहे. तसंच मुंबईत ट्रॅफिक अगदी तुरळक ठिकाणी दिसतंय.

२४ जुलै... जांभूळपाड्याचा ‘तो’ दिवस आणि आज!

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 09:28

२६ जुलै म्हटलं की मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो. अगदी त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडावासियांसाठी २४ जुलै काळरात्र ठरली.

खोपोलीत स्टील कंपनीत स्फोट, १० जखमी

Last Updated: Saturday, July 6, 2013, 12:38

रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधल्या इंडिया स्टील कंपनीच्या भट्टीमध्ये काल रात्री भयंकर स्फोट झाला. यात १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटानंतर वितळलेल्या लोखंडाचे तीन गोळे बाजूच्या वस्तीच्या दिशेनं फेकले गेले.

शेकाप नेते दि. बा. पाटील यांचं निधन

Last Updated: Monday, June 24, 2013, 12:34

रायगडचे माजी खासदार आणि शेकापचे ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते ८७ वर्षांचे होते.

रायगडावर रंगला शिवराज्याभिषेक सोहळा!

Last Updated: Friday, June 21, 2013, 16:52

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार होणारा 340वा शिवराज्याभीषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जोरदार वा-यापावसाची तमा न बाळगता हजारो शिवप्रेमी किल्ले रायगडावर पारंपारिक वेशभुषेत हजर होते.

उत्तराखंडमध्ये ठाण्यातील महिलेचा मृत्यू

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 18:46

उत्तराखंड राज्यात पुराचा महाप्रलय पाहायला मिळालाय. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. तर १३८च्या वर बळींचा आकडा पोहोचलाय. अनेक गावे उद्धवस्थ झाली आहेत. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका महिलेचा उत्तराखंडमध्ये मृत्यू झाला आहे.

कोकणात मुसळधार पाऊस, वादळी नुकसान

Last Updated: Sunday, June 9, 2013, 10:22

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर नैर्ऋत्य मोसमी वारे कोकणसह मुंबईमध्ये शनिवारी दाखल झाले. आतापर्यंत मान्सूनने राज्यातील कोकण, मराठवाडा, मध्य, उत्तर महाराष्ट्र व्यापला आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये चांगला पाऊस कोसळत आहे. येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

करा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा...

Last Updated: Thursday, June 6, 2013, 11:06

या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।।

रायगडावर महाराजांचा ३४०वा राज्यभिषेक दिन साजरा

Last Updated: Thursday, June 6, 2013, 11:01

रायगडावर आज शिवाजी महाराजांचा ३४० वा राज्यभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने गडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं

माफियांचा धुमाकूळ, तहसीलदारांच्या पथकावर हल्ला

Last Updated: Thursday, February 14, 2013, 13:58

रायगड जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा धुमाकूळ सुरू केलाय. म्हसळा तालुक्यातल्या आंबेतमध्ये अवैध वाळू उपसा रोखणा-या तहसीलदारांच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय.

वाट चुकलेल्या बिबट्याचा ११ तासांचा धुमाकूळ...

Last Updated: Saturday, February 9, 2013, 18:30

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असणाऱ्या बोर्ली या गावात जवळजवळ ११ तास धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आलंय. त्यामुळे नागरिकांच्या जीवात जीव आलाय.

रायगडाला जेव्हा `भाव` येतो!

Last Updated: Thursday, January 31, 2013, 18:11

मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना, बिल्डरांचं लक्ष आता रायगडकडे लागलं आहे. रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी उपलब्ध आहेत, आणि त्यांना भावही चांगला मिळू शकतो, हे लक्षात येताच बिल्डरांनी ‘रायगडा’वर स्वारी करण्यास सुरूवात केली आहे.

‘चवदार’ तळ्याची चव अन् स्मारकाची रया गेली!

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 15:20

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील सरकारचं बेगडी प्रेम पुन्हा एकदा समोर आलंय. बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करून स्मारक उभारायचं आणि त्याकडे नंतर पाठ फिरवायची...

'वाघ्या' उखडून इतिहास बदलतो का?

Last Updated: Thursday, August 9, 2012, 13:43

सुरेंद्र गांगण
मी गेले कित्येक वर्षे ऊन, पावसात चबुदऱ्यावर जागच्या जागी बसून आहे. माझा कोणाला उपद्रव नाही. मात्र, असे असले तरी मी काहींच्या डोळ्यात खुपलो. १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजी

रायगडमध्ये अतिसाराची साथ

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 08:30

रायगड जिल्ह्यात चौक गावात अतीसाराची साथ आली आहे. दूषित पाण्यानं ही साथ आल्याचं गावकऱ्यांच म्हणणं आहे. अधिकाऱ्यांनी साथ अटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.

