जीतन राम मांझी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री

Last Updated: Monday, May 19, 2014, 23:23

जीतन राम मांझी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. राज्यपालांना भेटून आल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना नितीश कुमार यांनी सांगितलं,

बिहारचे नवे मुख्यमंत्री ठरणार? लालूंना घातली साद

Last Updated: Sunday, May 18, 2014, 10:16

बिहारमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सत्ताधारी जेडीयू पक्षाचा पार धुव्वा उडाल्यानं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जेडीयूनं आज आमदारांची बैठक बोलावलीय.

अपेक्षित यश न मिळ्याने राजीनामा - नितीश कुमार

Last Updated: Saturday, May 17, 2014, 17:28

बिहारमध्ये जनता दल युनाटेड पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे लोकसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला. नितीश यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

नीतीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Last Updated: Saturday, May 17, 2014, 17:16

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. नीतीश कुमार यांनी आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करून बिहार विधानसभा भंग करण्याची मागणी केलीय.

पाहा बिहारमध्ये कुणाला सर्वात जास्त जागा?

Last Updated: Monday, May 12, 2014, 20:39

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक संपल्यानंतर, टेलव्हिजनवर एक्झिट पोलचे वारे वाहू लागले आहेत. एबीपी-नील्सन सर्वेने बिहार आणि उत्तर प्रदेशात एनडीएला मोठं बहुमत मिळणार असल्याचं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीचा नववा आणि अंतिम टप्पा

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 09:10

लोकसभा निवडणुकीसाठी नवव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज मतदान होतंय. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांतील 41 लोकसभा मतदारसंघात आज मतदानाचा फुल अँड फायनल टप्पा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, मुलायमसिंग यादव, कलराज मिश्र, जगदंबिका पाल, प्रकाश झा अशा दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे.

लोकसभा निवडणूक : मोदी, केजरीवाल, अजय राय यांची कसोटी

Last Updated: Monday, May 12, 2014, 12:01

लोकसभा निवडणुकीच्या नवव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली असून या टप्प्यात जवळपास ९ कोटी मतदार ६,०६० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. यामध्ये वाराणशीत भाजपाचे नरेंद्र मोदी, ‘आप’चे अरविंद केजरीवाल आणि अजय राय यांची कसोटी आहे.

मोदींचा दिल्लीत मुक्काम, घेतले वाजपेयींचे आशीर्वाद

Last Updated: Sunday, May 11, 2014, 09:26

नरेंद्र मोदींनी शनिवारी प्रचाराचा अखेरचा टप्पा संपल्यावर तडक दिल्ली गाठलं. नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दिल्लीतल्या संघ मुख्यालयात भेट झाली.

लालूंना मत दिले म्हणून पत्नीवर पतीचा गोळीबार

Last Updated: Thursday, May 8, 2014, 09:03

बिहारच्या उजियापूर मतदारसंघातील मोहिनुद्दिननगर येथे पतीने पत्नीला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यास सांगितले होते. परंतु, पत्नीने लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला मतदान केले.

लोकसभा निवडणूक आठवा टप्पा; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 23:36

लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यासाठी आज मतदान होतय. सात राज्यांमधील 64 जागांवर उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

गिरीराज सिंहांना वादग्रस्त विधान भोवलं, प्रचारावर बंदी

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 22:34

वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप नेते गिरीराज सिंग यांच्यावर निवडणूक आयोगानं निर्बंध लादलेत. त्यांना बिहार आणि झारखंडमध्ये प्रचारास बंदी घालण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. तसंच त्यांना स्वतंत्र कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये.

वस्तऱ्यानं घेतला जीव, दाढी करणं पडलं महागात

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 10:21

बिहारमधील नालंदा इथं एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दाढी करणं त्याला चांगलंच महागात पडलंय. केशकर्तनकाराकडून चुकीच्या पद्धतीनं वस्तरा चालविण्यात आल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस आता केशकर्तनकाराचा शोध घेत आहेत.

वाजपेयींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेसचा मोदींवर निशाणा

Last Updated: Friday, April 11, 2014, 15:30

`नमो`चा विजयरथ रोखण्यासाठी आता काँग्रेसला भाजपाचेच वरिष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या फोटोचा वापर करायची वेळ आलीय.

