Last Updated: Thursday, May 10, 2012, 10:53
'लष्कर ए तैयबा'चे सहा संशयित दहशतवादी पुणे, मुंबईसह देशातल्या पाच शहरांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर विभागानं दिला आहे. पुणे, मुंबई, अहमदाबाद, सुरत आणि दिल्ली या पाच शहरांना प्रामुख्यानं धोका असून, पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.