तीन प्राध्यापकांचा बुडून मृत्यू

Last Updated: Sunday, June 10, 2012, 22:37

रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्रात तीन प्राध्यापकांचा बुडून मृत्यू झालाय. हे तिघंही पिंपरी चिंचवडच्या वायआयटी कॉलेजचे प्राध्यापक असल्याचं सांगण्यात येत आहे.

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळा हटवणार?

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 12:15

रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कडक संरक्षण देण्यात आलं आहे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीला संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतलेला आहे.

महाराजांचा राज्याभिषेक सोहळा....

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 08:18

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३३८ वा शिवराज्याभिषेक तारखेनुसार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं रायगडावर आज या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

बंदी झुगारून रायगडावर पंचधातूचं छत्र

Last Updated: Monday, June 4, 2012, 12:47

रायगडावरील शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरील पूर्णाकृती पुतळ्यावर शिवप्रेमींनी 132 किलोचं पंचधातुचं छत्र बसवलंय. मात्र, हे करताना बंदी झुगारण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शहिदाच्या मात्या-पित्याची वणवण

Last Updated: Friday, May 18, 2012, 16:24

एकुलता एक मुलगा शहीद झाला, तेव्हा वीरमरण आलेल्या मुलाचं स्मारक बांधण्यापासून घरापर्यंत पक्का रस्ता बांधण्याची मोठ-मोठी आश्वासनं नेत्यांकडून देण्यात आली. प्रत्यक्षात वृद्ध माता-पित्यांना घरी जाण्यासाठी पायवाटही उरलेली नाही.

रायगडात कागदी धरण, खर्च १०० कोटी

Last Updated: Thursday, May 17, 2012, 09:16

रायगड जिल्ह्यातली सिंचनाच्या गौडबंगालाची एक कथा आहे... यामध्ये 100 कोटी रुपयांच्या धरणात एकही थेंब पाणी साठलेलं नाही.

पर्यटकांनी केली गणेश मृर्तीची चोरी

Last Updated: Saturday, May 5, 2012, 12:33

रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या सुवर्णगणेश मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीये. चोरटे पर्यटक म्हणून आले आणि चोरी करुन गेले अशी माहिती समोर येत आली आहे.

दिवेआगर चोरी : चोरांचा लागला छडा

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 09:46

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्णगणेश चोरीप्रकरणाचा छडा लागला आहे. या प्रकरणी शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गणेशमूर्तीचे अवशेष आणि दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

दिवेआगर चोरी : गुजरातमधून प्रमुखाला अटक

Last Updated: Saturday, April 21, 2012, 10:06

दिवेआगारमधील सुवर्णगणेमूर्ती चोरीप्रकरणी गुजरातमधून मुख्य संशयिताला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलय. याशिवाय औरंगाबादमध्येही सात जणांची चौकशी सुरू आहे. हे सातही जण फासेपारधी आहेत.

रायगडात पाण्याचा दुष्काळ

Last Updated: Friday, April 13, 2012, 09:55

दुर्गम भागातील महादेवाचा मुरा या गावाची व्यथा तर कुणाच्याही -हदयाला पाझर फोडेल अशीच आहे...इथं लोकवस्ती आहे पण रस्ते नाहीत..रस्ते नाहीत त्यामुळे कोणत्या सुविधाच गावात पोहचल्या नाहीत. रामभरोसे जीवन जगणा-या इथल्या गावक-यांना जणू शासनानं वाळीतच टाकलंय. त्यात भरीस भर म्हणून की काय पाणीटंचाईचं अस्मानी संकट गावक-यांवर कोसळलयं. खरं तर ही समस्या आजची नाही..पिढ्यानं पिढ्या इथं पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. पण ना त्याची राजकारण्यांना तमा, ना शासकीय अधिका-यांना....जिथं यंत्रणेलाच पाझर फुटत नाही तिथे निसर्गच मदतीला धावून येतो आणि इथल्या दगडालाही पाझर फुटतो.

रायगडवर शिवरायांच्या शौर्याचे नवे पुरावे

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 13:04

शिवरायांची शौर्यगाथा सर्वांनाच माहिती आहे. पण त्याच शौर्याची साक्ष देणारे पुरावे पुरात्तत्त्व विभागाला रायगडावर सापडलेत. शिवरायांच्या राज्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि वेगवेगळ्या शस्त्रांचे अवशेष रायगडावरच्या साफसफाई दरम्यान हाती लागले आहेत.

शिवरायांच्या छत्रावरून शिवसेना आक्रमक

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 12:52

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी असो वा मेघडंबरीतील पुतळ्याचा विषय असो प्रत्येक वेळी किल्ले रायगड चर्चेत राहिला. गेल्या चाळीस वर्षांपासून असलेला किल्ले रायगडावरील शिवरायांचा पुतळा आता पुन्हा चर्चेत आलाय.