लालू प्रसाद यादव - किंग नही किंगमेकर हूँ

Last Updated: Friday, April 4, 2014, 20:04

बिहारमध्ये अनेक वर्षे सत्ता लालू प्रसाद यादव यांनी भोगली. मात्र, विकासाच्या नावाने बोंब दिसून आली. लालूंच्या काळात घोटाळे उघड झालेत त्यानंतर लालूंची सत्ता गेली. आपली सत्ता हातातून जाणार असे लक्षात येतात आपली पत्नी राबडीदेवी यांना राजकारणात उतरवलं.

नितीश कुमारः दिल्लीचे ‘स्वप्न’

Last Updated: Friday, April 4, 2014, 12:45

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जन्म 1 मार्च 1951 रोजी पाटणाच्या बख्तियारपूरमध्ये झाला. नितीश कुमार यांच्या वडिलांचं नाव श्री कविराज राम लखन सिंह आणि आईच नाव श्रीमती परमेश्वरी देवी आहे.

नरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये सौम्य लाठीचार्ज

Last Updated: Thursday, March 27, 2014, 17:30

बिहार पोलिसांनी आज गया इथं जमावाला नियंत्रित करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची गया इथं सभा होती. मोदींचं भाषण सुरू होण्यापूर्वी हा गोंधळ गांधी मैदानावर सुरू झाला.

शत्रुघ्न सिन्हांना काळे झेंडे दाखविणाऱ्यांना चोपले

Last Updated: Friday, March 21, 2014, 17:00

शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवणाऱ्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चोप चोपले. त्यामुळे पाटणा साहेब मतदार संघात वातावरण तंग होते.

बिहार भाजपमध्ये कलह, बिहारी बाबूंनी केलं `खामोश`!

Last Updated: Friday, March 14, 2014, 15:41

लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर होताच घमासान सुरू झालंय. २५ उमेदवारांच्या या यादीत पटना साहिबचे खासदार अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव नसल्यानं ते नाराज असल्याचं समजतंय.

भाजपला मिळाले लालूंचे `राम`!

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 16:28

आरजेडीचे संस्थापक सदस्य आणि लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे रामकृपाल यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

'आरजेडी जाग गया, नितिशकुमार भाग गया' - लालू

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 19:12

पाटण्यातील राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बैठक संपली आहे. राजदचे १३ पैकी ९ आमदार या बैठकीला उपस्थित होते.

लालूंच्या पक्षात १३ आमदारांचा बंडाचा झेंडा, तासाभरात ६ परतले

Last Updated: Monday, February 24, 2014, 19:51

पाटणा नवी दिल्ली लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलमध्ये बंडाचे झेंडे फडकावले जात आहेत.

पुणे व्हाया बिहार....स्पर्धेत भाग घ्या बक्षीस जिंका...

Last Updated: Friday, January 31, 2014, 13:44

शेमारू कंपनीचा पुणे व्हाया बिहार हा चित्रपट येत्या ३१ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहेत. उमेश कामत, मृण्मयी देशपांडे आणि भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटानिमित्त शेमारू आणि 24taas.com यांनी एक स्पर्धा आयोजित केली आहे.

पोस्टमार्टम करताना तो झाला जिवंत!

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 18:47

मृत समजून त्याचे पोस्टमार्टम करण्यासाठी त्याला घेऊन गेले, आश्चर्य म्हणजे त्या ठिकाणाहून तो जिंवत बाहेर आहे. पण जीवनाच्या आशाने ज्या रुग्णालयात पुन्हा भरती झाला त्या ठिकाणी तो जीवन-मरणाची झुंज हरला.

सरदारांनी गुरुद्वारातच काढल्या तलवारी आणि भिडलेत

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 23:40

बिहारच्या पटनासाहिब गुरुद्वारात दोन गटांनी एकमेकांवर तलवारी उपसल्या. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण होते. दरम्यान, पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती हातबाहेर गेली नाही.

फेसबुकवर अनफ्रेंड केल्याने मुलाने केला मुलीवर हल्ला

Last Updated: Friday, January 3, 2014, 14:01

बिहार जिल्ह्यातील मुझफ्फरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल नेटवर्किंगमधील आघाडीच्या फेसबुकवर फ्रेंडलिस्टमधून आपल्याला काढून टाकल्यानं (अनफ्रेंड) एका चमत्कारीक अल्पवयीन शाळकरी मुलानं आठवीतल्या मुलीवर उळकतं पाणी फेकलं. हा घटनेने हादरलेल्या मुलीला धक्का बसलाय. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग भाजला आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर मुलगा फरार आहे.

पोलीस ठाण्यात गोळ्या घालून दोघांची हत्या

Last Updated: Thursday, January 2, 2014, 12:34

बिहारमध्ये पुन्हा गुंडाराज पाहायला मिळाले. पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकारी आणि तक्रार नोंदविण्यावर गोळ्या झाडण्यात आल्यात. यामध्ये दोघांचा बळी गेलाय.