राष्ट्रवादी-शेकापातील संघर्षाने घेतला बळी

Last Updated: Saturday, April 7, 2012, 22:22

रायगड जिल्ह्यात रोह्यात अष्टमी गावात राष्ट्रवादी आणि शेकाप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या झालेल्या राड्यात एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

रायगड दरोडा : दिवेआगर ग्रामस्थांचा मोर्चा

Last Updated: Saturday, April 7, 2012, 18:59

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरावर पडलेल्या दरोड्याला पंधरवडा उलटूनही पोलीस तपासात काहीच धागेदोरे न लागल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिघीसागरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

गणेशमूर्ती चोरी : ट्रस्टीच जबाबदार - गृहमंत्री

Last Updated: Thursday, April 5, 2012, 16:37

रायगड जिह्यातील दिवेआगारमधील सुवर्णगणेशमूर्तीच्या चोरीप्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मंदिराच्या ट्रस्टीवर टीकास्त्र सोडल आहे. मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ट्रस्टींवर होती. मात्र ट्रस्टींनी सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं नाही, अस सांगत आर.आर. पाटील यांनी ट्रस्टींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

वाळूमाफिया नितीन परबला अखेर अटक

Last Updated: Thursday, April 5, 2012, 09:09

रायगड जिल्ह्यातल्या रोह्याचा वाळूमाफिया नितीन परबला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पुणे रोडवर खालापूर जवळ त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल आणि गाडी जप्त करण्यात आली आहे.

वाळूमाफिया नितीन परब फरार

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 20:29

रायगड जिल्ह्यातल्या रोह्याचा वाळूमाफिया नितीन परब गेल्या दोन दिवसांपासून फरार आहे. परब याचा जामीनअर्ज माणगावच्या कोर्टानं फेटाळल्यानंतर त्यानं शरण येणं अपेक्षित होतं. मात्र तसं न करता नितीन परब फरार झाला आहे.

सेनेने मूर्ती आणायला नको होती- मनसे

Last Updated: Friday, March 30, 2012, 20:37

शिवसेना-भाजप आमदारांनी विधानसभेत गणपतीच मूर्ती आणायला नको होती. असं वक्तव्य मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी केलीय. राज्य सरकारनं सत्तेचा दुरुपयोग केला असून निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही त्यांना मदत करु असेही ते म्हणाले.

रायगड सुमद्र किना-यावर कासवं मृतावस्थेत

Last Updated: Friday, March 30, 2012, 16:35

समुद्राचे संतुलन बिघडले की पाणी प्रदूषित झाले?..जागतिक वातावरणाचा काय झाला आहे परिणाम....आदींबाबत चर्चा झडत असताना रायगडच्या सुमद्र किना-यावर ग्रीन टर्टर या दुर्मिळ जातीची प्रचंड मोडी कासवं मृतावस्थेत सापडत आहेत.

युतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबित

Last Updated: Friday, March 30, 2012, 14:32

रागयड जिल्ह्यातील दिवेआगर गणेश चोरीचा तपास लागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युतीच्या १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ तर भाजपचा १ आमदार एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

दिवेआगर चोरी: विधानसभेत सेनेचा गोंधळ

Last Updated: Friday, March 30, 2012, 13:14

रायगडमधील दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरातून सोन्याची दीड किलोवजनाची मूर्तीची चोरी झाली. मात्र, या चोरीचा छडा लागलेला नाही. त्यामुळे शिवसनेने रायगड बंदची हाक दिल्यानंतर राज्यात घंटानाद आंदोलन केले. आज विधानसभा परिसरात आरती करून अधिक आक्रमकपणी स्वीकारला. चोरीचा तपास लावण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत विधानसभेत गोंधळ घातला. त्यामुळे अर्धातास कामकाज तहकूब करावे लागले.

शिवसेनेचा आज रायगड बंद

Last Updated: Thursday, March 29, 2012, 09:52

शिवसेनेनं आज रायगड बंदची हाक दिली आहे. दिवे आगार येथील सुवर्ण गणेश मूर्ती चोरी प्रकरणी शिवसेनेनं पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात प्रतिसाद मिळतो आहे. पहाटेपासूनच रिक्षा, मालवाहतूक बंद आहेत. अनेक ठिकाणी बाजारपेठाही बंद आहेत.

रायगडात सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा

Last Updated: Monday, April 2, 2012, 12:43

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगरमध्ये सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकण्यात आला आहे. पेशवेकाळीन मंदिरातून दरोडेखोरांनी दीड किलो वजनाची सोन्याची मूर्ती पळवलीय. दोन वॉचमनला मारहाण करून हा दरोडा घालण्यात आला.