अटलबिहारी आणि मी....

Last Updated: Friday, December 27, 2013, 23:55

आज अटलबिहारी वाजपेयींचा वाढदिवस. त्यांची काही भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. लहानपणी बुलडाण्याला टिळक मंदिराच्या मैदानावर त्यांचे भाषण ऐकले होते..धोतर नेसलेले अटलबिहारी ओघवत्या शैलीत बोलतांना अजुनही आठवतात.

अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी...

Last Updated: Thursday, December 26, 2013, 15:55

बिहारच्या एका गावच्या पंचायतीनं संपूर्ण गावातल्या अविवाहीत मुलींसाठी एक नवीन फतवा काढलाय. या फतव्यानुसार, गावातील अविवाहीत मुलींना मोबाईल वापरण्यासाठी बंदी घालण्यात आलीय.

देवाला आपलंस करण्यासाठी बालकाचा नरबळी

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 13:50

मांत्रिकाच्या सहाय्याने देवाला खूष करण्यासाठी एक मन सुन्न करणारी घटना आसाम राज्यात घडलेय. सहा महिन्यांच्या आपल्या बाळाचा नरबळी दिला गेलाय. या घटनेने परिसरात हादरा बसलाय. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलेय.

'मोदींकडूनच होईल नितीश कुमारांची हत्या'

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 16:47

भाजप नेते गिरिराज सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची हत्या होईल, असं वक्तव्य करून त्यांनी एकच खळबळ उडवून दिलीय.

जेलबाहेर पडताच लालू म्हणाले ‘जेल तो कृष्ण की जन्मभूमि है’!

Last Updated: Monday, December 16, 2013, 16:42

चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी खासदार लालू प्रसाद यादव अवघ्या तीन महिन्यांतच जेलबाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यामुळं लालूंची आज बिरसा मुंडा जेलमधून सुटका झाली.

बिहारमध्ये रेल्वेवर नक्षली हल्ला, तीन जवान शहीद

Last Updated: Saturday, November 30, 2013, 22:03

बिहारमध्ये नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात जीआरपीचे तीन जवान शहीद झालेत. जमालपूरमध्ये दानापूर-साहेबगंज इंटरसिटी एक्स्प्रेसवर नक्षलींनी हल्ला केला. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात आज संध्याकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात दोन जवान जखमीही झाले आहेत.

९३ विद्यार्थिनींचा धावत्या रेल्वेत मानसिक आणि लैंगिक छळ

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 23:56

एकट्या दुकट्या महिलेवरच छेडछाड, टवाळी, विनयभंग आणि बलात्काराची आफत ओढवते असे समजण्याचे दिवस आता राहीले नाहीत. मुली किंवा महिला या समुहाने असल्यातरी त्या कुठेच सुरक्षित नाहीत हे शनिवारी बिहारात दिसले

क्रिकेटच्या देवाचं बिहारमध्ये होणार मंदिर!

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 08:28

सचिन तेंडुलकर आता नावाचाच देव राहिला नाही तर खरोखरच त्याचं आता मंदिर होतंय. बिहारमध्ये सचिनच्या सन्मानार्थ चक्क मंदिर उभारण्यात येणार आहे. एवढंच नाही तर मंदिराचा पायाही आज रचला जाणार असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही आजच होणार आहे.

३५ जणांच्या हत्येच्या कबुलीनंतर पोलीस पेचात, काय करायचे?

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 14:58

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ६५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला एका खुनाच्या गुन्ह्य़ात संशयावरून ताब्यात घेतले. तो मूळचा बिहारमधील गया जिल्ह्य़ातील आहे. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने बिहारमध्ये केलेला गुन्हा उघडकीस आला. त्यांने आतार्पंयत ३५ जणांची हत्या केली. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही.

पाटणा बॉम्बस्फोट : मुख्य संशयित आरोपी तारिकचा मृत्यू

Last Updated: Friday, November 1, 2013, 16:32

पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं बॉम्बस्फोटाच्या चौकशीला मोठा धक्का बसलाय.

एक्सक्लुझिव्ह : पाटणा बॉम्बस्फोटात `आयएसआय`चा हात!

Last Updated: Thursday, October 31, 2013, 16:56

बिहारची राजधानी पटना इथं नुकत्याच झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटासाठी आर्थिक मदत आयएसआय पाठवल्याचा खुलासा झालाय.

मोदींना जीवे मारण्याचा होता कट – भाजप

Last Updated: Monday, October 28, 2013, 17:58

पाटण्यात रविवारी झालेल्या स्फोटांनंतर भारतीय जनता पक्षाने बिहारच्या नीतीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. नीतीश सरकार सभेच्या ठिकाणी सुरक्षा देण्यात कमी पडल्याचा आरोप यावेळी भाजपने केला.

पंतप्रधानपदासाठी नितीशकुमारांनी केला विश्वासघात-मोदी

Last Updated: Sunday, October 27, 2013, 15:56

पंतप्रधानपदासाठी नितीशकुमारांनी केला विश्वासघात-मोदी

मोदींच्या ‘हुंकारा’साठी राष्ट्रपतींनी आवरला आपला दौरा!

Last Updated: Thursday, October 10, 2013, 15:27

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी राष्ट्रपतींनी आपला पाटणा दौरा आवरता घेतलाय. राष्ट्रपतींनी आपला पाटण्याचा दौरा एका दिवसानं कमी करून राजधानीत एकदिवस आधी परतण्याचं मान्य केलंय.

चिदम्बरम यांनी मान्य केली मोदींची लोकप्रियता

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 16:20

केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी एका मुलाखतीदरम्यान नरेंद्र मोदींना शहरी तरुणांचा मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत असल्याचं मान्य केलं.

बिहारमध्ये जगातील सर्वात मोठे मंदिर

Last Updated: Thursday, October 3, 2013, 12:15

बिहारमध्ये जगातील सर्वात मोठे मंदिर उभारण्यात येत आहे. पश्चिशम चंपारण जिल्ह्यातील केसरीयानजीकच्या जानकीनगरमध्ये महावीर मंदिर ट्रस्टतर्फे हे विराट रामायण मंदिर उभारण्यात येणार आहे. दरम्यान, हिंदू राजा सूर्यवर्मन राजवटीतील `अंग्कोर वॅट` हे मंदिर सध्या युनेस्को जागतीक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

राज ठाकरेंविरोधात वॉरंट

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 21:29

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध बिहारमधील कोर्टाने न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट जारी केलंय. १२ नोव्हेंबरपूर्वी मुझफ्फरपूर कोर्टात हजर राहावे, असे या वॉरंटमध्ये म्हटलेय...

लालूंना तीन वर्षांहून अधिक शिक्षा होणार, खासदारकीही गेली!

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 07:24

३७.७० कोटींच्या चाराघोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह ४५ जणांना विशेष कोर्टानं दोषी ठरवलंय. मात्र याप्रकरणी आरोपींना शिक्षा कोर्ट आता ३ ऑक्टोबरला सुनावणार आहे.

चाराघोटाळा प्रकरणी आज निर्णय, लालूंच्या भविष्याचा फैसला!

Last Updated: Monday, September 30, 2013, 10:33

चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज निर्णय देणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव हे या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत.

देशाची राजधानीही यूपी, बिहारींच्या ताब्यात!

Last Updated: Monday, September 2, 2013, 16:26

मुंबईत यूपी, बिहारचे नागरिक मोठ्या संख्येनं स्थलांतरित होतात हे तर आपल्याला माहितीच आहे. मात्र देशाच्या राजधानीवरही यूपी आणि बिहारच्याच नागरिकांचा कब्जा असल्याचं एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालंय.

'मी यासिन भटकळ नाहीच'

Last Updated: Friday, August 30, 2013, 18:14

दहशतवादी यासिन भटकळ याला नेपाळहून अटक केल्यानंतर आज दिल्लीत आणण्यात आलंय. बिहार पोलिसांनी अटक केल्यानंतर एनआयएची टीम भटकळला दिल्लीत घेऊन आली.

बिहारमध्ये रिअल ‘पा’!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 14:10

काल्पनिक घटनेवर आधारीत ‘पा’ हा एक असा सिनेमा होता की, ज्यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एका अशा मुलाची भूमिका केली की जो ‘प्रोजेरीया’ नावाच्या असाध्य आजारानं ग्रासलेला होता. पण बिहारमधील १४ वर्षीय अली हुसेन खान याच आजारानं ग्रस्त आहे.

‘राज्यराणी’ एक्स्प्रेसनं प्रवाशांना उडवलं

Last Updated: Tuesday, August 20, 2013, 08:30

बिहारमधील सहरसा जवळील धमारा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी ‘राज्यराणी’ एक्स्प्रेसखाली येऊन भीषण अपघातात ३५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

शहीद सैनिकाच्या गावकऱ्यांनी मंत्र्यांना बनवलं बंधक!