रायगड जिल्हयात दरोड्याचे सत्र सुरुच

Last Updated: Sunday, March 18, 2012, 09:22

रायगडमध्ये दरोड्यांचं सुरूच आहे. पोलादपूर तालुक्यातील लोहारमल इथं एका दाम्पत्यावर दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली आहे. गेल्या सहा महिन्यातली ही 12 वी घटना आहे.

नितीश ठाकूरकडे १८० नव्हे ३७५ कोटींचे घबाड!

Last Updated: Thursday, March 15, 2012, 18:58

रायगडचा निलंबित उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याची मालमत्ता ३७५ कोटींहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोर्टात वकिलांनी तशी माहिती दिली आहे.

रायगडच्या उपजिल्हाधिकाऱ्याकडे कोटींचं घबाड

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 16:08

रायगडचे उपजिल्हाधिकारी नितीश ठाकुरांकडे ११८ कोटींचं घबाड सापडलंय. ठाणे लाचलुचपत विभागानं २६ ठिकाणी जप्तीची कारवाई सुरु केली आहे. मुंबईसह कोकणभर ठाकूरची काळी माया पसरलीय.

रायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 15:21

रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.

दरोडेखोऱ्यांच्या हल्ल्यात मुलगी ठार

Last Updated: Saturday, February 25, 2012, 12:21

महाडजवळील बिरवाडी येथे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात १४ वर्षीय मुलगी ठार झाली. या हल्ल्यात चार जण जखमी झालेत.

चित्रा पाटील यांची गरूडझेप

Last Updated: Friday, February 24, 2012, 13:46

एमबीए झालेल्या शेकापच्या चित्रा पाटील यांनी विक्रमी ८ हजारांचे मताधिक्य घेत जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला असला तरी त्यांचा ओढा हा राजकारणात नसून समाजकारणात आहे. समाजकारण करण्यासाठी त्यांनी राजकारणाचा हाताशी पकडले आहे. त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा ध्यास घेतला आहे.

कोकणने का बदल स्वीकारलेत?

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 07:31

सुरेंद्र गांगण
कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्ग. मात्र, या निसर्गावर लाकूड व्यापाऱ्यांनी घाला घालून निसर्गाची पैशासाठी लूट केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास निम्मा जंगलभाग हा कोकणात होता. आता हे प्रमाण घटत आहे. हे सांगण्याचे कारण की, कोकणच्या वातावरणाला पोषक असे उद्योग आले नाही. मात्र, वातावरण बिघडविणारे प्रकल्प आणले गेलेत. यातून राजकारणही केलं गेलं, ते आजही सुरू आहे.

रायगड जिल्ह्यात दरोडेखोरांचे थैमान सुरुच

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 13:04

रायगड जिल्ह्यात दरोड्यांचं सत्र सुरुच आहे. माणगावचे उपसरपंच राजेश मेहता यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकलाय. रिव्हॉल्व्हर आणि चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी साडेसहा लाखांचा ऐवज लुटला

उस्मानाबाद : नागरिक- पोलिसांमध्ये हाणामारी

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 14:43

उस्मानाबाद जिल्ह्यात मतदानाला हिंसक वळण लागलं आहे. नागरिक आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. जहांगीरवाडी तांडा या गावात हा प्रकार घडला. पोलिंग एजंटच्या बसण्याच्या जागेवरून वादावादीला सुरुवात झाली आणि अखेरीस हाणामारीपर्यंत वाद गेला.

रायगड पोलीस भरती वादात

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 10:46

रायगडमधील पोलीस भरती वादाच्या भोव-यात सापडली आहे. पात्र उमेदवारांना डावलून जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना प्रवेश मिळाल्यामुळं संताप व्यक्त होतोय.

कुंपण खातंय शेत !

Last Updated: Friday, November 25, 2011, 08:39

रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातल्या दिघी बंदराजवळ मोकळी असलेली ही ९० एकर जमीन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. १९६२मध्ये सरकारनं समाजातल्या दुर्बल घटक म्हणून कोळी समाजाला ही जमीन व्यवसायासाठी दिली होती.

रायगडाला जेव्हां जाग येते @ २३०१

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 15:51

श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हां जाग येते’ या ऐतिहासिक नाटकाला सामाजिकतेची जोड दिल्यानेच २३00वा प्रयोगापर्यंत टप्पा गाठता आहे.ज्येष्ठ रंगकर्मी व नाटकात ‘शिवाजी’ची भूमिका साकारणारे अविनाश देशमुख यांनी व्यक्त केलं.