Last Updated: Saturday, August 10, 2013, 17:01

मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी पाचारण करावं यासाठी शहीद सैनिक प्रेमनाथ सिंगच्या गावातील लोकांनी शुक्रवारी बिहारमधील एका मंत्र्याला सुमारे दोन तास बंधक बनवून ठेवलं

...तर भारतरत्न किताब परत करू- अमर्त्य सेन

Last Updated: Friday, July 26, 2013, 07:38

‘वाजपेयी यांची इच्छा असेल तर आपण भारतरत्न किताब परत करु’ असं सेन यांनी विधान केल्यांन खळबळ माजलीय.

पाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅस गळती

Last Updated: Friday, July 19, 2013, 15:36

बिहारची राजधानी पाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅसगळती झाल्याने तेथे उपचार घेणाऱ्या बिषबाधा विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर हलविण्यात आलेय. या ठिकाणी २५ विद्यार्थी दाखल करण्यात आले होते.

माध्यान्ह भोजन खाल्याने २० विद्यार्थ्यांचा मृत्यू

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 09:58

बिहारमधल्या सारन जिल्ह्यात माध्यान्ह भोजन खाल्यामुळे 20विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 43 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यातील 27 जणांना पटना येथे उपचारासाठी पाठविण्यात आलंय.

स्फोटाचं राजकारण : मोदींवर निशाणा

Last Updated: Monday, July 8, 2013, 14:49

बिहारमधल्या बोधगयामध्ये झालेल्या स्फोटाचं राजकारण सुरु झालंय. नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलेल्या भाषणात नितीशकुमारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असं आवाहन केलं होतं...

बुद्धगया साखळी स्फोटाची पूर्वसूचना, तरीही हलगर्जीपणा!

Last Updated: Sunday, July 7, 2013, 22:18

बिहारमधलं बुद्धगया मंदीर आज साखळी स्फोटाने हादरलं. या मंदिरात झालेल्या 9 स्फोटानं सुरक्षा यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. या स्फोटाची पूर्वसुचना आयबीनं दिली होती अशी माहिती आता समोर आलीय.

बोधगया बॉम्बस्फोटाचं पुणे कनेक्शन?

Last Updated: Sunday, July 7, 2013, 16:10

बोधगया साखळी स्फोट प्रकरणी ‘झी मीडिया’च्या हाती धक्कादायक माहिती लागलीय. या स्फोटांचे पुणे कनेक्शन समोर आलंय.

‘बोधगयावर हल्ला दहशतवाद्यांकडूनच...’

Last Updated: Sunday, July 7, 2013, 12:49

बिहारमध्ये रविवारी पहाटे पहाटे झालेले साखळी बॉम्बस्फोट हे दहशतवाद्यांनीच घडवून आणले, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलंय.

बोधगया मंदिराजवळ नऊ साखळी स्फोट...

Last Updated: Sunday, July 7, 2013, 09:32

रविवारी पहाटे पहाटे बिहारस्थित बोधगया महाबोधी मंदिराचा परिसर एकापाठोपाठ झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे हादरलाय.

बिहारमध्ये नितीशकुमारांना काँग्रेसने तारले

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 22:00

बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पाठिंबा काढून घेतला खरा. मात्र, आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेसने साथ दिल्याने नितीशकुमार यांनी सहज विश्वासदर्शक ठराव जिंकला.

जेडीयूचा भाजपपासून काडीमोड!

Last Updated: Sunday, June 16, 2013, 17:55

जेडीयुनं एनडीए आणि भाजपपासून काडीमोड घेतलाय. भाजपमधील घडामोडी जेडीयुच्या धोरणांशी विसंगत असल्याचं सांगत नैतिकतेच्या आधारावर एनडीएपासून फारकत घेत असल्याची घोषणा जेडीयुचे अध्यक्ष शरद यादव यांनी केलीय.

१०० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचा रेल्वेवर अंदाधुंद गोळीबार

Last Updated: Thursday, June 13, 2013, 15:45

बिहारमध्ये पाटणा-धनबाद इंटरसिटी एक्सप्रेसवर नक्षलवाद्यांनी हल्ला आणखी एक क्रूर हल्ला केलाय. या हल्ल्यात रेल्वेच्या रेल्वे मोटरमनला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. अजूनही हा गोळीबार सुरूच असल्याचं समजतंय.

नरेंद्र मोदींची बाजी, नितीश कुमारांना फटका

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 19:47

विधानसभा पोट निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने सहा पैकी पाच जागांवर विजय मिळविला असून, दोन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. २०१४च्या सेमी फायनलमध्ये नरेंद्र मोदींनी बाजी मारलीय. या यशामुळे भाजपमध्ये मोदींचं महत्त्व वाढलंय. तर बिहारमध्ये नितीश कुमारांना फटका बसला.

मंत्र्यांना संपत्ती जाहीर करायला `प्रॉब्लेम` का?

Last Updated: Saturday, June 1, 2013, 08:19

मंत्र्यांची मालमत्ता नेहमीच चर्चेचा विषय असतो. जनतेलाही ती जाणून घेण्यात विशेष रस असतो. त्यामुळं बिहार सरकारनं आपल्या सर्व मंत्र्यांची मालमत्ता थेट वेबसाईटवर जाहीर केलीय.

अबब!!!! बघा ही भारताची लोकसंख्या झाली तरी केवढी

Last Updated: Wednesday, May 1, 2013, 12:05

२००१ ते २०११ या दशकातील लोकसंख्येची अधिकृत आकडेवारी केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत जाहीर केली आहे. १ मार्च २०११ रोजी भारताची लोकसंख्या १ अब्ज २० कोटी झाली आहे.

चिमुरडीवर अत्याचार, दुसरा आरोपी बिहारमध्ये!

Last Updated: Sunday, April 21, 2013, 11:10

चिमुरडीवर झालेले अत्याचार पाहून सारा देश सुन्न झालाय. दोन दिवसांपर्यंत चिमुकलीला बंधक बनवत करण्यात आलेले अत्याचार पाहून कोणाचंही हृदय हेलावून जाईल.. चिमुकलीवर आता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. ती बरी व्हावी यासाठी सारा देश सध्या प्रार्थना करत आहे. तर या घटनेत सहभागी असलेल्या दुस-या आरोपीचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस बिहारमध्ये दाखल झालेत.

पुन्हा ढवळून निघाली दिल्ली; नागरिक रस्त्यावर

Last Updated: Saturday, April 20, 2013, 15:09

दिल्लीत पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या अमानुष बलात्कारानंतर संतप्त नागरीक रस्त्यावर उतरलेत. पोलीस मुख्यालयावर जोरदार निदर्शनं सुरू आहेत.

चिमुरडीवर पाशवी बलात्कार : आरोपीला बिहारमधून अटक

Last Updated: Saturday, April 20, 2013, 10:29

एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी बलात्काराच्या घटनेनं राजधानी दिल्ली पुन्हा एकदा ढवळून निघालीय. या चिमुरडीची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मनोजकुमार या नराधमाला अटक करण्यात आलीय.

बिहारी कामगारांना मराठी कामगारांकडून बेदम मारहाण

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 16:31

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका कारखान्यात मराठी कामगारांनी बिहारी कामगारांवर लाठ्या, काठ्यांनी तसंच हॉकी स्टिक्सनी हल्ला केला.

बलात्कार करणाऱ्याला पीडितेनंच जिवंत जाळलं!

Last Updated: Thursday, April 4, 2013, 07:05

सरकार देशातील महिलांना सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्नात असताना बिहारमधील एका महिलेने रणरागिणी होत आपल्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला धडा शिकवला आहे. या महिलेने नराधमाला जीवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे.

बिहारला मिळणार विशेष राज्याचा दर्जा!

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 12:59

बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी नितीशकुमारांचे सुरु असलेले प्रयत्न लवकरच फळाला येण्याची शक्यता आहे. मागास राज्याचा दर्जा ठरवण्याबाबतचे निकष नव्यानं निश्चित करण्याचे संकेत केंद्र सरकारनं दिलेत. येत्या दोन महिन्यात याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या - नितीश

Last Updated: Sunday, March 17, 2013, 14:03

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आज दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जोरदार शक्ति प्रदर्शन केलं. यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेस पक्ष राज्याबाबत राजकारण करीत आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नितीश कुमार यांनी केली.

बिहारी नेत्याकडून राज ठाकरेंची स्तुती

Last Updated: Wednesday, January 16, 2013, 14:30

राज ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सीमेवरील सैनिकांचा मुद्दा उचलून धरला होता.

बिहार पोलिसाची हत्या करणाऱ्या नराधमांना कल्याणमध्ये अटक

Last Updated: Sunday, January 6, 2013, 20:45

एका बिहार पोलिसांची त्यांच्या पिस्तूलातून गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या चार नराधमांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय. गुन्हा करण्यासाठी या आरोपीने गंगेश कुमार याची पिस्तूल चोरून त्याची 31 डिसेंबरला हत्या केली.

राज ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे- गिरीराज सिंग

Last Updated: Sunday, January 6, 2013, 17:34

परप्रांतीयच जबाबदार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र राज ठाकरेंच्या या विधानावरून बिहारच्या नेत्यांनी राज ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलं आहे.

मी बोललो की प्रांतीय, पण बलात्कार करणारे बिहारीच- राज

Last Updated: Saturday, January 5, 2013, 23:04

दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपी हे बिहारीच, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

तरूणीवर बलात्कार करणारे बिहारीच - राज ठाकरे

Last Updated: Saturday, January 5, 2013, 21:33

जवळजवळ चार महिन्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली आहे. काय म्हणाले राज ठाकरे पहा.

वाढदिवस वाजपेयींचा, रिलॉन्चिंग मुंडेंचं!

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 08:45

राज्य आणि केंद्रातील भ्रष्ट सरकार हटविल्याशिवाय राहणार नाही, असा संकल्प अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.

स्त्रियांनी मोबाईल वापरला तर... खबरदार!

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 09:36

बिहारच्या मुस्लिम बहुसंख्य भागातील किशनगंज जिल्ह्यातील सुंदरबाडी या गावातील पंचायतीनं मुलींनी फोन न वापरण्याचं फर्मान सोडलंय. तर, विवाहित महिलांच्या मोबाईल वापरावरदेखील बंदी घालण्यात आलीय.

अमिताभवर देशद्रोहाचा आरोप... सडकून टीका!

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 16:37

‘फेसबूक’वर व्यक्त केलेल्या एका वक्तव्यामुळे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या देशभक्तीवर विविध स्तरांतून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय.

झरदारींनी केली बिहारच्या विकासाची तारीफ

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 15:35

पाकिस्तान यात्रेवर असलेल्या नितीशकुमारांनी काल रात्री पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यासोबत दिवाळीनिमित्त खास सहभोजन केलं. या प्रसंगी पाकिस्तान आणि भारताचे संबंध सुधारावेत अशी भावना झरदारींनी व्यक्त केली. त्याचबरोबर बिहारमधील शिक्षण, आरोग्य सेवा आणि सर्वांगीण विकास यांचं कौतुक केलं.

मोदींच्या बिहारविरोधाची ठाकरेंकडून प्रशंसा

Last Updated: Saturday, October 20, 2012, 19:03

पाटण्यातील बिहारी नेत्यांना एखादी ‘छटपूजा’ घालायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेत नर्मदेच्या तीरी जरूर घालावी. कारण मोदी यांनी आधीच वेगळी छटपूजा घातलेली दिसते, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राचा अग्रलेखात म्हटले आहे.

मुंबईत बिहारींसाठी हवं बिहार भवन, मनसेचा विरोध

Last Updated: Thursday, October 11, 2012, 17:21

मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जमिन द्यावी, अशी मागणी बिहारचे आरोग्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केलीये.

मुंबईत शस्त्रसाठ्यासह बिहारींना अटक

Last Updated: Thursday, September 13, 2012, 13:00

बनावट शस्त्र परवान्यासह मुंबईत राहून बेकायदेशीररीत्या सुरक्षा रक्षकांचे काम करणाऱ्या सहा बिहारी आणि एका झारखंडच्या व्यक्तीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यामुळे बिहारमधील लोकांचा छुपा धंदा उघड झाला आहे.

माणिकरावांचा `ठाकरी` राग

Last Updated: Monday, September 10, 2012, 21:32

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी ठाकरी राग आळवलाय. सीएसटी हिंसाचार प्रकरणातील गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर कारवाई करण्यासंदर्भात पत्र देणा-या बिहार राज्याच्या सचिवानं मोठी चूक केल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केलंय.

ठाकरे कुटुंबाची महाराष्ट्रात घुसखोरी - लालूप्रसाद

Last Updated: Sunday, September 9, 2012, 14:55

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज टिकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंबानेच घुसखोरी केली आहे. मात्र, शिवसेनेन त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले आहे.

`एक बिहारी सौ पर भारी` सिनेमाला मनसेचीच मदत?

Last Updated: Saturday, September 8, 2012, 18:21

एक बिहारी सौ पर भारी या सिनेमाचे वितकर मराठी असल्यामुळं आणि त्यांची जुनी ओळख असल्यामुळं सिनेमाच्या वितरणासाठी मदत केल्याचं स्पष्टीकरण मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी दिलं आहे.

राज बिहारी असल्याचा अभिमान बाळगा- दिग्विजय

Last Updated: Thursday, September 6, 2012, 16:02

कॉँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ठाकरे कुटुंब बिहारमधून मुंबईला आल्याचे पुरावे दिले आहेत. यासाठी त्यांनी एका पुस्तकाचा दाखला दिला.

बिहारीच आहे ठाकरे, युतीच्या पुस्तकात उल्लेख

Last Updated: Thursday, September 6, 2012, 07:33

ठाकरे कुटुंबीय हे बिहारचे असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राजकारण ढवळून टाकणाऱ्या काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी यासंदर्भातील पुरावाच सादर केला आहे. दिग्विजय सिंह यांनी शिवसेना-भाजपच्या सरकारच्या काळात प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकातील उल्लेखच दाखवत पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

`एक बिहारी सौ पर भारी` सिनेमात मनसेचा राडा

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 14:34

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेले काही दिवस बिहारी नागरिकांवर चांगली सडकून टीका केली. आणि त्याचे पडसाद देशभरात उमटू लागले.

बिहार पोलिसांनी काहीच धमकी दिली नाही- आबा

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 18:01

`बिहारच्या डीजींच्या पत्राचे राजकारण सुरु आहे` असं वक्तव्य गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी म्हटलं आहे... या पत्रात कोणतीही धमकी नसल्याचा निर्वाळा गृहमंत्र्यांनी दिला आहे.

मुंबईसाठी बिहारींना आता परमिट लागू करा- उद्धव

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 14:08

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिहारींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी देखील बिहारींच्या घुसखोरीबाबत वक्तव्य केलं आहे.

राज विरोधात नालंदा कोर्टात केस

Last Updated: Monday, September 3, 2012, 21:22

बिहारचे मुख्य सचिव जर महाराष्ट्र पोलिसांवर कारवाई करणार असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक बिहारीला घुसखोर म्हणून हाकलून देऊ असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात नालंदा येथील जिल्हा कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे.

बिहारींनंतर दिल्लीतील नेतेही राजवर बरसले

Last Updated: Monday, September 3, 2012, 19:36

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर दिल्लीतल्या नेत्यांनी जोरदार टीका केलीय. बसपा अध्यक्ष मायावतींनी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी केलीय. देशात कुणीही कुठंही जाऊ शकतो, असं सांगत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी माध्यमांना धमकावणं अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलंय.

बिहारी नेत्यांवर बाळासाहेब कडाडले

Last Updated: Monday, September 3, 2012, 12:01

बिहारी नेत्यांच्या विरोधात ठाकरे कुटुंबीय एकवटले आहेत. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केलंय. तसंच बिहारी नेत्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. दिग्विजय सिंग हे काँग्रेसमधील तमाशातील बिनपैशाचे नाचे असल्याची खरमरीत टीका केलीय.

राज धमकीला घाबरत नाही - नीतिशकुमार

Last Updated: Sunday, September 2, 2012, 17:43

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धमकींना आपण घाबरत नाही, अशी प्रतिक्रीया बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

...तर, राज यांना मुंबईतून हाकलवू- रामदास आठवले

Last Updated: Sunday, September 2, 2012, 16:32

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बिहारमधील मराठी माणसाला कोणी हात लावला तर राज ठाकरेंनाच मुंबईतून हाकलून देण्याची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिलाय.

सर्व गुन्हेगार बिहारचेच- राज

Last Updated: Sunday, September 2, 2012, 14:47

आज रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे यांनी पुन्हा परप्रांतियांवर निशाणा साधला.

राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडली

Last Updated: Sunday, September 2, 2012, 15:01

रंगशारदा सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत खुमासदार भाषण केलं.

...तर बिहार पोलिसांनो यापुढे लक्षात ठेवा - राज

Last Updated: Friday, August 31, 2012, 14:43

अमर जवान स्मारक तोडणारा बिहारीच होता, हे सांगत त्यांनी मुंबई पोलिसांना करण्यात येत असलेल्या मज्जावाबाबत निषेध व्यक्त केला आहे.

पाहा काय म्हणाले राज, मला फक्त महाराष्ट्रात रस !

Last Updated: Friday, August 31, 2012, 13:49

आशाताई कसाबला म्हणतील की, अतिथी देवो भव !, पाक कलाकारांचा कार्यक्रम केल्यास खबरदार, आशाताई भारतातले सगळे कलाकार संपले का?